Monday, August 31, 2020

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

दलित म्हटलं कि एका जातीकडे पाहिलं जात त्यांच्या विशिष्ट बाबींकडे पहिले जाते सामाजिक आर्थिक घटकांचा विचार करता आजच्या युगात दलित समाज काही प्रमाणात उच्चवर्गीयांच्या प्रमाणात बसतो त्यांची संकृती बदलली विचार बदलले परंतु माणसाच्या मनी असणारे भाव मात्र तेच राहतात

बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाला नवसंजीवनी देणारे अमृत तसेच कोटी कोटी बहुजनांना उद्धारण्यासाठी जन्माला आलेला कोहिनूर हिरा प्रज्ञा शील करुणा ह्या मानवाने अंगीकारल्या पाहिजेत तरच या जणांचा उद्धार होईल पण आजही दलित बांधव परंपरेच्या जाळ्यात अडकलेले आपणाला पहावयाला दिसतात मानवाच्या सदविवेक बुद्धीला पटणारे विषय या समजत घेतले जात नाही मानवता हि आजच्या माणसात दिसतच नाही बौद्ध धम्माच्या विचारांचा पगडा सार्या जगावर असताना भारतातील दलित समाज आजही जुन्या रूढीना धरून जगात आहे सर्व प्रकारची नाहीती असतानाही जातीधर्माच्या बेड्या आपल्या पायी का बांधून घेत आहे हे समाजात नाही का त्या विषमतेच्या दरीत परत उडी मारत आहे आणि परिणाम काय तर परत त्यांना त्या नाहक हानीला सामोरे जावे लागत आहे आणि याला कारणीभूत हे दलित लोक आहे

प्रथमतः दलित समाजातील लोकांनी आपली विचार करण्याची व एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा कारण आजही काही लोक काही म्हणण्यापेक्षा बहुतांश बहुजन लोक हिंदू धर्माच्या जुन्या रूढीपरंपरा त्यांचे पालन करत आहे हिंदू धर्मातील काही अश्या रूढी आहेत कि मानवाला लाज वाटाव्या इतक्या भयानक आहे आणि त्यांची पुरेपूर जाणीव असतानाही परत त्याकडे का वळून पहिले जाते तेच समजत नाही बहुजनांना अश्यय जाचक रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाचा सम्यकशाली धम्म दिला जेणेकरून समाज या रूढी परंपरेतून बाहेर पडेल पण तसे होत नाही बहुजन समाज दिवसेंदिवस त्या परंपरेला चिकटून बसत आहेत प्रथम दलित समाजात असणारी न्यूनगंडता हि त्यांच्या विकासातील बाधा आहे शाळेत व कॉलेजात इतर धर्माची मुलेही असतात पण दलित समजतील काही मुल आपल्याला त्यांच्याहून कमी समजून घेतात आणि त्यामुळे त्यांना हव असणारे योग्य ते मार्गदर्शन त्यांना भेटत नाही मार्गदर्शन महत्वाचे असते पण दलित समाजाला त्याचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने नहुजन समाजातील मुल मागे पडतात दलित समाजातील मुल अभ्यासात नक्कीच मागे नाहीत त्यांना जोड हवी ती त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शनाची पण आजही हा समाज आपल्या मनात जी न्यूनगंडता ठेवतो त्यामुळे त्यांचे प्रगती होण्याऐवजी मनाचे खच्चीकरण होते मुलांचे खच्चीकरण होण्याला कारणीभूत त्याचे पालक ठरतात कारण त्यांनी आपल्या मुलाला कधी धम्म संगीतालाच नाही त्यामुळे त्या मुलाच्या मनात आपण हीन जातीचे आपण हीन समाजाचे असे काहीसे भेद मनात राहतात पण धम्म सांगितला असता तर त्या मुलालाही समजल असत कि आपण किती महान धम्मातील आहोत ते आम्ही आमच्या विचारांनी स्वतः कमजोर होत आहोत कारण बुद्ध म्हणतात कि स्वताचे विचार हे स्वताला तारणारे असतात त्यामुळे प्रथम बहुजनी आपले विचार बदलाने गरजेचे आहे

मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो मुंबईची गोष्ट आहे ट्रेन मध्ये भिख्खू सांगतील एक अर्हत भिख्खू होते ते प्रवास करत होते आणि त्याच डब्यात एक मुलगा आला तोही बौद्ध होता भन्तेना पाहताच त्यांना वंदन केल आता त्या मुलाच्या हातात हिंदू धर्माची काही धागे आणि काही लॉकेट होते भंते नि पाहिले आणि विचारले कि बाबारे तू बाबासाहेबांना मानतोस त्याने हो असे उत्तर दिले त्यावर भंते त्याला म्हणाले एक बाई होती तिचे लग्न झालेलं होत पण तिचा नवरा तिला रोज मारहाण करीत असे खूप त्रास देत असे त्याने ती वैतागून गेली होती शेवटी तिने त्या त्रासातून मुत्क्त होण्यासाठी त्या तिच्या पतीशी तिने काडीमोड घेतला आणि तिने दुसरे लग्न केले तिला पती तिला हवा तसा मिळाला तिला दररोज सिनेमाला घेवून जात असे तिला शॉपिंग ला घेवून जात असे तिच्या अगदी मनासारखे तो करत असे पण ती बाई आपल्या पहिल्या नवर्याला भेटायला परत जावू लागली आणि मग भन्ते त्या मुलाला विचारात कि आता तू सांग त्या बाई ला काय करायला पाहिजे त्यावर त्या मुलाने काही विचार न करता उत्तर दिले कि तिला चपलेने मारले पाहिजे त्यावर भन्ते शांतपणे त्याला म्हणाले मग तुला काय केले पाहिजे ज्या बाबासाहेबांनी त्या जाचक रूढी बंधनातून मुक्त केले आणि आपण जर परत त्या रूढी कडे जात असू तर त्याला काय केले पाहिजे आणि त्या मुलालाही लाज वाटली त्याने भन्ते ची माफी मागतली आणि हातातील त्या सार्या वस्तू चालत्या गाडीतून फेकून दिल्या आणि भन्ते सोबत चैत्यभुमित जावून बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून आला

