Wednesday, August 19, 2020

चळवळ

चळवळ

जय भीम 
तुमची चळवळ एका सिनेमामुळे पाच वर्षे मागे जात असेल तर तुमची चळवळ हि केवळ वरकरणी आहे हे सिद्ध होते 
बहुजन संज्ञा लोकांनी जातिधर्मात बांधून काय सध्या केले हे अजून न  कळालेल सत्य आहे बुद्धाने तरी हि संज्ञा जाती धर्मात पाहून सांगितलेली नाही इतके नक्की  
आम्ही केवळ  कोणी जातीबाबत बोलतो  आहे ते हि काही तीन चार  लोक बोलत असतात पण या तीन चार लोकांचे बोलणे म्हणजे सर्व समाजाचे बोल तसेच आहेत असे समजून वागणाऱ्या लोकांचा बुद्धीचा व्यास किती मोठा आहे हे कळते 
अथांग अश्या बुद्ध महासागरात जाती धर्म गौण आहेत सांगण्याचे तात्पर्य हेच आहे कि मानवी जीवनाच्या मूल्यांचे जतन करण्याची आपली तयारी असणे आवश्यक आहे  
आता चळवळीच्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करायला घेवू 
१} भारताच्या इतिहासात चळवळीचे खरे स्वरूप आले ते बुद्धाच्या  क्रांतीमुळे इथून खरी चळवळ व्यापक होवून  यशस्वी हि झाली आहे अगदी  जवळपास इसवी सणाच्या सहाव्या शतकापर्यंत ती यशस्वी  होती 
२} इथे चळवळ कशी संपवली  जाते याचा विचार केला तर शत्रू कधी हि समोरासमोर येवून उघडपणे चळवळीला विरोध करून ती संपवत नसतो उलट शत्रू हा चळवळीमध्ये येवून चळवळीला आतून पोखरत आहे त्यामुळे आधी शत्रू ओळखायला शिकायला पाहिजे 
३} जेव्हा एखादा व्यक्ती  विशिष्ट जातीचा उल्लेख करून  टीका करत असेल तर  इतके जाणून घ्या कि या व्यक्तीला दोन समजात तेढ निर्माण करण्याचा त्याचा डाव आहे 
३} बाबासाहेब  यांचा सोयीस्कर वापर करणारे लोक ओळखा 
४} शिवरायांचा वापर करणाऱ्या लोकांना ओळखा आणि चळवळी मध्ये महापुरुष वाटून घेणारा कोणी दिसत असेल तर हा चळवळी मधील नक्कीच नाही इतके लक्षात घ्यावे 
५} समाजकार्य आणि समाजसेवा यांच्यात बरीच तफावत आहे तशीच तफावत चळवळ आणि आंदोलन या शब्दात आहे 
६} धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तिथे माणूस म्हणून आधी माणसाला महत्व दिले तरच ती चळवळ  अत्यंत प्रभावी ठरू शकते 
७} एक भारतीय या नात्याने पहिला भारतीत्वाचा पुरस्कार  होणे आवश्यक आहे आणि तो झालाच पाहिजे 
८} चळवळीला राजकीय  धार्मिक सामाजिक व आर्थिक अशी आजवर घेवून गेले लोक आम्हाला प्रथम आर्थिक सामाजिक धार्मिक व नंतर राजकीय अशी न्यावी  लागेल अर्थकारण मजबूत असेल तर राजकारण मजबूत करता येते 
९} केवळ चळवळ एका धर्माच्या बंधनात न बांधता तिला मोकळा श्वास घेवू द्या 
१० } चळवळीच्या गप्पा कमी कृती जास्त असेल  तरच चळवळ हि जिवंत राहणार आहे केवळ कागदावर चळवळ करून फायद्याचे  असे काहीच नाही 

एकंदरीत आमचा बदल आम्ही केला पाहिजे मग ते कोणत्याही समाजाचे का असेना केवळ जात जात करत न बसता त्या व्यक्तीच्या गुणांची कदर करायला शिकावे 
एक चित्रपट येवून गेला आम्ही लगेच त्याची जात काढून विरोधाला मोकळे झालो कारण आमच्यात जात किती जिवंत आहे याचे उदाहरण मग एकमेकांच्या समाजावर चिखलफेक सुरु म्हणजे वैचारिक पात्रता  किती खालावली आहे याचे उत्तम उदाहरणे आहेत हि 
पाटील असो वा अन्य कोणी सर्व मानवी समुदाय  आहेत कि आजवर च्या इतिहासात अनेक बदल झाले लोकांनी स्वीकारले आहे शिवरायांनी  स्वतः पाटलांचे वाडे इमले पाडले आणि पगारदार पाटील नेमला आणि हेच पगादार पाटील केवळ एकाच समाजाचे अंग आहे असे समजून आज चुकीच्या पावलावर उभे आहेत  तेली माली साली कुंभार कुणबी महार  मांग अशी अनेक पाटील होवून गेले सर्वच चांगले होते वा सर्वच वाईट होते असे नाही 
पण पाटील म्हणजे  केवळ एकच समाज हि भावना मुळात चुकीची  कारण एक लक्षात घ्या  आजवर आम्हाला कधी संधी मिळाली नाही  नव्हे ती आम्हाला मिळूच दिली नाही कारण संधी मागून मिळत नसते ती मिळवावी लागते ना ती आम्हाला मिळू दिली नाही आज आम्हाला गर्व वाटायला पाहिजे जिथे आमचे काहीच नाही तिथे आज आमची जागा निर्माण होतेय पण याचा आम्हाला काहीच वाटत नाही आम्ही फक्त आणि फक्त बाजारगप्पा हाणतो 
बौद्ध लोकांची पण मानसिकता इतकी भयानक झाली आहे कि  कसला हि अत्याचार होवू द्या सरळ सरळ जातीवादातून अत्याचार लेबलच लावून ठेवले आहे कोणताही अन्याय होवू मग तो मारणारा गुंड का असेना जातीवादामुळे त्याला मारले भावनाच मनात ठाम झाली आहे म्हणजे यांची चळवळ काय आहे हिंदू धर्माने आमच्या अनेक पिढ्यांवर अन्याय अत्याचार केले म्हणून आताच्या त्यांच्या पिढीला यांनी जातीवादी  नावाचे लेबल कायम लावून ठेवले आहे 
समानता येईल कशी बौद्ध लोकांनी आधी बौद्ध तरी परिपूर्ण व्हायला पाहिजे  तुमचे देशाच्या विकासात योगदान काय असले पाहिजे याचा हि विचार झाला पाहिजे केवळ बौद्ध च नाही हि भावना  हर एक समाजाच्या मनात आहे आणि सर्व समाजाने विचार करावा कि माझे माझ्या देशाच्या विकासासाठी काय योगदान असेल  आणि ते आम्ही काय देणार याकडे आम्ही सुद्धा लक्ष दिले पाहिजेत 
बाबासाहेब यांच्या शासनकर्ती लोक व्हा सांगितले सत्ताधारी लोक व्हा असे कुठेच सांगितलेलं नाही मग अट्टहास सत्तेचा का ? इथे  यंत्रणेत घुसा आणि व्यवस्थेला कमजोर करायला शिकावे 
भारतीय संविधान प्रमाण मानून आपली वागणूक तशी झाली तर एक दिवस हा भारत आर्थिक महासत्ता असेल जगात 