आता हा जो आपल्या समाजातील लोकांच्या मनात असणारा विचार बदलला तर नक्कीच आपण यशाचे किल्ले जिंकू आजच्या लोकशाही मध्ये बाबासाहेबांनी राजा केल आपल्याला पण हा राजा झुकतो काही नालायक लोकांपुढे दिवसेंदिवस अन्याय होत आहेत आणि ते आम्ही सहन करतोय बाबासाहेब म्हणाले कि अन्याय करणार्याला राक्षस म्हटले जाते म्हणून अन्याय सहन करणार्याला देव नाही म्हणत त्याला नपुंसक म्हटले जाते कधी समजणार आम्हाला खैरलांजी झाली आमच्या आया बहिणींची इज्जत उघड्यावर मंडळी जातीवाद्यानी तरी चीड येवू नये आम्हाला कधी अशी बातमी नाही कि कुठे दलितांवर अत्याचार झाला नाही बहुजन समाजावर अत्याचार होत आहे कारण हा समाज षंड होवून बसलाय ना आन त्या शिवरायांची न बाबासाहेबांची बस फक्त निपचित पडलाय ग्लानी आल्यासारखी त्यांना उठवावे लागते म्हणावे लागत उठ बहुजना उठ आणि जागा हो म्हणून किती दिवस सहन करणार सारे अत्याचार म्हणून म्हणती विचार बदला बाबासाहेबांना डोक्यात घाला बाबासाहेब म्हणजे डोक्यावर घेवून नाचायचा विषय नाही आहे कधी तरी समजा बाबासाहेब कधीतरी जाणा बाबासाहेब कसे जगले आणि का सोसल्या सार्या यातना का भोगला वनवास कुणासाठी स्वतःसाठी नाही त्यांनी सोसल्या सार्या यातना तुम्हाला आम्हाला माणूस बनवण्यासाठी आणि आम्ही काय दिल त्यांना१४ एप्रिल आल कि जयंती साजरी करायची सहा डिसेंबरला अभिवादन करायचे बस याव्यतिरिक्त आमचा काही सबंध नाही आम्ही काय करतो पहिला विचार माझ घर कस चालेल अर्थात सार्यांनी त्याला प्रथम प्राधान्य देन गरचेच आहे कारण तुम्ही ग्रहस्थ आहात पण त्याच बरोबर एक नागरिक आहात आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहात तुमच कर्तव्य आहे कि तुम्ही बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचवल

आज बहुजन समाजात डोकावून पाहिलं तर त्यांच्यात चेतना दिसतच नाही ते धम्म काय समजावून घेणार पण आपल्या सदविवेक बुद्धीला पटेल असेच विचार अंगिकारले तर आपल्या मनातील न्यूनगंडता काढून टाकण्यास मदत होईल डोक्यातील असणाऱ्या जुन्या रूढी काढून बुद्धाला भरत जा येणारा काळ हा तुमचाच असेल अन उद्याची प्रेरणा हा बौद्ध समाज असेल एवढे नक्की क्षेत्र कोणतेही असो तिथे आपण नक्कीच मागे नाहीत मागे आहोत ते आर्थिक परिस्थितीने पण माघार घेईल ती बाबांची औलाद काय चिचार बदलले तर बदल हा नक्कीच घडेल म्हणून म्हणतो विचार बदला बाबासाहेब बुद्ध शिवराय महात्मा फुले शाहू महाराज यांना आपल्या डोक्यात घाला मी अगदी १००% सांगेन कि ज्याच्या मेंदूत फक्त याच महामानवांचे विचार असतील ते कोणापुढे कधीच झुकनार नाही कारण ज्याचं मस्तक सुधारलेल असत ते कुणापुढे झुकणार कधीच होत नसत

बाबासाहेबांच्या विचारांनी जेव्हा माणूस भारावून जातो तेव्हा त्याला यशाची चाहूल लागलेली असते एवढ नक्की

आणि मागत एक वेड मन कविता करत

बाबा तुझ्या पिलाला पंख फुटले रे ज्ञानाचे

घेत आहे भरारी अखंड यशाचे

मर्यादा राहिल्याच नाहीत त्या सीमा आकाशाच्या

बाबा तुझ्या पिलाला बंधन नाही त्या बेड्यांच्या

होती गुलामीत जगणारी काही लोक

आता जगतो स्वाभिमानाने घालतो सुत बूट कोट

केलास बदल तू या जनात

म्हणूनच बाबा तुम्ही विराजला कोटी कोटींच्या मनात

जय शिवराय जय भीमराय

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

दलित म्हटलं कि एका जातीकडे पाहिलं जात त्यांच्या विशिष्ट बाबींकडे पहिले जाते सामाजिक आर्थिक घटकांचा विचार करता आजच्या युगात दलित समाज काही प्रमाणात उच्चवर्गीयांच्या प्रमाणात बसतो त्यांची संकृती बदलली विचार बदलले परंतु माणसाच्या मनी असणारे भाव मात्र तेच राहतात

बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाला नवसंजीवनी देणारे अमृत तसेच कोटी कोटी बहुजनांना उद्धारण्यासाठी जन्माला आलेला कोहिनूर हिरा प्रज्ञा शील करुणा ह्या मानवाने अंगीकारल्या पाहिजेत तरच या जणांचा उद्धार होईल पण आजही दलित बांधव परंपरेच्या जाळ्यात अडकलेले आपणाला पहावयाला दिसतात मानवाच्या सदविवेक बुद्धीला पटणारे विषय या समजत घेतले जात नाही मानवता हि आजच्या माणसात दिसतच नाही बौद्ध धम्माच्या विचारांचा पगडा सार्या जगावर असताना भारतातील दलित समाज आजही जुन्या रूढीना धरून जगात आहे सर्व प्रकारची नाहीती असतानाही जातीधर्माच्या बेड्या आपल्या पायी का बांधून घेत आहे हे समाजात नाही का त्या विषमतेच्या दरीत परत उडी मारत आहे आणि परिणाम काय तर परत त्यांना त्या नाहक हानीला सामोरे जावे लागत आहे आणि याला कारणीभूत हे दलित लोक आहे

प्रथमतः दलित समाजातील लोकांनी आपली विचार करण्याची व एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा कारण आजही काही लोक काही म्हणण्यापेक्षा बहुतांश बहुजन लोक हिंदू धर्माच्या जुन्या रूढीपरंपरा त्यांचे पालन करत आहे हिंदू धर्मातील काही अश्या रूढी आहेत कि मानवाला लाज वाटाव्या इतक्या भयानक आहे आणि त्यांची पुरेपूर जाणीव असतानाही परत त्याकडे का वळून पहिले जाते तेच समजत नाही बहुजनांना अश्यय जाचक रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाचा सम्यकशाली धम्म दिला जेणेकरून समाज या रूढी परंपरेतून बाहेर पडेल पण तसे होत नाही बहुजन समाज दिवसेंदिवस त्या परंपरेला चिकटून बसत आहेत प्रथम दलित समाजात असणारी न्यूनगंडता हि त्यांच्या विकासातील बाधा आहे शाळेत व कॉलेजात इतर धर्माची मुलेही असतात पण दलित समजतील काही मुल आपल्याला त्यांच्याहून कमी समजून घेतात आणि त्यामुळे त्यांना हव असणारे योग्य ते मार्गदर्शन त्यांना भेटत नाही मार्गदर्शन महत्वाचे असते पण दलित समाजाला त्याचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने नहुजन समाजातील मुल मागे पडतात दलित समाजातील मुल अभ्यासात नक्कीच मागे नाहीत त्यांना जोड हवी ती त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शनाची पण आजही हा समाज आपल्या मनात जी न्यूनगंडता ठेवतो त्यामुळे त्यांचे प्रगती होण्याऐवजी मनाचे खच्चीकरण होते मुलांचे खच्चीकरण होण्याला कारणीभूत त्याचे पालक ठरतात कारण त्यांनी आपल्या मुलाला कधी धम्म संगीतालाच नाही त्यामुळे त्या मुलाच्या मनात आपण हीन जातीचे आपण हीन समाजाचे असे काहीसे भेद मनात राहतात पण धम्म सांगितला असता तर त्या मुलालाही समजल असत कि आपण किती महान धम्मातील आहोत ते आम्ही आमच्या विचारांनी स्वतः कमजोर होत आहोत कारण बुद्ध म्हणतात कि स्वताचे विचार हे स्वताला तारणारे असतात त्यामुळे प्रथम बहुजनी आपले विचार बदलाने गरजेचे आहे

मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो मुंबईची गोष्ट आहे ट्रेन मध्ये भिख्खू सांगतील एक अर्हत भिख्खू होते ते प्रवास करत होते आणि त्याच डब्यात एक मुलगा आला तोही बौद्ध होता भन्तेना पाहताच त्यांना वंदन केल आता त्या मुलाच्या हातात हिंदू धर्माची काही धागे आणि काही लॉकेट होते भंते नि पाहिले आणि विचारले कि बाबारे तू बाबासाहेबांना मानतोस त्याने हो असे उत्तर दिले त्यावर भंते त्याला म्हणाले एक बाई होती तिचे लग्न झालेलं होत पण तिचा नवरा तिला रोज मारहाण करीत असे खूप त्रास देत असे त्याने ती वैतागून गेली होती शेवटी तिने त्या त्रासातून मुत्क्त होण्यासाठी त्या तिच्या पतीशी तिने काडीमोड घेतला आणि तिने दुसरे लग्न केले तिला पती तिला हवा तसा मिळाला तिला दररोज सिनेमाला घेवून जात असे तिला शॉपिंग ला घेवून जात असे तिच्या अगदी मनासारखे तो करत असे पण ती बाई आपल्या पहिल्या नवर्याला भेटायला परत जावू लागली आणि मग भन्ते त्या मुलाला विचारात कि आता तू सांग त्या बाई ला काय करायला पाहिजे त्यावर त्या मुलाने काही विचार न करता उत्तर दिले कि तिला चपलेने मारले पाहिजे त्यावर भन्ते शांतपणे त्याला म्हणाले मग तुला काय केले पाहिजे ज्या बाबासाहेबांनी त्या जाचक रूढी बंधनातून मुक्त केले आणि आपण जर परत त्या रूढी कडे जात असू तर त्याला काय केले पाहिजे आणि त्या मुलालाही लाज वाटली त्याने भन्ते ची माफी मागतली आणि हातातील त्या सार्या वस्तू चालत्या गाडीतून फेकून दिल्या आणि भन्ते सोबत चैत्यभुमित जावून बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून आला

आता हा जो आपल्या समाजातील लोकांच्या मनात असणारा विचार बदलला तर नक्कीच आपण यशाचे किल्ले जिंकू आजच्या लोकशाही मध्ये बाबासाहेबांनी राजा केल आपल्याला पण हा राजा झुकतो काही नालायक लोकांपुढे दिवसेंदिवस अन्याय होत आहेत आणि ते आम्ही सहन करतोय बाबासाहेब म्हणाले कि अन्याय करणार्याला राक्षस म्हटले जाते म्हणून अन्याय सहन करणार्याला देव नाही म्हणत त्याला नपुंसक म्हटले जाते कधी समजणार आम्हाला खैरलांजी झाली आमच्या आया बहिणींची इज्जत उघड्यावर मंडळी जातीवाद्यानी तरी चीड येवू नये आम्हाला कधी अशी बातमी नाही कि कुठे दलितांवर अत्याचार झाला नाही बहुजन समाजावर अत्याचार होत आहे कारण हा समाज षंड होवून बसलाय ना आन त्या शिवरायांची न बाबासाहेबांची बस फक्त निपचित पडलाय ग्लानी आल्यासारखी त्यांना उठवावे लागते म्हणावे लागत उठ बहुजना उठ आणि जागा हो म्हणून किती दिवस सहन करणार सारे अत्याचार म्हणून म्हणती विचार बदला बाबासाहेबांना डोक्यात घाला बाबासाहेब म्हणजे डोक्यावर घेवून नाचायचा विषय नाही आहे कधी तरी समजा बाबासाहेब कधीतरी जाणा बाबासाहेब कसे जगले आणि का सोसल्या सार्या यातना का भोगला वनवास कुणासाठी स्वतःसाठी नाही त्यांनी सोसल्या सार्या यातना तुम्हाला आम्हाला माणूस बनवण्यासाठी आणि आम्ही काय दिल त्यांना१४ एप्रिल आल कि जयंती साजरी करायची सहा डिसेंबरला अभिवादन करायचे बस याव्यतिरिक्त आमचा काही सबंध नाही आम्ही काय करतो पहिला विचार माझ घर कस चालेल अर्थात सार्यांनी त्याला प्रथम प्राधान्य देन गरचेच आहे कारण तुम्ही ग्रहस्थ आहात पण त्याच बरोबर एक नागरिक आहात आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहात तुमच कर्तव्य आहे कि तुम्ही बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचवल

आज बहुजन समाजात डोकावून पाहिलं तर त्यांच्यात चेतना दिसतच नाही ते धम्म काय समजावून घेणार पण आपल्या सदविवेक बुद्धीला पटेल असेच विचार अंगिकारले तर आपल्या मनातील न्यूनगंडता काढून टाकण्यास मदत होईल डोक्यातील असणाऱ्या जुन्या रूढी काढून बुद्धाला भरत जा येणारा काळ हा तुमचाच असेल अन उद्याची प्रेरणा हा बौद्ध समाज असेल एवढे नक्की क्षेत्र कोणतेही असो तिथे आपण नक्कीच मागे नाहीत मागे आहोत ते आर्थिक परिस्थितीने पण माघार घेईल ती बाबांची औलाद काय चिचार बदलले तर बदल हा नक्कीच घडेल म्हणून म्हणतो विचार बदला बाबासाहेब बुद्ध शिवराय महात्मा फुले शाहू महाराज यांना आपल्या डोक्यात घाला मी अगदी १००% सांगेन कि ज्याच्या मेंदूत फक्त याच महामानवांचे विचार असतील ते कोणापुढे कधीच झुकनार नाही कारण ज्याचं मस्तक सुधारलेल असत ते कुणापुढे झुकणार कधीच होत नसत

बाबासाहेबांच्या विचारांनी जेव्हा माणूस भारावून जातो तेव्हा त्याला यशाची चाहूल लागलेली असते एवढ नक्की

आणि मागत एक वेड मन कविता करत

बाबा तुझ्या पिलाला पंख फुटले रे ज्ञानाचे

घेत आहे भरारी अखंड यशाचे

मर्यादा राहिल्याच नाहीत त्या सीमा आकाशाच्या

बाबा तुझ्या पिलाला बंधन नाही त्या बेड्यांच्या

होती गुलामीत जगणारी काही लोक

आता जगतो स्वाभिमानाने घालतो सुत बूट कोट

केलास बदल तू या जनात

म्हणूनच बाबा तुम्ही विराजला कोटी कोटींच्या मनात

जय शिवराय जय भीमराय

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

दलित म्हटलं कि एका जातीकडे पाहिलं जात त्यांच्या विशिष्ट बाबींकडे पहिले जाते सामाजिक आर्थिक घटकांचा विचार करता आजच्या युगात दलित समाज काही प्रमाणात उच्चवर्गीयांच्या प्रमाणात बसतो त्यांची संकृती बदलली विचार बदलले परंतु माणसाच्या मनी असणारे भाव मात्र तेच राहतात

बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाला नवसंजीवनी देणारे अमृत तसेच कोटी कोटी बहुजनांना उद्धारण्यासाठी जन्माला आलेला कोहिनूर हिरा प्रज्ञा शील करुणा ह्या मानवाने अंगीकारल्या पाहिजेत तरच या जणांचा उद्धार होईल पण आजही दलित बांधव परंपरेच्या जाळ्यात अडकलेले आपणाला पहावयाला दिसतात मानवाच्या सदविवेक बुद्धीला पटणारे विषय या समजत घेतले जात नाही मानवता हि आजच्या माणसात दिसतच नाही बौद्ध धम्माच्या विचारांचा पगडा सार्या जगावर असताना भारतातील दलित समाज आजही जुन्या रूढीना धरून जगात आहे सर्व प्रकारची नाहीती असतानाही जातीधर्माच्या बेड्या आपल्या पायी का बांधून घेत आहे हे समाजात नाही का त्या विषमतेच्या दरीत परत उडी मारत आहे आणि परिणाम काय तर परत त्यांना त्या नाहक हानीला सामोरे जावे लागत आहे आणि याला कारणीभूत हे दलित लोक आहे

प्रथमतः दलित समाजातील लोकांनी आपली विचार करण्याची व एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा कारण आजही काही लोक काही म्हणण्यापेक्षा बहुतांश बहुजन लोक हिंदू धर्माच्या जुन्या रूढीपरंपरा त्यांचे पालन करत आहे हिंदू धर्मातील काही अश्या रूढी आहेत कि मानवाला लाज वाटाव्या इतक्या भयानक आहे आणि त्यांची पुरेपूर जाणीव असतानाही परत त्याकडे का वळून पहिले जाते तेच समजत नाही बहुजनांना अश्यय जाचक रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाचा सम्यकशाली धम्म दिला जेणेकरून समाज या रूढी परंपरेतून बाहेर पडेल पण तसे होत नाही बहुजन समाज दिवसेंदिवस त्या परंपरेला चिकटून बसत आहेत प्रथम दलित समाजात असणारी न्यूनगंडता हि त्यांच्या विकासातील बाधा आहे शाळेत व कॉलेजात इतर धर्माची मुलेही असतात पण दलित समजतील काही मुल आपल्याला त्यांच्याहून कमी समजून घेतात आणि त्यामुळे त्यांना हव असणारे योग्य ते मार्गदर्शन त्यांना भेटत नाही मार्गदर्शन महत्वाचे असते पण दलित समाजाला त्याचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने नहुजन समाजातील मुल मागे पडतात दलित समाजातील मुल अभ्यासात नक्कीच मागे नाहीत त्यांना जोड हवी ती त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शनाची पण आजही हा समाज आपल्या मनात जी न्यूनगंडता ठेवतो त्यामुळे त्यांचे प्रगती होण्याऐवजी मनाचे खच्चीकरण होते मुलांचे खच्चीकरण होण्याला कारणीभूत त्याचे पालक ठरतात कारण त्यांनी आपल्या मुलाला कधी धम्म संगीतालाच नाही त्यामुळे त्या मुलाच्या मनात आपण हीन जातीचे आपण हीन समाजाचे असे काहीसे भेद मनात राहतात पण धम्म सांगितला असता तर त्या मुलालाही समजल असत कि आपण किती महान धम्मातील आहोत ते आम्ही आमच्या विचारांनी स्वतः कमजोर होत आहोत कारण बुद्ध म्हणतात कि स्वताचे विचार हे स्वताला तारणारे असतात त्यामुळे प्रथम बहुजनी आपले विचार बदलाने गरजेचे आहे

मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो मुंबईची गोष्ट आहे ट्रेन मध्ये भिख्खू सांगतील एक अर्हत भिख्खू होते ते प्रवास करत होते आणि त्याच डब्यात एक मुलगा आला तोही बौद्ध होता भन्तेना पाहताच त्यांना वंदन केल आता त्या मुलाच्या हातात हिंदू धर्माची काही धागे आणि काही लॉकेट होते भंते नि पाहिले आणि विचारले कि बाबारे तू बाबासाहेबांना मानतोस त्याने हो असे उत्तर दिले त्यावर भंते त्याला म्हणाले एक बाई होती तिचे लग्न झालेलं होत पण तिचा नवरा तिला रोज मारहाण करीत असे खूप त्रास देत असे त्याने ती वैतागून गेली होती शेवटी तिने त्या त्रासातून मुत्क्त होण्यासाठी त्या तिच्या पतीशी तिने काडीमोड घेतला आणि तिने दुसरे लग्न केले तिला पती तिला हवा तसा मिळाला तिला दररोज सिनेमाला घेवून जात असे तिला शॉपिंग ला घेवून जात असे तिच्या अगदी मनासारखे तो करत असे पण ती बाई आपल्या पहिल्या नवर्याला भेटायला परत जावू लागली आणि मग भन्ते त्या मुलाला विचारात कि आता तू सांग त्या बाई ला काय करायला पाहिजे त्यावर त्या मुलाने काही विचार न करता उत्तर दिले कि तिला चपलेने मारले पाहिजे त्यावर भन्ते शांतपणे त्याला म्हणाले मग तुला काय केले पाहिजे ज्या बाबासाहेबांनी त्या जाचक रूढी बंधनातून मुक्त केले आणि आपण जर परत त्या रूढी कडे जात असू तर त्याला काय केले पाहिजे आणि त्या मुलालाही लाज वाटली त्याने भन्ते ची माफी मागतली आणि हातातील त्या सार्या वस्तू चालत्या गाडीतून फेकून दिल्या आणि भन्ते सोबत चैत्यभुमित जावून बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून आला

आता हा जो आपल्या समाजातील लोकांच्या मनात असणारा विचार बदलला तर नक्कीच आपण यशाचे किल्ले जिंकू आजच्या लोकशाही मध्ये बाबासाहेबांनी राजा केल आपल्याला पण हा राजा झुकतो काही नालायक लोकांपुढे दिवसेंदिवस अन्याय होत आहेत आणि ते आम्ही सहन करतोय बाबासाहेब म्हणाले कि अन्याय करणार्याला राक्षस म्हटले जाते म्हणून अन्याय सहन करणार्याला देव नाही म्हणत त्याला नपुंसक म्हटले जाते कधी समजणार आम्हाला खैरलांजी झाली आमच्या आया बहिणींची इज्जत उघड्यावर मंडळी जातीवाद्यानी तरी चीड येवू नये आम्हाला कधी अशी बातमी नाही कि कुठे दलितांवर अत्याचार झाला नाही बहुजन समाजावर अत्याचार होत आहे कारण हा समाज षंड होवून बसलाय ना आन त्या शिवरायांची न बाबासाहेबांची बस फक्त निपचित पडलाय ग्लानी आल्यासारखी त्यांना उठवावे लागते म्हणावे लागत उठ बहुजना उठ आणि जागा हो म्हणून किती दिवस सहन करणार सारे अत्याचार म्हणून म्हणती विचार बदला बाबासाहेबांना डोक्यात घाला बाबासाहेब म्हणजे डोक्यावर घेवून नाचायचा विषय नाही आहे कधी तरी समजा बाबासाहेब कधीतरी जाणा बाबासाहेब कसे जगले आणि का सोसल्या सार्या यातना का भोगला वनवास कुणासाठी स्वतःसाठी नाही त्यांनी सोसल्या सार्या यातना तुम्हाला आम्हाला माणूस बनवण्यासाठी आणि आम्ही काय दिल त्यांना१४ एप्रिल आल कि जयंती साजरी करायची सहा डिसेंबरला अभिवादन करायचे बस याव्यतिरिक्त आमचा काही सबंध नाही आम्ही काय करतो पहिला विचार माझ घर कस चालेल अर्थात सार्यांनी त्याला प्रथम प्राधान्य देन गरचेच आहे कारण तुम्ही ग्रहस्थ आहात पण त्याच बरोबर एक नागरिक आहात आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहात तुमच कर्तव्य आहे कि तुम्ही बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचवल

आज बहुजन समाजात डोकावून पाहिलं तर त्यांच्यात चेतना दिसतच नाही ते धम्म काय समजावून घेणार पण आपल्या सदविवेक बुद्धीला पटेल असेच विचार अंगिकारले तर आपल्या मनातील न्यूनगंडता काढून टाकण्यास मदत होईल डोक्यातील असणाऱ्या जुन्या रूढी काढून बुद्धाला भरत जा येणारा काळ हा तुमचाच असेल अन उद्याची प्रेरणा हा बौद्ध समाज असेल एवढे नक्की क्षेत्र कोणतेही असो तिथे आपण नक्कीच मागे नाहीत मागे आहोत ते आर्थिक परिस्थितीने पण माघार घेईल ती बाबांची औलाद काय चिचार बदलले तर बदल हा नक्कीच घडेल म्हणून म्हणतो विचार बदला बाबासाहेब बुद्ध शिवराय महात्मा फुले शाहू महाराज यांना आपल्या डोक्यात घाला मी अगदी १००% सांगेन कि ज्याच्या मेंदूत फक्त याच महामानवांचे विचार असतील ते कोणापुढे कधीच झुकनार नाही कारण ज्याचं मस्तक सुधारलेल असत ते कुणापुढे झुकणार कधीच होत नसत

बाबासाहेबांच्या विचारांनी जेव्हा माणूस भारावून जातो तेव्हा त्याला यशाची चाहूल लागलेली असते एवढ नक्की

आणि मागत एक वेड मन कविता करत

बाबा तुझ्या पिलाला पंख फुटले रे ज्ञानाचे

घेत आहे भरारी अखंड यशाचे

मर्यादा राहिल्याच नाहीत त्या सीमा आकाशाच्या

बाबा तुझ्या पिलाला बंधन नाही त्या बेड्यांच्या

होती गुलामीत जगणारी काही लोक

आता जगतो स्वाभिमानाने घालतो सुत बूट कोट

केलास बदल तू या जनात

म्हणूनच बाबा तुम्ही विराजला कोटी कोटींच्या मनात

जय शिवराय जय भीमराय

बुद्ध धम्म दैववादाकडे झुकतॊ आहे का ?