रविंद्र सावंत 
MI भारतीय

मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट

मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट

जय भीम
स्पष्ट बोलतो म्हणून वाईट वाटेल पण हरकत नाही पाठीमागून नाही सरळ बोलल्याचे शल्य जास्त राहत नसते
आज मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट झाला आहे मला निघणारे मोर्चे यांची काही पार्श्वभूमी असायला पाहिजे पण तसे काहीच दिसत नाही मराठयांचे मूकमोर्चे निघाले व आज हि निघतच आहेत कोपर्डी च्या भूमिकेत बदल करून आरक्षणावर येऊन थांबले त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी कोणतीही चर्चा करण्याची भूमिका न घेता केवळ मोर्चेच काढून जनरेठा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा मागणीचा आणि मोर्चाचा सबधंच समजून येत नाही कारण ते हि इतकी वर्षे सत्तेत असताना त्यांना समाज का दिसला नाही हा सर्वात मोठा प्रश्न आता मराठ्यांचे सोडा आता आपण दलितांचे अर्थात बहुजनांचे मोर्चे निघत आहेत काय कारण सांगून संविधानच्या सन्मानार्थ बहुजन समाज रस्त्यावर उताराला आहे आधी काय सन्मान करायचे समजले नाही का तुम्हाला संविधानाचा सन्मान करण्याची आठवण आज बरी आली आणि यात सामील कोण निळे झेंडे घेऊन भगवे पिवळे हिरवे असे झेंडे घेऊन सामील संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही रस्त्यावर आलोय मोर्चात कसले सन्मान ठेवता तुम्ही संविधानाप्रती ते तरी सांगा भारतीय संविधान काय सांगते मताचा अधिकार गाजवा तुम्ही काय करता मताचे दान करून टाकता नाही तर विकून टाकता शे पाचशे रुपयांना तुम्ही संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरावे म्हणजे सर्वात मोठा जोक आहे हा भारतीय घटनेच्या कर्त्यव्याची कधी साधी माहिती घेतली नाही ते बजावणे तर दूरच राहिले असे निळे काळे भगवे पिवळे झेंडे घेऊन म्हणे आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी आलो आहे हा कसला सन्मान सांगा बाबासाहेबांनी सत्याग्रह केला नुसते मोर्चे काढले नाहीत एकदा महाड सत्याग्रहाचा किमान अभ्यास तरी करा कशापद्धतीने लढवला सत्याग्रह तो एकदा जाणून घ्याच
मी स्वतः भारतीय आहे संविधान आमचा गाभा आहे वैगरे वैगरे बोलून तोंडाच्या फुकटच्या हवा घालवण्याच्या बाता मारणारे मात्र रात्री बियर च्या बार मध्ये तर कोण देशीच्या दारू दुकानात मस्तपैकी दोन दोन जास्त घोट घेताना दिसले तर नवल नाही हो कारण काय आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी एक भारतीय १२५ करोड भारतीय कुठे दिसले हेभारतीयत्व सांगा तुमच्या मोर्चात भारताचा झेंडा नव्हता गड्यानो कसे आंदोलन आहे तुमचे संविधानाची अंमलबजावणी होत नाही म्हणून आजवर कुणाला वाटले नाही ह्या राजकारणी नेत्यांना जाब विचारावा म्हणून विचारणार कसे हे दलालांमार्फत विकले गेलेले लोक आहेत यांच्यात स्वाभिमान आहे काय नावाला निळा झेंडा घेतला म्हणजे आंबेडकरी झालो असे म्हणणाऱ्या लोकांनी आधी स्वतःचे निरीक्षण करणे गरजेचे आहे
आज प्रत्येक संघटना प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठीच काम करत असते आणि त्यात काही एक वावगे नाही नुसते मोर्चे काढून देखील प्रश्न सुटत नसतात पण इथे संविधान मोर्चाचे प्रयोजन काय यात हि लाखो चा खर्च आहेच कि करता कि नाही कुणाकडून आयोजकांनी पैसे घेतले आणि किती किती पैसे काढले जर का स्वतःच्या खिशातून पैसे काढले असाल तर हेच पैसे तुम्ही तुमच्या लोकांच्या विकासासाठी का काढत नाही मोर्चासाठी लाखो रुपये येतात तर सामान्य लोकांसाठी का नाही येत प्रत्येक गावागावात आज बेकारी आहे असंख्य तरुणांचे प्रश्न आहेत सरकार उदासीन आहे कारण काम करणारेच उदासीन यात यांचे मोर्चे पोलीस यंत्रणेला नाहक त्रासाला सामोरे जायचे मुळात पोलिसांनी काय वर्षभर तुमच्या मोर्चासाठीच काम करायचे का बाकी काही काम नाहीत का त्यांच्याकडे अशी यंत्रणा हतबल करण्यात काय अर्थ आहे
बाबासाहेबांच्या नावाने बाजार मांडणाऱ्या सर्वच दलितांना विचारने आहे मोर्चासाठी लाखोने येता आणि निवडणुकीत साधे हजारात यायला लाजा वाटतात का तुम्हाला हे लाखोंचे मोर्चे मतांच्या वेळी निवडणुकांच्या वेळी दलालांच्या दिशेला कसे जातात याचा च अर्थ संविधानाप्रती काय श्रद्धा आहे आणि काय कर्त्यव्य आहे ते कळते ना
खरे तर मोर्चे निघणे हेच खेदाची गोष्ट आहे मी इथे बहुजन म्हणून एक म्हणणाऱ्या लोकांना सरळ विचारतो कि हा बहुजनांचा राजकीय पक्ष आहे काय असेल तर तो कोणता आहे या बहुजन समाजाचे राजकीय नेतृत्व काय आहे कोणत्या आधारावर तुम्ही लढाई काढताय आणि कशासाठी काढताय मुळात मोर्चेकऱ्यांना माहित नाही आम्ही संविधानासाठी मोर्चा काढतोय कि ऍट्रॉसिटी च्या कायद्यासाठी मोर्चा काढतोय कि अजून कोणत्या अत्याचारासाठी मोर्चे काढतोय मराठ्यांचे राज्यभर मोर्चे चालू आहे म्हणूनच बहुजनाने पण मोर्चे चालू केलेत असे माझे ठाम मत आहे कारण दोन्हीकडे पैसा व्यर्थ चालला आहे तेच पैसे गरजवंतांना दिले असते तर त्यांच्या गरजा तरी कमी झाल्या असत्या
नुसते अधिकार आहे म्हणून गाजवायचा का आम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिलेत हक्क दिलेत म्हणून मोठमोठ्याने बोलणाऱ्या लोकांना माझा साधा प्रश्न आहे तुम्ही इतके स्वार्थी कसे संविधानाने केवळ अधिकारच नाही दिले केवळ हक्कच नाही दिले तर संविधानाने तुम्हाला काही कर्त्यव्य पण दिली आहेत त्यांचा हि विचार करा कि घटनेची कलम फक्त अधिकार माहित करण्यासाठी करू नका तर घटनेची कलमात काय काय कर्तव्य दिली आहेत ते पण पहा पण ते आम्हाला माहीतच नाही स्वतः कर्तव्य करत नाही इतरांना सांगणे तर दूरच राहिले
अतिशय खेदाने म्हणावे लागते कि तुमचे मोर्चे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे यापलीकडे काहीच नाही
भले हि माझा राग येईल येऊ द्या हरकत नाही पण सत्यावर बोलण्याला मी भीत नाही कारण जसे मराठा मोर्चा बाबतीत सांगितले होते तसेच संविधान मोर्चे किंवा बहुजन क्रांती मोर्चा आज च बहुजन आठवला बरे आधीच आठवला असता तर आज बहुजन कुठच्या कुठे गेला असता पण काय आहे आम्हाला बहुजन पण स्वार्थासाठीच लागतो बाकी बहुजनांचे काय प्रयोजन इथे अशी भावना असते
सर्व जाती एकत्र येऊन बहुजन म्हणून मोर्चे काढतो पण यात निळेच जास्त दिसतात कारण जास्त वळवळ निळेच करतात याना चळवळ करायची सोडून दिली आता वळवळ करीत बसले आहेत
एकदाच ठरवून घ्या बाप कोण तो सतरा बाप नका करू
बहुजन मोर्चा निमित्ताने एकाच सांगेन कोणते हि प्रयोजन नसताना संविधानाच्या सन्मानासाठी आलेल्या बहुजन क्रांती मोर्चा आता राज्यभर फुकटचे मोर्चे काढत बसतोय यात वेळ खर्ची पैसे खर्ची आणि लोकांना नाहक त्रासच सहन करावा लागणार आहे
बाळासाहेबांच्या मतानुसार मराठा मोर्चाला प्रतिमोर्चे काढणारे हे संघाचे दलाल आहेत असेच म्हणावे लागेल
बाळासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला म्हणून बामसेफ भारत मुक्ती मोर्चा हे लोक बहुजन क्रांती मोर्चे काढत आहेत हे लक्षात असू दया माझा सरळ सरळ आरोप आहे कि हे बाळासाहेबांचे नेतृत्त्व कमकुवत ठरवण्यासाठीच किंवा आंबेडकर रक्तातील नेतृत्वाला दुसरा पर्याय देण्यासाठीचे प्रयत्न आहेत आणि जे मोर्चात जात आहेत ते सुद्धा आंबेडकरी गद्दार आहेत असेच म्हणावे लागेल
कसे आहे प्रतिमोर्चे नकोत तरी बामसेफ पुरस्कृत बहुजन क्रांती मोर्चा आयोजन करून काढले जात आहेत कारण बामसेफ कडे पैसे आहेत सामान्य चळवळींमधील कार्यकर्त्यांकडे पैसे नाहीत वास्तवात जगायला शिका नुसते मोर्चे काढून काही होत नसते बाप तुमचा मोर्चे काढत बसला नाही तर यंत्रणेत पण जाऊन बसला होता हे विसरले कसे तुम्ही
बहुजन अस्मिता जागी आहेच कुठे यांच्यात हे स्वार्थ आहे मराठा आणि बौद्ध लोकांमध्ये संघर्ष करण्याचा मोर्चे काढून नवनवे रेकॉर्ड करण्याची स्पर्धा आयोजित केली जातेय बाकी काही नाही यातून नेत्यांची भाषणे होतात आणि काय ऐकणारे ऐकत बसतात फेसबुक ला चार पाच फोटो टाकायला मिळतात मग आम्ही आम्ही चळवळ करतोय हे सांगायला मिळतेय बाकी काय नुसते मोर्चे म्हणजे आमची चळवळ आहे का
तुमच्या ऐतिहासिक बौद्ध वस्तू इतरांनी बळकावल्या अन हे मोर्चे काढतात बहुजन म्हणून जा आणि त्याच बहुजनाला विचारा का आमचा बौद्ध वारसा हिरावून घेताय का नष्ट करताय तो म्हणजे कळेल सारे
असो मुळात या विषयावर सविस्तर दुसऱ्याच लेखात लिहणार आहे तूर्तास बहुजन क्रांती मोर्चाच्या शिलेदारांना एकाच सांगणे मोर्चे थांबवा व जनतेच्या सन्मानासाठी काय करता येते का ते करा जनतेच्या हितासाठीच काही ऍक्शन प्लान तयार करा पण ते तुमच्याने होणार नाही कारण तुम्ही चळवळ करताय

चला अजून एक फेसबुक वर येऊ या
नवे पर्व बहुजन सर्व एक महार लाखोंची हार एक माळी शंभर वाघांची डरकाळी एक मराठा लाख मराठा एक भारतीय १२५ करोड भारतीय
संविधानाच्या सन्मानासाठी कुणीच कधी पुढाकार घेत नसतो फक्त हक्क हवेत कर्तव्य नकोत

असे भारतीयांना आमच्या सारख्या भारतीयांचे हि प्रश्न आहेत
१} भारतात किती गावात आज लाईट नाही हे आपणास माहित आहे का
२} भारताच्या किती गावात आजवर सुखसोयी पोहचल्या नाहीत हे तुम्हास माहित आहे का
३ } भारताच्या किती गावात जनतेला सन्मानाने जगता येते हे तुम्हाला माहित आहे का
४} भारतातील किती गावात अस्पृश्याना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येते हे तुम्हाला माहित आहे का
५} भारताच्या सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य गरजांची आजवर कधी पूर्तता झाली आहे का
६} भारतीय म्हणून आम्ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी होत नाही म्हणून कधी आवाज उठवला आहे का
७} भारतीय म्हणून आम्ही कधी आमचा मताचा अधिकार निस्वार्थीपणे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहे का
८ लोकप्रतिनिधी काम करत नाही म्हणून आम्ही किती लोकप्रतिनिधी ना जाब विचारले आहेत
९} आम्ही भारतीय म्हणून सार्वजनिक संपत्ती ची राखण कधी केली आहे का
१०} भारतीय संविधानातील कर्त्यव्याची आम्ही कधी माहिती घेतली आहे का बजावणे तर लांबच म्हणा

आता संविधानाच्या सन्मानासाठी उतरताना संविधान तरीमाहित आहे का हे महत्वाचे नुसते फोटो टाकण्यापरीस संविधानच्या घटनेच्या कलमानुसार देश चालतो का ते पण तपासून घ्यावे

मी भारतीय आम्ही भारतीय सारे भारतीय 

बलात्काराच्या देशा

बलात्काराच्या देशा


आपला  भारत देश या देशात स्त्री  म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता असे केवळ बोलण्यापुरते का होईना पण म्हटले जाते  अश्या या  भारत देशात काय चालले आहे याची जाणीव आहे का जनतेला तेच कळेना झालाय  देशाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१४ व २०१५ ची आकडेवारी जाहीर   केली आहे आपण आधी आकडेवारी पाहू मग आपल्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देऊ या 
२0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले आणि २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ इतके बलात्कार या देशात झाले आहेत 
कमालीची आकडेवारी आहे नाही का आपला भारत देश सर्व अभिमानाने मिरवतात  भारतात स्त्री देवीचा दर्जा देतो म्हणून आणि त्याच देवीची इज्जत सरेआम  निलाम करतो  एकीकडे नवरात्रीत नऊ दिवस  स्त्रीशक्ती म्हणून देवींचे भक्तिभावाने पूजन करणारे याचदिवसात देखील अनेक भूतलावरील देवींचे शील हरण करण्यात मश्गूल असतात  यावर्षी तर बातमीच अशी  होती नवरात्री दरम्यान कंडोम ची अधिक विक्री  आता क कंडोम कशासाठी वापरतात हे सांगण्याची आवश्यकता नाही पण हि मानसिकता बदलत का नाही वासनेच्या आहारी गेलाय का देश पुरा यंत्रणा कोलमडून पडली आहे सरकार ची कायद्याची भींती राहिलेली नाही आता या भारताला खूप मोठा वैभवशाली इतिहास आहे या भारत देशात बुद्धासारखा स्वयंप्रकाशित संबुद्ध लाभला ज्याच्या शिकवणीने जगाला भुरळ पडली याच भारतात सम्राट अशोकासारखा चक्रवर्ती सम्राट झाला ज्याने जगात बुद्ध धम्म  नेला अखंड भारत एका छताखाली आणून रयत जपली  याच भारतात अनेक नागवंशी सम्राट होऊन गेले ज्यांनी बुद्ध धम्माला राजाश्रय देऊन धम्म वाढवला   या भारतात स्त्री ला मिळालेली दुय्यम वागणूक  मोडीत काढण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली पण आज याच भारतात काय पाहायला मिळतेय पाच  लाख महिला मध्ये १ लाख महिलांवर अत्याचार होत आहे  आणि आम्ही स्त्रीशक्ती म्हणून देवीची पूजा करतोय जिथे देवीचं असुरक्षित आहे तिथे काल्पनिक देवींची पूजा करून काय  फायदा 
भारतात असणारे हे भीषण वास्तव आहे  पण आज मला महाराष्ट्राकडे तुम्हाला आणायचे आहे कारण महाराष्ट्राला कवी म्हणतात 
'' मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा । ''
खरेच महाराष्ट्र मंगल पवित्र आहे का? या महाराष्ट्रात आज ची अवस्था काय आहे दार दिवसाला बलात्काराची घटना ऐकू येतेय दार दिवसाला महिलांचे अपहरणाची बातमी येतेय गावागावात जातीय दंगली अत्याचार ह्याच  बातम्या ऐकू येत आहेत  बलात्कार करून हत्या केली जाणारी घटना आज दिवसेंदिवस समोर येत आहेत कुठे आहे महाराष्ट्राचे पावित्र्य कुठे  गेला मंगल देश महाराष्ट्राला महत्वाचा असा महापुरुषांचा वारसा लाभला आहे कुठे गेली त्यांची  शिकवण  केवळ शिवजयंती आली कि राजे परत जन्माला या बाबासाहेब पुन्हा जन्म घ्या आणि तुम्ही कशाला जन्माला आलेत मग तुमचे काम काय तुम्ही काय करताय 
आज नाक्यानाक्यावर टपोरी पोरांची टोळकी बसलेली असते येता जाता स्त्रियांच्या शरीरावर मिश्किल जोक करणाऱ्या टोळक्यातील एका हि पोराला त्या स्त्रीमध्ये आपली बहीण आपली आई  दिसत नाही हीच शोकांतिका आहे 
परवा परवा  बस स्टॉप वर एक एन विशीतील तरुण मुलगी उभी होती बाजूलाच चार पाच टवाळकी करणारी पोर होती मुलीकडे पाहून त्या टोळीतील एका मुलाने  सरळ सरळ त्या मुलीकडे इशारा करीत म्हटले काय आंबे आहेत बघ अगदी भरलेले आहेत तितक्यात अजून एकाने तिच्या नितंबावर जोक केला अगदी नजरेनेच जणू काही ते तिचा बलात्काराचं करत होते आजूबाजूला अनेकजण उभे होते पण एका हि माणसाची हिम्मत झाली नाही त्या मुलांना विचारायची  शेवटी वैतागली मुलगी का आपण च सहन करायचे गेली त्यांच्या समोर आणि एका मुलाच्या कानाखाली आवाज काढत म्हणाली हे जे आंबे म्हणतो आहेस ना याना स्तन म्हणतात जे तुझ्या  बहिणीला पण असेच आहेत कदाचित मोठे असतील नाही तर बारीक असतील  आणि याच स्तनातून तू देखील तुझ्या आई स्तनातून कधी दूध प्याला असशील  आणि नितंब तुझ्या हि आई बहिणीला आहे निरखून बघा एकदा  मुलीच्या डोळ्यात संतापाची आग होती तिने केलेलं धाडस कदाचित भविष्यात बलात्कार होऊ नये यासाठी हि असू शकते  
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले काय केले या माणसाने या महाराष्ट्रात शिवाजी महाराज एका सरदाराचे पुत्र होते जहागिरी मध्ये चालावयाचे त्यात संकल्प स्वराज्य स्थापनेचा आणि तो आमलात देखील आणला पण परिस्थिती काय वतनदार पाटील माजोर झाले  होते भेटेल त्याचा उपभोग घ्यायचेवाडीवरच्या  लोकांच्या आया बहिणींची इज्जत लुटायचे का तर आपण पाटील आहोत पाटील म्हणजे या गावांचा मालक त्याला जसे हवे तसे तो उपभोग येणार आणि शिवाजी महाराजांच्या  राज्यात देखील अशीच घटना घडली आहे रांझ्याच्या पाटलाने एका गरीबाची मुलगी उपभोगली तिची इज्जत लुटली बातमी शिवरायांना समजली शिवाजी महाराजांनी सरळ आदेश दिला कि जा रांझ्याच्या पाटलाला घेऊन या पाटलाला घेऊन आले आदेश दिला याचा चौरंगा करा याचे हातपाय कलम करून लोकांच्या पुढे ठेवा लोकांनीं येता जाता थुंकावे याच्यावर आणि याला भूक लागावीना ती सुद्धा केवळ अन्नाची दिली शिक्षा आणि नुसती शिक्षाच दिली  नाही अंमलबजावणी हि झाली क्षणभरात गावागावात बातमी वाऱ्यासारखी  पसरली  गावातील आया बहिणी आनंदाने कुजबुजू लागल्या आहे कोणी तरी आहे आमच्या इज्जतीचे रक्षण करणारा आमचा भाऊ आहे  त्याचे नाव शिवाजी आहे गावोगावात शिवाजी राजांच्या न्याय  लोकप्रिय झाला  सोबत अजून एक घटना घडली रयतेच्या मनात राजाचे स्थान निर्माण झालेच पण  स्त्रियांच्या इभ्रतीवर नजारा ठेवणाऱ्यांच्या मनात चौरंगा होण्याची भीती निर्माण झाली 
अश्या शिवाजी महाराजांच्या राज्यात आता काय परिस्थिती आहे  कधी काली हा महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमानाची एक  मिसाळ होता आज कुठे गेला स्वाभिमान आज काय झालाय माँसाहेब जिजाऊंच्या एका शब्दावर शहाजी राजे स्वराज्य उभे करण्याचे संकल्प  शिवबाला देऊन गेले कशासाठी आपल्या आयाबहिणीची इज्जत अशी कुणी सरेआम  निलाम  होऊ नये म्हणून  आणि आज आम्ही काय करतोय बाया नाचवतो भोगतो आणि मजा करतो 