बुद्ध धम्म दैववादाकडे झुकतॊ आहे का ?


जगातील पहिला विश्वधर्म म्हणून बौद्ध धम्म  ओळखला जातो आज त्या बौद्ध धम्माचे  विचार आज कुठे तरी विसंगत झाल्यासारखे वाटतात त्यासाठी जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा  ग्रंथ वाचतो तेव्हा शंका येते ती त्यांच्या विचारात काही चूक  तर नाही ना पण नंतर असाही विचार येतो ज्या विद्वानाने २० वर्षे बुद्धाच्या शिकवणीचा अभ्यास केला आहे तो विद्वान चूक कशी करेल त्यांच्या काही निवडक गोष्टी पहिल्या तर बुद्धाचा खरा धर्म समजतो आपण बुद्ध धम्माचा थोडा सारांश पाहूया
प्रथम बुद्धाने जगाला काय सांगितले ?
बुद्ध म्हणतात हे जग नश्वर आहे आणि या सृष्टीचा कोणी वाली नाही  हि सृष्टी परिवर्तनातून घडली आहे  बुद्धाला सम्यक संबोधि प्राप्त झाल्यावर त्याला  ह्या जगात केवळ दुःख आहे अन मग त्यांनी त्या दुःखावर उपायही शोधला तथागतांनी जगाला चार आर्यसत्य सांगितली अन त्या आर्यसत्याचा अभ्यास केला तर बुद्धाचा धम्म हा एकमेव असा धम्म आहे जो चिरंतर टिकणारा आहे कारण उद्या या विज्ञानाने सिद्ध केल कि देव नावाची कोणतीच संकल्पना अस्तित्वात नाही तर इतर सार्या धर्माचा डोलारा गडगडून  जाईल पण बुद्ध धम्म मात्र आहे त्याच जागी राहील कारण बुद्ध ईश्वराचे अस्तित्व नाकारतो आता बुद्धाने ईश्वराला नाकारले पण आज बुध्द धम्मात ईश्वर आणले जातात पुनर्जन्म सांगितले जातात पण बुद्धाने पुनर्जन्म कोणाचा होतो हे सांगितले असताना त्यावर लोक दुर्लक्ष करताना दिसतात आज बुद्ध धम्मात अनेक अवतार कल्पना आली आहे पण बौध्द धम्म कित समाजाला आहे हे पाहणे आवश्यक आहे
१} ज्याला प्रतीत्य समुत्पाद समजला त्याला बौद्ध धम्म समजला
अ } भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानवादी आहे
१ जगातील फक्त बौध्द धम्म वगळता बाकी सारे धर्म अंधश्रद्धेवर आधारित आहेत एकमेव भगवान बुद्धानेच आपल्या स्वयंसिद्ध ज्ञानाच्या बळावर जगाला अंध श्रद्धेतून काढणारा असा विज्ञानवादी बौद्ध धम्म सांगितला तथागतांचा जन्म इतर धर्माच्या धर्मसंस्थापकाप्रमाणे जनतेला अंध श्रद्धेत बुडवून ठेवण्यासाठी नव्हताच तर तो जनतेला सत्याचा प्रकाश दाखवण्यासाठी होता तो त्यांनी पूर्णपणे सत्यात उतरवला म्हणूनच इतिहासतज्ञांनी ऐतहासिक युग भगवान बुद्धाच्या जन्मापासून मानले आहे भगवान बुद्धाच्या जन्माअगोदरचा काळ हा ऐतिहासिक युगात मनाला जात नाही  २ भगवान बुद्धाने आपल्या धम्म उपदेशाच्या माध्यमातून जगाला ब्रह्मांडाची उत्पत्ती ते प्राणी उत्पत्ती पर्यंत संपूर्ण उपदेश निसर्गनियमांशी जुळणारे सांगितले सिद्धार्थाने सम्यक संबोधि प्राप्त करण्यासाठी एका पिंपळाचे झाड पाहून त्याखाली त्यांनी संबोधि प्राप्त करण्याचे योजिले कारण पिंपळ हा २४ तास प्राणवायू सोडत असतो यावरून बुद्धाचा विज्ञानवादी दृष्टीकोन दिसून येतो  ३ ज्यावेळी बुद्धाना सम्यक संबोधि प्राप्त झाली तेव्हा त्यांना ब्रह्मांडाची प्राण्याची उत्पत्ती कशी झाली असाव याचा बोध झाला त्यावर त्यांनी चिंतन करून प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांताला जन्मास घातले  ४ भगवान बुद्धांनी सांगतलेल्या तत्वज्ञानात प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांत हे मुख्य आणि एकमेव सूत्र आहे महापरीनिब्बान सुत्त  {दिघनिकाय २२} महाहत्थिपदोपद {मज्जिम निकाय १९-२}या सूत्रात सांगितला आहे प्रतीत्य समुत्पाद  हे सूत्र भगवंतांच्या प्रवचनात विविध गोष्टींचे स्पष्टीकरण करते भगवन बुद्धांनी हा प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांत मांडला नसता तर आज जगाला सृष्टीची निर्मिती कशी झाली हे समजले नसते भगवंत म्हणतात ज्याला हा सिद्धांत समजला त्याला माझा धम्म समाजाला आणि ज्याला  हा सिद्धांत समाजाला नाही त्याला माझा धम्म समजणार नाही ५ प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान बौद्ध धम्माच्या अभिधम्म पिटकामधील पट्ठाण ग्रंथात अतिशय सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले आहे हा ग्रंथ संक्षिप्त करूनही आज सहा हजार पुष्टांचा  आहे यात हेतू निर्मितीचे २४ प्रत्यत सांगितले गेलेत कोणत्याही हेतूपासून उत्पत्तीच्या प्रक्रियेला सुरुवात होते जर हेतू पासून उत्पन्न धम्माची {कार्याची } उत्पत्ती आणि निरोधला समजने निर्वाणाला समजणे आणि बौद्ध धम्माच्या मुल सिद्धांताला समजणे त्याची व्याख्या समजून घेण्यासाठी या ग्रंथाचे अध्यायन अत्यावश्यक होवून बसते ब्रह्मांडाच्या निर्मितीचा सूत्रबद्ध वैज्ञानिक लेखाजोखा म्हणजे हा ग्रंथ आहे  ६ पट्ठाण नामक प्रकरणाचा जो उपदेश भगवंतानी दिला आहे तो परिपूर्ण अशी देशना आहे   पट्ठाण हि महत्वपूर्ण बुद्ध तत्त्वज्ञानाची खरी कसोटी आहे