ह्या शिवरायांचे आदर्श बाजूला ठेवला आणि आदर्श घेतला कुणाचा आम्ही राजपुतांचा  ज्यांनी आपल्या वासनेची भूक  भागावी  म्हणून जनानखाने बनवले त्यांचा आदर्श घेतला  आज आमच्या तरुणाच्या मनात आदर्श शिवराय नसून रांझ्याचा पाटील आहे  कपाळावर चंद्रकोर कोरीव दाढी लावणारा जेव्हा तोंडात मावा ठेवून रस्त्यावर जाणाऱ्या मुलीकडे  वासनेच्या नजरेतून पाहतो तेव्हा वाईट वाटते कि हा माझा महाराष्ट्र आणि हे आमचे  मावळे धन्य  हो तुम्ही सारे कुठे गेला संस्कृतीचा अभिमान यांच्या एकीकडे सांगायचे कि  श्रीकृष्णाने द्रौपदी चे वस्त्रहरण  होतेसमयी वस्त्र पुरवले होते कमाल आहे मुळात वस्त्रहरण आज सरेआम होत असताना कोणत्याच कृष्णाला वाटत नाही का आपल्या द्रौपदी चे वस्त्रहरण रोखावे आज हे कृष्ण बनून रासलीलाच खेळू लागलेत बिचाऱ्याची चूक तरी काय असणार कारण एकीकडे आपल्या बहिणीचे वस्त्रहरण रोखताना दुसरी कडे दुसऱ्यांचा बहिणींचे स्वतः वस्त्र फेडणाऱ्या दैवतांबाबत  अजून काय आदर्श  असणार
आज बलात्कार झाला कि प्रथम शोधली   जाते ती जात कोणत्या जातीच्या मुलीवर बलात्कार   होतो आणि कोणत्या जातीच्या मुलाने बलात्कार केलाय सुवर्णाने बलात्कार केल्यावर दलित म्हणणाऱ्यांना आपल्या बहिणीचा पुळका एवढा येतो कि जणू काही याच्याच घरातील ती  मुलगी आहे  मग काय निदर्शने मोर्चे आंदोलने सारेच काही सवर्ण समाजाला पाहिजे तितकी दूषणे लावून मोकळे हि होतात आता एकाच्या चुकीमुळे सर्वच समाजाला धारेवर धरले जाते पण काही काही ठिकाणी होते हि तसेच एका सवर्णाला वाचवण्यासाठी त्याचे भाऊबंद त्याला येऊन भेटतात मग मात्र बोलावेच लागते अश्या लोकांना पुढं काय सवर्ण समाजाच्या मुलीवर कोणी दलितांच्या बलात्कार केला कि मात्र सवर्ण समाजातून निदर्शने मोर्चे आंदोलने  मग काय दलित दलित म्हणून  अतिशय विकृतपणे बोलणारे पण  असतातच
पण या दोघांची  गम्मत बघा काय आहे  मोठ्या अभिमानाने सांगणार  नजर नका टाकू जिजाऊंच्या लेकीवर  तर दुसरे म्हणणार भीमाच्या लेकीवर नजर नका ठेवू   अश्या प्रकारचे यांचे चालू असते  महत्वाचे म्हणजे यात याना त्या पिढीत मुलीचे काही एक पडलेले नसते हे वास्तव आहे मोर्चे काढून मी किती समाजसेवा करतो मी किती चळवळ चालवतो इतकेच  याना दाखवायचे असते
काही ना माझ्या बोलण्याचा खूप राग येईल म्हणतील हि आम्हाला काही काम धंदा नाही म्हणून स्वतःचे  पैसे खर्च करून जातो मोर्चाला ते आम्हाला काही वाटत नाही म्हणून का तर माझा अश्या लोकांना एकच प्रश्न आहे  तुमच्या समाजात बलात्कारित स्त्री ला काय स्थान आहे
जगणे मुश्किल करून टाकता तुम्ही तिच्यावर पाशवी अत्याचार करणारा नराधम तर एकदाच तिच्या शरीराचे लचके तोडतो पण  हा हरामखोर समाज मात्र तिला  बोचून बोचून मारतो अश्यावेळी तिच्यापुढे एकाच मार्गबसतो तो म्हणजे जीवनयात्रा संपवणे
आणि शेवट काय तर तिला तिचे जीवन संपवावे लागते किती बलात्कारित स्त्रियांचे पुनर्वसन  समाजाने केले आहे किती बलात्कारित स्त्रियांना  मानाचे स्थान या समाजाने दिले आहे अरे तिच्यावर बलात्कार  झालाय  म्हणजे जणू काही तिचे आयुष्यच संपले अशी वागणूक देणारा हा समाज आज आपल्या समाजातील मुलीवर बलात्कार झाला कीच जागे होतात अरे खरे तर लाजा वाटायला पाहिजे आपल्याला आज देशात  बलात्काराच्या घटना किती घडतात आणि आम्ही फक्त मोर्चे किती लोकांसाठी काढतो याचा कधी विचार करतो का  आम्ही तर नाही आम्हाला त्याच काही  पडलेलं नसते 
या मोर्चामधील लोकांना  माझे विचाराने आहे कि काय यातील लोक तयार होतील बलात्कारित मुलीशी लग्न करायला करतील का अश्या मुलीला आपल्या घराची सून देतील का तेवढा मान सन्मान 
सरळ उत्तर नाही असेच आहे  कारण  कोणताही या समाजातील पुरुष वा स्त्री देखील बलात्कारित स्त्रीला सन्मान देण्यास पुढे येत नाही  कुठे जाते तेव्हा तुमची माणुसकी केवळ कँडल लावून काळया फिती बांधून काली टीशर्ट घालून निषेध केला म्हणजे झाल का सन्मानच काय स्त्रीवर बलात्कार झाला तर तिचे पावित्र्य नष्ट होते  आणि पुरुषाचे असे कोणते पावित्र्य  आहे जे यामुळे  नष्ट होत नाही 
एकंदरीत काय माझा देश आजच्या घडीला केवळ उपभोग घेणाऱ्या लोकांचा देश आहे बलात्काराच्या घटना इतक्या होत असताना शासन  यंत्रणा फक्त आकडेवारी सादर करतेय किती  महत्वाचे काम  करतोय आम्ही देशाच्या स्त्रियांवर होणारे अगणीत अत्याचार थांबणार का स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहणार का जागृत लोक आहेत कि नाहीत या देशात 
आज जगभरात भारताचा बलात्कारांच्या देशामध्ये चौथा नंबर आहे भारतात दर २२ मिनिटाला एक बलात्कार होतोय कुठे घेऊन चाललो आहे भारताला 
सत्तेच्या साठी सर्व राजकीय पक्ष केवळ निवडणुका पुरते मर्यादित यंत्रणेची चाललेली डबघाई पाहता भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न भंगते कि काय असे वाटायला लागले आहे 
तरुण पिढी हि अशी व्यसनाधीन आहे भवितव्य उभे करायचे तर कुणाच्या जीवावर 
भारताची स्त्रीच सुरक्षित नाही तर नवी पिढी निर्माण करणार कशी या देशात महिलांचे कायदे असून हि आज त्यांची अंमलबजावणी होत नाही जनतेला फक्त अन्याय झाल्यावरच प्रश्नांची तीव्रता भासते आता सांगा भारताचे भवितव्य काय 
आज महाराष्ट्राकडे पाहिले तर खेदाने म्हणावे लागते कि आता आलेलं सरकार  कायदा व सुव्यस्था राखण्यात अपयशी ठरले आहे याच सरकार च्या काळात  बलात्काराच्या घटना जास्त  घडल्या आहेत जणू काही हे सरकार बलात्कारित लोकांना   अभयच देत आहे असे  वाटते 
जनतेने विचार करणे आवश्यक आहे एकदा स्वतःचे कुटुंब असल्यावानी सर्वांचा विचार करा व ह्या भारताला घडवा  
या देशात स्त्री  असुरक्षित असून देखील स्त्रीशक्ती म्हणून स्त्रिया ज्यांना पूजतात अश्या देव्यांची आता काय निवृत्ती झाली आहे का का कोण देव ईश्वर अल्ला गॉड नाही येत यांच्या साठी 
शेवट एकच सांगायचे आहे कि या  जगात ना देव आहे ना कोणी देवी स्वतः तुम्ही तुमचे शिल्पकार आहेत हेच बुद्धाने सांगून दिले आहे तेव्हा प्रथम स्वतःला ओळखा म्हणजॆ तुमच्यातील अद्भुत शक्तीला तुम्ही ओळखाल हि काही चमत्कारी नाही ती प्रत्येकाच्या मध्ये असते 
स्त्रियांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी इतरांची वाट पाहू नका स्वतः स्वतःची सुरक्षा करण्याचे ठरवा  प्रत्येकवेळी कोणी वाचवणारा नसतो स्वतः हिम्मत दाखवा व बघा परिवर्तन होते कि नाही यासाठी कोणती संस्कृती काय बोलते हे न पाहता स्वतःचे रक्षण स्वतःला करता येते हे बघा 
असे झाल्यास या भारतात तरी स्त्री वर बलात्कार करण्याचे कोणी धाडस करणार नाही 
जगात जपान चीन कोरिया थायलंड ह्या देशात स्त्रियांवर बलात्काराचे प्रमाण पहा नगण्य आहे कारण या देशात मार्शल आर्टस् सारखे प्रभावी स्वयं रक्षणाचे धडे दिले जातात इथली शत्रूच्या देखील कुंफू मास्टर होतात इथे असणारी स्त्री स्वयं स्वरक्षण करू शकते त्यामुळे इथल्या पुरुषांमध्ये  स्त्रियांवर बलात्कार करण्याची हिम्मत होत नाही शिवाय हे देश बुद्धाची शिकवण ग्रहण करत असल्याने वासनेवर विजय असा त्यांचा विचार असतो परिणामी या देशांचे नाव बलात्कारांच्या देशात येत नाही  
तेव्हा शुद्ध व्हा स्वयंसिद्ध व्हा बुद्ध व्हा 

जय शिवराय जय  भीमराय 
मी भारतीय आम्ही भारतीय सारे भारतीय 

चळवळीच्या लाटेवर स्वार होताना

चळवळीच्या लाटेवर स्वार होताना ..........


चळवळीत काम करणाऱ्याने प्रेम करू नये का?
त्याची हि एक गर्लफेंड नसावी काय ?
त्याला व्यतिगत आयुष्य नसते काय ?
त्याची स्वतःचा काही छंद नसतो काय ?
त्याला आयुष्यात काय खावे काय नाही याचे स्वातंत्र्य नसते काय ?
त्याला आयुष्यात आनंद उपभोग घेण्याचा अधिकार नसतो काय ?

असे असंख्य प्रश्न एका मित्राने विचारले मी म्हटले त्याला सारे त्याचे अधिकार आहे एक माणूस म्हणून त्याने ते जगावे

इतके सारे हवे आहे तर चळवळीत कशाला जायचे कारण चळवळीत तुला यातले काहीच मिळणार नाही कारण बाबासाहेबांची चळवळ म्हणजे चैन करणे नव्हे मौजमस्ती करणे नव्हे आनंदच उपभोगायचा तर तुझ्यात आणि त्या जनावरात काय फरक आहे तो हि आनंद च उपभोगतो आहे रे मग तुला त्याचे जीवन चांगले वाटते का
आयुष्यात प्रेम करा पण ते शरीरसुखासाठी नसावे रे कारण आजकाल प्रेम म्हणजे शरीराची आस इतकंच काय ते त्याच्यापुढे शरीरसुखाची गरज संपली कि प्रेमाची लक्तरे अशी वेशीवर टांगताना दिसतात मग या प्रेमाला काय अर्थ रे
आता गर्लफ्रेंड असावी कि पण तिची गरज फक्त बेडपुरती नसावी मित्रा तिच्यासोबत आयुष्याची साथ देण्याची औकात असेल तरच असावी नाही तर गरज च काय नुसते पलंगावरील बेड वर असण्यासाठी गर्लफ्रेंड ची काय गरज त्यासाठी तर तुम्ही वेश्या व्यवसाय चालूच केलाय कि मग गरज काय अश्या मैत्रिणीची
आयुष्यात व्यक्तिगत आयुष्य जगणाऱ्याने चळवळीच्या निखाऱ्यावर चालण्याचे धाडस च का करावे जगावे स्वतःचे व्यक्तिगत आयुष्य पण ज्यावेळी व्यक्तिगत आयुष्यात सामाजिक अडचण निर्माण झाल्यास चळवळीच्या रथाकडे धाव घेऊ नकोस
स्वतःचे छंद असावेत कि चळवळीत असणाऱ्याने स्वतःचे छंद अवश्य जोपासावे पण त्याच्यामुळे चळवळ बदनाम होईल असले छंद जोपासून भडवेगिरी करण्यापरीस चळवळ आहे तिथेच ठेवा तिला मागे नेऊ नका
आयुष्यात सामान्य व्यक्तीने काय करावे काय नाही याचे स्वातंत्र्य आले पण चळवळीत आल्यावर चळवळ बदनाम होणार नाही याची काळजी घ्यायला तर हवीच ना का सकाळी बाबासाहेबांचे स्पीच दुपारी बुध्दवानी आणि रात्री बियरबार बसून चळवळीची लक्तरे वेशीवर लटकावयाची का
आनंदाचा उपभोग घ्यायचा तर घ्या कि राव चळवळीत कशाला यायचे हा आता चळवळीतील आनंद भेटेल असे नाही पण चांगले काम केले तुमची मानसिकता बदलली तर चळवळीतील आनंदापेक्षा दुसरा आनंद शोधून सापडणार नाही फक्त गरज आहे ती विचारांच्या बदलाची
त्याला समजले तो धन्यवाद बोलून निघून हि गेला मग मात्र मी स्वतःच विचार करत होतो काय माझे मत योग्य आहे का / अखेरीस मनाची मान्यता होत भेटली कारण
या सुखाची अपेक्षा असेल तर चळवळीत यावेच कशाला चळवळीचा महत्वाचा टप्पा समजून आला तो म्हणजे
आयुष्यात स्वतःची जागा स्वतः निर्माण करा कारण तुमची जागाच स्थिर नसेल तर तुमची चळवळ व्यर्थ आहे
दुसरी महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे तुमचा आर्थिक स्तर निर्माण करा कारण अर्थकारण शिवाय समाजकारण व्यर्थ
तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये जिंकण्याचे सामर्थ्य ठेवा पण जिकंण्याचा अहंकार ठेवू नका
चळवळीत मानसन्मान मिळण्यासाठी तर अजिबात येऊ नका कारण चळवळीत सारे सामान असले पाहिजेत तेव्हाच चळवळ पुढे जाऊ शकते
चळवळीत स्वतःला इगो ठेवून काम करण्याचा प्रयत्न करू नका शेवट अतिशय वाईट असतो
चळवळीची तत्वे माहित असणे आवश्यक कामकाजाची माहिती आवश्यक आणि मुख्य म्हणजे चळवळ कशासाठी हे माहित अतिशय आवश्यक
केवळ दुसरा करतोय म्हणून मी करतोय पण तो कशासाठी करतोय हेच माहित आहि
पुढारी होऊ नका अतिशय घातक असे रसायन आहे हे पुढारी झाला त्याचा सत्यानाश झाला इतके नक्की

चळवळी भावकी गावकीच्या बंदिस्त करू नका जुन्या रीती रिवाज सोडून द्या
चळवळीत अभ्यासपूर्ण माहितीशिवाय कधी हि चर्चा करत जाऊ नका कारण समोरचा शत्रू हा अभ्यासक आहे त्यामुळे चळवळीला हानी पोहचू शकते


आता असे विचार करताना अजून एक विचार येतो तू स्वतःला काय शहाणा समजतो का रे तुलाच चळवळ माहित आहे आणि बाकीचे काय अडाणी आहेत का तू इतके बोलतोस हा तुझा स्वतःचा अहंकार नाही का इतरांना काहीच समजत अश्या भावात तुझे बोलणे आहे स्वतःची अवस्था काय हे कधी तपासले आहेस का स्वतःची उंची तू वाढवली आहेस का आणि जर का तुझ्यातच कमी असेल तर तू इतरांना काय चळवळ शिकवतो
स्वतःला चजास्त समजते अश्या भावनेत तू का बोलतोस याचा कधी विचार केलाय का तू
बाकीच्यांच्या भावनांचा तुला कधी विचार आलाय का
आणि तुझ्यामध्ये इतकी चळवळीची तळमळ आहे तर तू काय करतोस चळवळीसाठी
तुझे योगदान काय त्यात
तुझे काम काय आहे चळवळीसाठी

हे सारे असे हि मनात येते पुढे याच्या हि जाऊन विचार येतो कि राव हे पण बरोबरच आहे कि
स्वतःचे निरीक्षण करण्यात आम्ही का मागे असतो इतरांचे निरीक्षण करण्यापेक्षा मी माझेच का निरीक्षण करू नये
तुझे घर तुझा समाज तुझा गाव हा आधी तुला समजला आहे का तू चळवळीच्या व्यापकतेला समजून घेशील
मग असे निरीक्षण हि होते ना पुढे जाऊन अजून एक विचार येतो
आजवर चळवळ यशस्वी झालॆय का ? आमचा लढा लढतोय तो यशस्वी होतोय का ?
कि फक्त डोळ्यावर एक पट्टी लावली आहे जी निघत नाही आहे आमच्या

कधी कधी असा हि विचार येतो कि मी इतर लोकांच्या पुढे जाऊन त्यांचा अपमान तर नाही ना करत पण मन सांगते ना यार कोणाची चिंता करतोस जे बाबासाहेबांशी गद्दार झालेत त्यांची

अरे तुझे इमान बाबासाहेबांशी पक्के आहे तू भीमसैनिक आहेस तुझ्यात ह्या भावना येऊच देऊ नको एकटा राहिलास तरी बेहत्तर पण गद्दारांना कधी सामील होऊ नको तुझ्याकडे येतील तेव्हा ते इमानदार बापाचे इमानदार लेकरं म्हणून यावी नाही तर इमानदार बापाची बेईमान लेकरांची चिंता करू नकोस त्यांच्या भावनांचा विचार करीत बसलास तर आहे ती चळवळ देखील ते नेस्तनाबुत करतील तेव्हा

बाप बदलायचा नाही किती हि झाले तरी बापाशी बेईमानी नाही

काय बदल असाच घडतो का नाही रे तो घडवावा लागतो तर
बदलाच्या दिशेने वाटचाल करायची आता थांबायचे नाही मागे वळून बघायचे पण नाही ध्येय एकच ध्यास एकच असावा हृदयात बुद्ध डोक्यात बाबासाहेब तर मनगटात शिवराय शंभूराजे
बस एवढे कर समोर तुला कोणतीच गोष्ट अश्यक्यप्राय वाटणार नाही
जिंकणेच आहे तोपर्यंत शर्यंत संपली असे समजायचेच नाही

आता विचार एक आचार नेक



जय शिवराय जय भीमराय 

बलात्कारावर उपाय एकच तथागत गौतम बुद्धांची शिकवण

बलात्कारावर उपाय एकच तथागत गौतम बुद्धांची शिकवण



भारतात सध्या बलात्काराचे प्रमाण पाहता पाया खालची जमीन सरकेल अशी आहे
थोडे त्यावर लक्ष टाकू या २०१४ मध्ये नॅशनल क्राईम ब्युरो ने आकडेवारी सांगताना सांगितले होते कि भारतात दर दिवसाला ९२ बलात्काराच्या घटना घडतात अतिशय भयानक अशी परिस्थिती  आपणास पाहायला मिळते  सध्याचे प्रमाण आता वाढलेले आपणास पाहायला मिळते  अश्यावेळी या देशात स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू म्हणून या देशात पाहिली जाते असे का होते याचे कारण आजवर आम्ही शोधले कि हि भावना मनात निर्माण  का होते याची आपण कधी विचारना केली आहे का तर नाही
वासनांध  पुरुष बलात्कार करतो त्याला आई बहीण बायको नसतो असे नाही असतात  पण  बलात्कार करण्याच्या घटना का घडतात याकडे आपण दुर्लक्ष करतो
मुळात या विषयावर कोणी बोलत नसतो बलात्कारावर उपाय काय शिक्षा हा काही उपाय होत  नाही यासाठी  आपणाला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात घेऊन जावे लागणार कारण तिथून च यावर उपाय काय हे सांगता येईल आपण पाहू या नेमके काय होते ते
इसवी सण पूर्व तिसरे शतक म्हणून सम्राट अशोकाचा कालावधी सम्राट अशोकाच्या काळात बलात्कार घडल्याची नोंद सापडत नाही त्याची कारणे आम्हाला माहिती नाहीत आम्हाला सम्राट अशोकाचा  विषय जास्त माहिती नाही या देशाने सम्राट अशोक  विसरल्यामुळे भारताची अधोगती आहे हे सर्वात मोठे कारण आहे
सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा भाग पाहता अवाढव्य साम्राज्याचा एक चक्रवर्ती सम्राट एक सम्राट असून अचूक शासनप्रमाणी  हे समजण्यासाठी आम्हाला सम्राट अशोक समजणे आवश्यक आहे त्याच्या राज्यप्रणाली चा विचार करता सम्राट अशोक हा या जगातील एकमेव सम्राट  ठरतो तो आदर्श राज्यप्रणाली साठी अशी व्यवस्था निर्माण करणारा जगातील एकमेव सम्राट म्हणून दखल घ्यावी असा सम्राट
अशोकाने शिक्षा देण्यापेक्षा संस्कार देणे अधिक जास्त महत्वाचे ठरवले  आणि त्यामुळे च सम्राट अशोकाच्या काळात सम्राट अशोकाला बलात्कार सारख्या विभित्स अश्या घटनांना सामोरे जावे लागले नाही आणि याचे प्रमुख कारण होते बुद्धाची शिकवन सम्राट अशोकाने बुद्धाच्या शिकवणीचे आदेश च दिले होते जतनेला   शिवाय नुसते आदेश  दिले नाही त्याची अंमलबजावणी देखील केली हे आदेश दगडावर कोरून ठेवणारा सम्राट आज आम्हाला कळला पाहिजे
 बुद्धाच्या शिकवणीची आदेश देऊन सामान्य जनतेने बुद्धाच्या शिकवणीनुसार जीवन जगावे म्हणून पंचशिलेचे पालन सर्व जनतेला कायद्याने बंधनकारक केले
अष्टांग मार्गाचे पालन कायद्याने बंधनकारक केले आणि हे जनतेने पालन केलेच पाहिजे यासाठी अधिकारी नेमले आहेत  जो व्यक्ती  बुद्ध   शिकवणीचे अनुसरण करणार नाही अश्या व्यक्तीवर  सम्राट अशोकाचा  वचक असे अधिकारी कायद्याने जी  शिक्षा ठरवली असेल त्यानुसार कारवाई केली जात होती  आणि त्यामुळे लोक धम्माच्या शिकवणीचे  आचरण करीत त्यामुळे लोकांमध्ये साहजिक च धम्माचा उदय झाला आता धम्म म्हणजे विशिष्ट लेबल लावलेले धर्म नव्हेत धम्म म्हणजे विचार असे बुद्ध आपल्या शिकवणीतून सांगतात
आता यामुळे लोकांच्या मनात धम्म उदय पावल्याने साहजिक त्यांच्या अंगी प्रज्ञा जागृत होते आणि जागृत झालेली प्रज्ञा शीलाचे आचरण करण्यास प्रवृत्त करते त्यामुळे  अष्टांग मार्गावर सम्यक दृष्टीने लोकांची बघण्याची कुवत निर्माण झाली सम्यक दृष्टी : म्हणजे मध्यम दृष्टिकोनातून विचार करणे मध्यम मार्गीय ज्ञानाला अथवा विचार करण्याच्या पद्धतीला सम्यक दृष्टी म्हणतात . यात कुशल अकुशल म्हणजे भल्या वाईट गोष्टीचे ज्ञान अपेक्षित आहे. हिंसा,चिरो,व्यभिचार किंवा मिथ्याचाराचा समावेश अकुशल कायिक कर्मात होतो.असत्य,चुगली,कटू वा कठोर वचन आणि व्यर्थ बडबड हे वाचिक अकुशल काम होत. अविद्या,लोभ, व्यापाद, प्रतिहिंसा आणि मिथ्यादृष्टी धारणा हि मानसिक अकुशल कर्मे होत. ह्या अकुशल कर्मांच्या विरुद्ध कृतीला कुशल हि संज्ञा होय.
 सम्यक दृष्टीमुळे व्यक्तीच्या  मनात सम्यक संकल्प निर्माण होतो म्हणजे योग्य निर्णय आणि निश्चय तयार  तयार 
सम्यक संकल्प : योग्य निर्णय किंवा निश्चय म्हणजे सम्यक संकल्प होय. साधकाला साधनेसाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता असते. सदाचाराचा साधनेला उपयोगी ठरणाऱ्या निर्णयाचा संकल्प करणे जरूर ठरते . अद्रोह, अहिंसा,निष्कामता आणि तृष्णा वा वासनानाश तथा त्यागाचा दृढ  संकल्प यात अभिप्रेत असतो. अविद्याश्रीत संस्कारांना निर्मळ करण्यास ज्ञानमय संकल्प करणे म्हणजेच  सम्यक संकल्प होय.  
सम्यक वाणी : बुद्धाच्या अष्टांग मार्गातील हा तिसरा मार्ग आहे . ह्यात योग्य आणि सत्याधिष्टित धर्मानुकूल वचनांचे उच्चारण आणि असत्य व धर्मबाह्य वचनांचा त्याग अभिप्रेत आहे . यामध्ये कुणालाही विनाकारण दुखावणाऱ्या कठोर वचनांचा व चुगलखोरांचा यात निषेध केला असून उच्चारलेल्या विवेकपूर्ण सत्यवचनांचे प्रत्यक्षात आचरण अतिशय महत्वाचे मानले गेले आहे.
यामध्ये शब्दामध्ये गोडवा असावा सत्याची धार असावी असे बुद्धाचे सांगणे आहे वाणीत समोरच्या व्यक्तीचे हृदयपरिवर्तन करण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी.
 अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सम्यक वाणी म्हणजे चांगले शब्द उच्चारावे सत्य बोलावे विनाकारण कुणास हि वाईट बोलू नये.सम्यक कर्म : सम्यक कर्म बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू वा अन्य धर्माचा कर्म सिद्धांत हे वेगळे वेगळे आहेत  तरी हि बुद्धाने सम्यक कर्म सांगताना माणसाच्या आचरणात सदाचार आणि पावित्र्य असावे असा अभिप्राय आहे . हिंसा त्याग , दंड व शस्त्रप्रयोग  त्याग , प्राण्यांवरील दया , हेच सम्यक कर्म आहे . मनुष्य जीवनाच्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेल्या पंचशीलाचाही यात समावेश होतो. कुशल अकुशल कर्माचे फळ भोगावे लागते म्हणून अशुभ त्यागून शुभ कर्मे केली पाहिजेत . त्यासाठी अहिंसा,अचौर्य,सत्य  मद्यत्याग  करावे . हि अपेक्षा असते . भिक्षु ना अकाल भोजन,सुवर्णधन ग्रहण निषिद्ध आहे . त्यांना दहा शिलांचे पालन करावे लागते . या अष्टांग मार्गाचा अनुभव घेणारा साधक सर्वज्ञ आनंद अनुभवत असतो . सर्व जगच त्याला निवास्थान वाटू लागते .  सम्यक अजिविका : यामध्ये योग्य आणि नीतीच्या मार्गाने अर्थोपार्जन करणे अपेक्षित आहे . संसारी माणसाला उदारनिर्वाहाकरिता जो व्यापार, व्यवसाय करावा लागतो तो नितीधर्मावर आधारित असावा . तो करताना इतरांची हानी करून स्वतःचा स्वार्थ साधने बुद्धाला अमान्य आहे. बुद्धाने खालील व्यवसायांना निषिद्ध ठरवले आहे.
1} शस्त्रांचा व्यापार 2}प्राण्यांचा व्यापार 3} मदयादींचा व्यापार4} मांसविक्री5} विषाचा व्यापार याखेरीज लक्खन सुत्तात दांडी मारणे, माप कमी करणे, लाच देणे, फसवणूक करणे, कपट करणे , मानसिक त्रास देणे, वध करणे , डाका टाकणे, लूटमार करणे हे अयोग्य आहेत बुद्धाने चुकीच्या मार्गाने पैसे कमावू नये असाच संदेश दिला आहे तुमचे जीवन हे चांगले आचरण असणारे असावेसम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे बाह्य शरीराचा व्यायाम नाही . कसरत करून कमावलेली शरीयष्टी म्हणजे सम्यक व्यायाम नाही. सम्यक व्यायाम म्हणजे ज्ञानयुक्त प्रयत्न  अथवा अभ्यास करणे.  निर्वाण व सत्यप्राप्तीच्या कार्यात अथवा अभ्यास अत्यावधक मानून बुद्धाने उद्योग किंवा प्रयत्नपूर्वक अभ्यासाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. मनात नको ते वाईट विचार येऊ न देणे आणि मनातील चांगले विचार बाहेर जाऊ न देणे ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासाला काहीही अश्यक्य किंवा अलभ्य नाही . सम्यक स्मृती { Right Mindfulness }: अखंड जागरूकता म्हणजे सम्यक स्मृती होय. कोणतीही क्रिया करताना किंवा अनुभवताना आपण ती विशिष्ट क्रिया करीत आहोत वा वेदना अनुभवत आहोत याची क्षणोक्षणी जाणीव ठेवणे हा अर्थ सम्यक स्मृतीत अभिप्रेत आहे . कायानुपश्यना, वेदनापश्यना व धर्मानुपश्यना यांचे संकल्पित रूप म्हणजे सम्यक स्मृती होय. या चार हि विचारांची जाणीव स्मृतीद्वारे ठेवावी लागते. व अखंड जागरूक राहावे लागते. ह्यांची भावना आचरण करणे म्हणजेच आत्मशरण आणि अनन्यशरण होऊन वागणे होय. भारतीय अध्यात्म साधनेत स्मृतीचे अनन्य साधारण महत्व हे बौद्ध धम्मात च आहे . मराठी संतांना सम्यक स्मृती, स्मरण ह्यांचा वारसा त्यातूनच लाभला आहे . बौद्ध धम्मात ज्यांना पंचेंद्रिये म्हणून ओळखल्या जाते , त्या श्रद्धा , वीर्य,स्मृती ,समाधी,आणि प्रज्ञा. यांचा अभ्यास योगसूत्रातून अत्यावश्यक समजला जातो.
थोडक्यात सम्यक स्मृती म्हणजे काय हे आपण पाहिले आहे. आता स्मृती म्हणजे माणसाची स्मरणशक्ती असा सरळ अर्थ येतो पण वरती तुम्हाला काही वेगळेच वाचायला मिळाले असेल मग , इथे द्विधा अवस्था निर्माण होते अरे हे काही वेगळेच तर सांगत नाहीत ना ? तर मित्रानो वेगळे काहीच नाही फक्त सर्वसामान्य लोक स्मरण शक्तीला स्मृती म्हणतात तर जागरूक असणाऱ्या व्यक्तीच्या कृतीला सम्यक स्मृती म्हणतात. यात मनुष्य आपल्या ला स्वतःला जागरूक ठेवतो म्हणजे काय त्याला संपूर्ण कृतीचा अनुभव घेताना तो सर्व स्वरूपाने एकरूप होऊन घेतो . आता हे एकरूप होणे म्हणजे काय ? मित्रानो हे काही वेगेळे ज्ञान नाही सर्वसामान्य माणसाला माहित असणारच असते फक्त आपण अज्ञान असतो
आता आपण जेवतो तेव्हा आपले मन जर का स्थिर नसेल तर आपण जेवतो ते जागरूक न होता म्हणजे काय घाईघाईत जेवतो तेव्हा आपले लक्ष त्या जेवणावर नसते आपण त्या जेवणाला जाणून घेत नसतो केवळ पोट भरावे म्हणून आपण खातो पण त्या जेवणाचा स्वाद आपल्याला घेता येत नाही याला जागरूक नसणे असे म्हणतात. जागरूक होऊन आचरण करणे हे सम्यक स्मृतीत जास्त महत्वाचे आहे.सम्यक समाधी :  ह्या मध्ये माणसाच्या मनातील विकार शांत होऊन मन एककेंद्रित होणे आवश्यक  असते. कायिक क्लेशांना न जुमानता साधकाने मन एकाग्र केले पाहिजे. त्यामुळे कायम चित्तशुद्धी होते व चित्तकायशुद्धीतून प्रज्ञा प्रकाशमान होते. 
अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मानवाचा स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हे होय. मानवाने मनावर नियंत्रण ठेवल्यास त्याच्या वागण्या बोलण्यावर व त्याच्या कृतीमध्ये खूप बदल  जाणवतो यालाच त्याची प्रज्ञा जागृत होणे म्हणतात हा अष्टांग मार्गातील शेवटचा मार्ग आहे कारण ज्याच्या अंगी प्रज्ञा जागृत झाली असेल तोच व्यक्ती शील करुणा अंगी धारण करून निर्वाणाकडे झुकलेला असतो म्हणून हा मार्ग  बुद्धाच्या शिकवणीत शेवटचा आहे. प्रथम हे लक्षात घ्यावे कि समाधी मार्ग बुद्धाने शेवटचा मार्ग सांगण्यामागे सुद्धा कारण आहे इतर लोकांनी समाधी  प्रथम सांगितली आहे ध्यान प्रथम सांगितले आहे पण बुद्ध मात्र ते शेवटचा मार्ग सांगतात. 

एकूण याच आपण अष्टांग मार्ग पाहिला असता आपण जाणवते कि धम्मात याला किती महत्व आहे आणि हि शिकवण प्रत्येक जनतेला  कायद्याने सक्तीची होती त्यामुळे अन्याय अत्याचार ह्या गोष्टीपासून  जनता दूर होती वासनेला जागा नसे  बुद्धाच्या शिकवणीनुसार पंचशील मधील तिसरे शील कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिख्खपदं समाधियामी  याचा अर्थ च कामवासना करणार नाही अशी आहे म्हणजे कामवासनेवर विजय मिळवणे आहे  आणि या शिकवणी नुसार माणसाला चांगले कर्म करण्यास प्रवृत्त केले  जाते आणि हे बुद्धाच्याच शिकवणी नुसार होऊ शकते त्याची कारणे आहेत 
ईश्वराला प्रमाण मानणाऱ्या कोणत्याच तत्ववेत्याच्या किंवा कोणत्याच ईश्वर अथवा अन्य कोणी याना स्वतःची विचारधारा नाही ते स्वतःच्या मार्गाचे प्रणेते नाहीत त्यांना स्वतःला या पथावर चालता आलेले नाही त्यामुळे साहजिक च  यांच्या अनुयायी ना त्यावर चालणे कठीण 
विचारधारा व आचरण प्रणाली हि मध्यम मार्गावर आधारित असावी आणि मध्यम मार्ग बुद्धशिवाय कोणत्याच   विचारधारेच्या प्रणेत्याने सांगीतलेला नाही आणि बलात्कार हा विषय कोणत्याच तत्ववेत्याला उपाय सांगता येणार नाही  कारण जगातील  बुद्धच एकमेव ठरतात जे मानवाच्या मनावर संशोधन करतात स्वतःवर विजय  मिळवणे महत्वाचे ठरवले 
हा  धम्माचा मार्ग काय सांगतो हे लोकांना समजणे आवश्यक आहे  हा विनय लोकांना समजणे आवश्यक आहे बुद्ध मानवाच्या विकार वासनेवर विजय कसा मिळवावा यासाठी उपाय सांगतात तो आहे अष्टांग मार्ग त्यामुळे    मानवामध्ये प्रज्ञा जागृत होऊन शीलाचा उदय होतो स्वाभाविक च मानवामध्ये जागृतीची अर्थात धम्माचा उदय होऊन माणूस त्या पथावर चालतो  
बुद्ध धम्म संघ याची माहिती सांगताना बुद्ध देवदत्ताला शेवटच्या क्षणी सांगतात ज्या क्षणी व्यक्तीच्या अंतरंगात जागृती निर्माण  होते ती बुद्ध आहे जागृत होऊन पथावर अर्थात ज्या विचारांवर व्यक्ती चालतो तो धम्म आहे आणि संपूर्ण मनाला एकत्रित करून  त्याचा केंद्र अर्थात मध्य साधला जातो तो संघ आहे आणि हि प्रत्येक माणसामध्ये निर्माण होणारी अवस्था आहे आणि हेच त्रिशरण आहे जे आम्हाला हि अवस्था निर्माण होण्यास सांगते  
बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो कि बुद्ध वंदनेत त्रिशरण आहेत अर्थात मी बुद्धाला शरण जातो मी धम्माल शरण जातो मी संघाला शरण जातो अश्या प्रकारे दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस म्हणजे तीन  वेळा मी बुद्ध धम्म संघ याना शरण जातो याचा अर्थ आम्ही काय घेतो यावर आहे लोक बुद्ध धम्म संघ म्हणजे प्रत्यक्षात बुद्धाला समजता त्याचा धम्म समजतात आणि संघ म्हणजे भिक्षु संघ समजतात पण बुद्ध मात्र त्याचे विश्लेषण करताना वेगळया पद्धतीने करतात त्याचा आधार घेत बुद्धाला शरण जाणे म्हणजे मी माझ्या अंतरंगामध्ये जागृती निर्माण करणे मी धम्माला शरण जाणे म्हणजे मी माझ्यात जागृत झालेल्या अवस्थेमुळे ज्या विचारांची निर्मिती होते त्यावर चालणे आणि संघाला शरण जाणे याचा  अर्थ मी माझ्या मनाचा केंद्र साधने अथवा जीवनाचा मध्य साधने  आणि यातूनच  पंचशिलेचा उदय  होतो लोक स्वाभाविक पंचशीलेच्या पथावर येतात  आणि त्या पथावर आल्यावर स्वाभावीक तो मनुष्य अथवा तो मानवप्राणी अष्टांगमार्गाच्या प्रभावाखाली येतो आणि  विकार वासनामुक्त जीवन जगण्यास सुरुवात करतो  अश्यावेळी व्यक्ती समोरील स्त्री असो पुरुष असो ना  द्वेषभावना ना वासनामय भावना ना घृणास्पद भावनांचा उदय होतो इथे करुणेचा मैत्रीचा प्रेमाचा उदय होतो आणि मानवप्राणी आपल्या चांगल्या कर्म करण्यात आपला वेळ घालवतो हे धम्माचे तत्वज्ञान हे बुद्ध शिकवणीचे सार च  बलात्कार सारख्या  गोष्टीवर  उपाय ठरू शकतात आणि नेमके भारतीवय संविधानात  बाबासाहेब यांनी याचाच सारांश टाकलाय घटनेच्या कलमात बुद्धाची शिकवण च आहे जी तुम्हाला आम्हाला कळली पाहिजे कोणता हि गुन्हा घ्या हे घडण्यामागचे कारण काय आहे  आणि त्या कारणावर उपाय बुद्धाचे पंचशील आहे बुद्धाचा   अष्टांग मार्ग आहे जो सम्राट अशोकाने च नव्हे तर  अगदी जे जे बौद्ध सम्राट झाले त्यांनी कायद्याने आचारण्याची सक्ती केली आणि म्हणून च त्यावेळी भारताचा काळ सुवर्णकाळ गणला जातो आज आम्हाला या शिकवणीची गरज आहे आम्ही ती शिकली पाहिजे 
या देशाला गरज आहे  ती बुद्धाच्या शिकवणीची बुद्धाच्या धम्माची या देशालाच काय या जगाला हि बुद्ध शिकवणीशिवाय पर्याय नाही म्हणून  च बुद्ध धम्माच्या मंगलमय अश्या धम्म मार्गावर येवुन विकार मय वासनांध  जीवन जगण्यापेक्षा शाश्वत जीवनाचा आनंद घेऊया 
धम्माच्या शिकवणी ने जीवन सफल करू या आणि बलात्कार सारख्या विकार वासनामय वृत्तीचा नायनाट करू या 


जयभीम नमो बुध्दाय 

रविंद्र मीनाक्षी मनोहर 

लखुजी जाधव


राजे लखुजीराव जाधवराव (इ.स. १५७० - इ.स. १६२९)

    राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्यु समयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० हालचाल म्हणता येईल.

विदर्भातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शहाजीराजे भोसले यांचे सासरे होते. निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा इ सन १५७० साली होता.त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधवराव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला,त्यासमयी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करुन दिली.पुढे इ सन १६०५ साली राजे लखुजीराव जाधवराव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीर पद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव हे मोगलांकडे गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी,मीर-ए-समद हे पद,दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र,नातु व सोयर्याना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधवराव व त्यांचे जावई शहाजी महाराज साहेब यांनी एकत्रीत मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रथम केले..यातच २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधवराव,त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी आणी नातु युवराज राजे यशवंतराव (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खुन केला..यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.संदर्भ हवा ]

विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखूजी जाधव यांनीच जाधव घराण्याला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. लखूजीचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि ते लखूजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवपूर्वकाळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाहीआणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कूळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वासीमचे उदाराम देशमूखपोतले आणि फलटनचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कूळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखूजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडला देशमूखी मिळवली. यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या जिजाबाई पोटी तिनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आले शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.[संदर्भ हवा ]

पुत्र - १) राजे दत्ताजीराव २) राजे अचलोजीराव ३) राजे बहादुरजी ४) राजे राघोजी राव . कन्या- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब.

वंशज शाखा = सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे (देशमुख),जवळखेड व मेहुणा राजा या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड ता. चिखली जि . बुलढाणा), वाशीम जिल्हा

भुईंज(सातारा),करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),वडाळी (ता कन्नड,  माळेगांव बुद्रुक (बारामती),मांडवे (सातारा),माहेगाव देशमुख (कोपरगांव),सारवडी(जिल्हा जालना),वाघोली,वाडी, नांदेड (सर्व जिल्हा पुणे), अक्कलकोट,भुम,पाटेवडी 

सदरील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा होत...

संदर्भ - राजेजाधवरावांची बखर (द बाकी महाजन संपादीत ), मुळ मोडी बखर, जहांगीर नामा, शहाजहान नामा,राजे जाधवराव घराण्याच्या वंशपरंपरागत वंशावळी,संदर्भ हवा ]

जाधव घराण्याच्यी वंशावळसंपादन करा

           विठ्ठलसिंह
             /\
       लखूजी    भूतजी(जगदेवराव)
     /   |   \                      ‌‌‌‌‌‌दत्ताजीराव  अंचलकरण. बहादुरजी राघोजी
  |.      |

( उमरद , जवळखेड) (आडगावराजा.)

          |
         देवराव
             |
         विठ्ठलराव
             |  
        त्रिंबकराव
             |
       सखाजी
            |
       बाबासाहेब
            |
      आनंदराव
            |
      बाळोबा
            |
 विठ्ठलराव           रावसाहेब 

___________________|______

             |                               |
मार्तंडराव                          नानासाहेब
    |                                         |                                   
उत्तमराव       _________________________________
    |              |                                                          |       

पांडुरंग। गणेशराव रावसाहेब

    |              |                                                           |

महेश। प्रतापराव बाळासाहेब नानासाहेब एकनाथराव |

                   |                  |                                        |
          प्रशांत  अभिजीत  आबासाहेब अनिल                  |
             |                         |                                       |
    यु.शंभूराजे            यु. स्वराज।                                 |
                            _______________________________                      
                            |                        |                 |
                     गुणवंतराव         मधुकरराव।      कैलासराव
                            |                        |                 |
             सचिनराजे    विनोद।      अनिकेत।      युवराज


देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे,जवळखेड व मेहुणा राजा येथील राजे जाधवरावांकडील वंशपरंपरागत वंशावळी उपलब्ध असुन त्या जागे अभावी येथे सादर केलेल्या नाहीत.

खुदीराम बोस


Khudiram Bose never got his due as a freedom fighter, ZEE5 just made it worse

खुदीराम बोस यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून कधीही न मिळालेले, झेडई 5 ने अजून खराब केले

After outrage over the wrongful depiction of freedom fighter Khudiram Bose in a ZEE5 web series, the channel went on to issue a problematic apology.

झेडईई 5 वेब सीरिजमध्ये स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांच्या चुकीच्या चित्राबद्दल आक्रोशानंतर, चॅनेलने एक समस्याग्रस्त दिलगिरी व्यक्त करण्यास सुरूवात केली.

DEBALINA DEY
File image of Khudiram Bose | Wikipedia

The new web series Abhay 2, which premiered on 14 August on OTT platform ZEE5has caused outragebecause of the way it used an image of Khudiram Bose, one of India’s youngest freedom fighters. Bose’s image appears in a scene in the show as part of a picture gallery of wanted criminals.

14 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झेडई 5 वर प्रीमियर झालेल्या अभय 2 या नवीन वेब सीरिजमुळे भारतातील सर्वात तरुण स्वातंत्र्य सेनानी खुदीराम बोस यांच्या प्रतिमेचा वापर करण्याच्या प्रकारामुळे नाराजी पसरली आहे. वांछित गुन्हेगारांच्या चित्र गॅलरीचा भाग म्हणून बोसची प्रतिमा शोमधील एका दृश्यात दिसते.

खुडीराम बोस कोण होते किंवा स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका होती याविषयी त्यांना पूर्णपणे कल्पना नव्हती असे मला वाटत असणार्‍या शोकर्सनी केलेली अनपेक्षित चूक होती यावर माझा विश्वास आहे.

In 1908, Bose was appointed to kill Douglas H Kingsford, the Chief Presidency magistrate of Calcutta who was known for meting out brutal punishments to freedom fighters. Bose threw bombs at the carriage in which Kingsford was believed to be travelling, but ended up killing the wife and daughter of barrister Pringle Kennedy instead. He was arrested by the police soon after, and took full responsibility for the entire operation.

१ 1908. मध्ये, स्वातंत्र्यसैनिकांना क्रूर शिक्षेची शिक्षा देणारा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कलकत्ताचे मुख्य प्रेसिडेन्सी दंडाधिकारी डग्लस एच किंग्जफोर्ड यांना ठार मारण्यासाठी बोस यांची नियुक्ती करण्यात आली. बोसने त्या गाडीवर बॉम्ब फेकले ज्यामध्ये किंग्सफोर्ड प्रवास करत असल्याचे समजते, परंतु त्याऐवजी बॅरिस्टर प्रिंगल केनेडी यांची पत्नी आणि मुलगी संपली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि संपूर्ण कारवाईची संपूर्ण जबाबदारी घेतली.

When he was sentenced to death, Bose accepted the verdict with a smile, much to the shock of the English judge. He was eventually hanged to death on 11 August 1908.

जेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा इंग्रजी न्यायाधीशांना धक्का बसला कारण बोस यांनी हसत हा निर्णय स्वीकारला. अखेर 11 ऑगस्ट 1908 रोजी त्याला फाशी देण्यात आली.


Also read: If you opened the newspapers from 15 August 1947, here are the freedom ads you would see


Poor research

Even if there was no malintent on their part, such lack of knowledge and poor research about India’s youngest freedom fighter, who was hanged by the British when he was merely 18 years old, is unpardonable.

जरी त्यांच्याकडून कोणताही गैरवापर नसला तरीही, भारताच्या सर्वात तरुण स्वातंत्र्य सेनानी, ज्याचे वय 18 वर्षांचे होते तेव्हा त्याला फाशी देण्यात आले होते, अशा अज्ञानाचा अभाव आणि संशोधनास हे अक्षम्य आहे.

Good Journalism matters,

more so in a crisis

Coronavirus, economy, tension with China are events unrivalled in recent times.

They demand clear, fair & questioning reporting, writing & pictures.

ThePrint consistently brings you the stories that matter, from where they happen.

We can sustain this only if you pay for what you read & watch.

SUBSCRIBE NOW

It is shameful that the makers of Abhay 2didn’t know how Bose looked but still used an image of him. The young revolutionary gave up his life for India’s freedom. Wasn’t his sacrifice great enough to be regarded with the same respect and recognition as other freedom fighters?

It is beyond my comprehension as to how the crime thriller series, ironically helmed by a Bengali director, Ken Ghosh, could commit such a major goof-up.

Lack of recognition

Khudiram Bose sacrificed his life “with a smile” when he was just at the cusp of adulthood. Stories about the love he had for his motherland have been shared over generations, through popular folktales in Bengal. But outside the state, his name remains largely in the shadows. This could be because Bose never received the limelight that other freedom fighters got. Even after his death, his story never made it to popular culture, be it in films, biopics, TV shows, or well-known books based on India’s freedom movement. Everyone knows about Mahatma Gandhi, Bhagat Singh, Netaji Subhas Chandra Bose and others, but there has hardly been any mention of Khudiram Bose in mainstream discussions about the freedom struggle.

It is also surprising that from Bengal, only Netaji received national attention. This, despite the fact that the state was a hotbed of the Independence movement, and gave numerous freedom fighters, including Masterda Surya Sen, Prafulla Chaki, Matangini Hazra, the famous trio,Binoy Badal DineshPritilata Waddedar— but all of them still remain relatively unknown, just like Khudiram Bose.

Half-hearted apology

The blunder didn’t end with the wrongful use of Bose’s image. ZEE5 went a step further by issuing a problematic apology— a statement saying they didn’t mean to “offend any community or hurt anybody’s sentiments”.

What do they mean by ‘any community’? Was Khudiram Bose just a Bengali freedom fighter and died only for his own state?

Whoever wrote that apology must have clearly Googled Khudiram Bose’s name in a haste, and after finding that he was a freedom fighter from Bengal, concluded that only Bengalis would be outraged over portraying him as a “criminal”.

This not only reflects a shallow mindset, but also undermines Bose’s struggle and sacrifice for the nation.


Also read: MN Roy, the Indian revolutionary who founded Mexican Communist Party


Not just a ‘Bengali hero’

Bose might be from Bengal, but he fought against the tyranny of colonialism for the Independence of our entire country. Any Indian citizen, and not just Bengalis, should feel enraged that Bose’s image was placed in a picture gallery of wanted fugitives.

His death did not just inspire young people in Bengal to join the freedom movement, but ignited the nation’s collective fury against British rule.

He is a national treasure, not just a Bengali freedom hero, as many Bengalis on social media rightfully pointed out.

https://twitter.com/shashangko/status/1294966370149384193

https://twitter.com/susmi09/status/1294993323858382848

 

Any mention of Bose is incomplete without an ode to the famous songpenned by poet Pitambar Das in his honour.

Young Bose’s fearlessness, bravery and love for his motherland have been aptly captured in Das’ immortal song that opens with these powerful lines: Ekbar biday de Maa ghure ashi, Hashi hashi porbo phasi dekhbe bharatbasi (Mother, bid me farewell once, I will be back soon, India will watch me while I wear the noose with a smile).

Such moving lyrics not only remind me of the passion Bose had for his motherland, but also causes a lump in my throat every time I hear it.

Views are personal.

Subscribe to our channels on YouTube & Telegram

News media is in a crisis & only you can fix it

You are reading this because you value good, intelligent and objective journalism. We thank you for your time and your trust.

You also know that the news media is facing an unprecedented crisis. It is likely that you are also hearing of the brutal layoffs and pay-cuts hitting the industry. There are many reasons why the media’s economics is broken. But a big one is that good people are not yet paying enough for good journalism.

We have a newsroom filled with talented young reporters. We also have the country’s most robust editing and fact-checking team, finest news photographers and video professionals. We are building India’s most ambitious and energetic news platform. And we aren’t even three yet.

At ThePrint, we invest in quality journalists. We pay them fairly and on time even in this difficult period. As you may have noticed, we do not flinch from spending whatever it takes to make sure our reporters reach where the story is. Our stellar coronavirus coverage is a good example. You can check some of it here.

This comes with a sizable cost. For us to continue bringing quality journalism, we need readers like you to pay for it. Because the advertising market is broken too.

If you think we deserve your support, do join us in this endeavour to strengthen fair, free, courageous, and questioning journalism, please click on the link below.Your support will define our journalism, and ThePrint’s future. It will take just a few seconds of your time.


My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...