याच्या अभ्यासाने नित्य नित्यवाद आणि नित्य पदार्थांचे विद्वान या नित्यवादाचि साथ सोडतात भगवन बुद्धाच्या धम्मात आत्मा ईश्वर किंवा परमात्म्यासाठी कोणतेही अन कुठलेही स्थान राखून ठेवलेले नाही तरीही बुद्ध पुनर्जन्म सांगतात ते कोणाचा कुशल कर्माचा हा जन्म काही मनुष्याच्या दुसर्या जन्मात होतो असे नाही मनुष्याच्या त्याच  जन्मात होत असतो भगवन बुद्धाच्या या ग्रंथाचा अभ्यास करून जगाला सापेक्षवाद  सिद्धांत सांगणारे वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतात  आधुनिक विज्ञान युगाला धर्माची गरज उरणार नाही पण जगात जर कोणता धर्म टिकणार असेल तर तो बौद्ध धम्म आहे कारण एकमेव हाच धम्म आहे जो विज्ञानाच्या कसोटींवर  पूर्णपणे उतरतो
भगवान तथागताने मानसिक आणि भौतिक जगात   जरी कोणत्याही निर्माण   कर्त्याला पाहिल नाही पण  पहिला कोणत्याही ऋतूधरी वरुणस पहिले नाही पण  स्वतः  ऋतूच्या नियमाना अवश्य पाहिले  १० प्रतीत्य समुत्पाद  हा तो सखोल आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा एकमेव सिद्धांत आहेहा कोरा मनगढंत दार्शनिक सिद्धांत नाही ह सम्यक सम्बुद्धाची प्रत्यक्ष अनुभूती आहे हा कोरा दार्शनिक सिद्धांत असता तर तथागताला उपदेश करायची काहीच गरज नव्हती पण तथागत करुणेचे महासागर आहेत म्हणून त्यांना इतर दार्शानिकांच्या समकोटीचे बनण्याची गरज नव्हती  ११ भगवान बुद्धाच्या रूपाने मानवतेला आधार मिळालेला आहे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताच्या रूपाने तथागताच्या करुणेचा ज्ञानमय परिणाम जगाला दिसून आला सत्व जग दुःखाच्या चक्रात चक्रिभुत झालेले तथागताने पहिले संपूर्ण जगात शोक रडणे दुःख आणि उदासीन जरा आणि मरण त्यांनी आपल्या बुद्ध नेत्राने पहिले या सर्व दुःखाचे मुल कारण आहे जन्म जन्माचे कारण भव भवाचे  कारण उपादान उपादानाचे कारण तृष्णा तृष्णेचे कारण वेदना वेदनेचे कारण स्पर्श स्पर्शाचे कारण सळायतन  सलायतनचे कारण नामरूप नामरूपाचे कारण विज्ञान विज्ञानाचे कारण संस्कार संस्काराचे कारण अविद्या आहे   १२ अविद्या आणि तृष्णेच्या संचालित भवचक्रात सापडलेल्या प्राण्यांना आरंभाची  जाणीव होत नाही पण हे निश्चित आहे कि आवागमनाच्या चक्राला अविद्याच गतिमान करते पण संस्काराचा निरोध केला तर मत्र्न संस्काराचा निरोध होईलच संस्काराचा निरोध केला तर विज्ञानाचा निरोध होईल विज्ञानाच्या निरोध केला तर नामरूपाचा निरोध होईल नामरूपाच्या निरोधने सलायतनचा निरोध होईल सलायतनाच्या निरोधने स्पर्शाचा निरोध होईल स्पर्शाच्या निरोधने वेदनेचा निरोध होईल वेदनेच्या निरोधने तृष्णेचा निरोध होईल तृष्णेच्या निरोधने उपादानाचा निरोध होईल उपादानाच्या निरोधने भवाचा  निरोध होईल भवाच्या निरोधने जातीचा निरोध होईल जातीचा निरोध झाला तर म्हातारपण मृत्यू शोक रडणे दुःख मानसिक कष्ट आणि दुःख समूहाचाच निरोध होईल हे तथागतांचे प्रतीत्य समुत्पाद  उद्गार आहेत दुःखाचे आवागमन आणि अत्संगमता सहेतुपुर्वक दाखविण्यासाठीच तथागताने करुणापुर्वक उपदेश दिला   १३ अभिधम्मात लोभ द्वेष मोह आणि त्याच्या विरुद्ध अलोभ अद्वेश आणि अमोह ह्या पदार्थाचे मुल कारण हेतू म्हणतात ह्यातून पहिले तन हे कर्मविपाकाच्या दृष्टीने अकुशल आहेत आणि दुसरे तीन हे कर्मविपाकाच्या दृष्टीने कुशल आहेत ह्या ज्या काही कुशल आणि अकुशल अवस्था मानसिक किंवा भौतीक जगात असतात त्यांचे मुल आधार किंवा अकुशल धम्मच  आहेत त्यांचे मुल आधार किंवा हेतूची उपस्तिथि किंवा अनुपस्थिती निर्भर करते १४ एकंदर मानवी जीवनाच्या उगमाचा  विचार केला तर अविद्या किंवा अज्ञान आणि यापासून उदभावणारी तृष्णा हीच दुःखाची मुल करणे आहेत अविद्याचा नाश करण्यासाठी भगवानने अष्टांग मार्गाचा उपदेश केलेला आहे तो म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी हाच तो अष्टांग मार्ग आहे
२} सम्यक दृष्टीमुळे प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांत समजतो
१ सम्यक दृष्टीने अविद्यच अज्ञांचा नाश होतो भगवंताच्या आर्य अष्टांगिक मार्गातील सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी होय अविद्येचा नाश हाच सम्यक दृष्टीचा मुल हेतू आहे हि मिथ्या दृष्टीने अगदी उलट असते दुःखाचे अतित्व आणि दुःख निरोधाचा मार्ग हि उदात्त तत्वे न समजने  म्हणजे अविद्या होय स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टी प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहेत सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती अन सम्यक समाधी हा अष्टांग मार्ग उपयोगाचा आहे   २ प्रतीत्य समुत्पाद  हा ब्रह्मांड उत्पत्तीचा सिद्धांत पूर्णपणे समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी किती आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात येईल सम्यक दृष्टी प्राप्त करण्यासाठी मिथ्या दृष्टीचा नाश करणे आवश्यक आहे मिथ्या दृष्टीचा नाश  करण्यासाठी मिथ्या गोष्टीच्या त्याग करणे आवश्यक आहे
३} दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवणे म्हणजे मिथ्या दृष्टी
१ एखादी आकस्मित आणि आश्चर्यकारक गोष्ट घडली कि मिथ्या दृष्टी असलेली व्यक्ती त्या गोष्टीचा सबंध ईश्वरीय चमत्काराशि जोडतो यावर भगवान बुद्धाने म्हटले आहे कि प्रत्येक घटनेला कारण असते एवढेच नव्हे मटार प्रत्येक कारण हेदेखील प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे  २ मनुष्य हा काळ प्रकृती आकस्मिकता ईश्वर दैव आणि अनिर्वाय आवश्यकता यांच्या हातातील बाहुले आहे काय  ३ जर मनुष्य स्वतंत्र नाही तर मानवच्या अतित्वचे प्रयोजन काय तो जर दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय  ४ मनुष्य जर आपल्या बुद्धीचा उपयोग स्वतंत्रपणे करीत करीत असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे ज्या घटनेचा दैवी चमत्कृत उगम असणे शक्य नाही असा विचार तो  करील { ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे तर दैव नशीब भाग्य कुठले }  ५ कदाचित हे संभवनीय आहे कि घटनेचे वास्तविक वास्तविक कारण सापडत नसेल परंतु माणूस बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते कारण त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही  ६ दैवी  चमत्कृती च्या खंडन करण्यामुळे माणूस बुद्धिवादी बनतो तो सत्याचा शोध लावण्यासाठी कटिबद्ध होतो  ७ माणसाच्या शोध करण्याच्या प्रवृत्तीने आड भ्रामक समजुती येतात त्याचे उगमस्थान नष्ट केले पाहिजे तर दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवणार नाही ८ यालाच भगवान बुद्धाचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे तो बुद्धिवाद शिकवतो आणि  बुद्ध धम्म बुद्धी वादापेक्षा वेगळा नाही दैवी चमत्कृती वर विश्वास हा सम्यक दृष्टीला निब्बाण  प्राप्त करण्याचा मार्गातील अडथळा आहे
३} ईश्वरावर विश्वास म्हणजे मिथ्या दृष्टी होय
१ ब्राह्मणी धर्मात जग हे ईश्वराने निर्माण केल्याचे म्हटले आहे याच काल्पनिक ईश्वराला प्रजापती महाब्रह्मा इत्यादी काल्पनिक नावे दिलेली आहेत  २ हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला ब्राह्मणी धर्म ग्रंथात उत्तर नाही   ३  जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्या तथाकथित ईश्वराचे वर्णन सर्व शक्तिमान सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात   ४ भगवान बुद्धाने ईश्वराच्या अस्तित्वाचा अजिबात स्वीकार केलेला नाही त्याचे कारण असे   अ } ईश्वराला कोणी पहिले नाही लोक फक्त ईश्वराबद्दल बोलतात ईश्वर अज्ञात असून अदृश्य आहे असे ते मानतात कारण त्यांना प्रवचनामधुन अन कथांमधून ते सांगण्यात आले आहे
ब } कोणी हि असे सिद्ध करू शकलात नाहीत कि ईश्वराने हे जग निर्माण केले आहे आणि हे जग रचले आहे हे जग रचले नसून विकास पावले आहे
क } भगवान बुद्ध म्हणतात कि ईश्वराधीन धर्म कल्पनेवर आधारित आहे म्हणून ते धर्म काहीच उपयोगाचे नाहीत यामुळे भ्रामक समजुती निर्माण होतात
ड } भगवान बुद्धाने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे कारण ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत सत्यावर आधारलेला नाही
इ } हा विचार भगवान बुद्धाने वशिष्ट आणि भारतद्वाज या दोन ब्राह्मणा बरोबर झालेल्या संभाषण  मधून मांडलेला आहे
ई } भगवान बुद्ध वशिष्ट ला म्हणाले वासेष्ट या तीन हि वेद जाणणाऱ्या ब्राह्मनापैकी  एकाने तरी ब्रह्माचे साक्षात दर्शन घेतले आहे काय त्यावर वशिष्ट हि नाही म्हणून उत्तर देतात 
तथागत बुद्धांनी काही महत्वाच्या प्रश्न उपस्थित केलबुद्ध वाशिष्टाला  विचारतात कि प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो कि मी ब्रह्म आहे विजेता आहे सर्व जाणणारा आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचयता आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे हयात आहे आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी पिता आहे माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत याचा अर्थ असा कि जे प्राणी आज आहेत आणि भविष्यात अजे प्राणी होणार आहेत त्यांचा पिता ब्रह्म आहे का आणि  तुझे म्हणणे असे आहे  का कि पूज्य विजेता अपरभुत जे आहेत यांचा जनक ज्याच्यामुळे सार्याची उत्पत्ती झाले  आहे असा जो ब्रह्म तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अपरिवर्तन शील आहे तो अनंतकाळ टिकणारा आहे तर मग त्या ब्रह्माने निर्माण केलेलं आम्ही इहलोकी येवून अस्थायी अनित्य आणि परिवर्तनशील अल्पजीवी  मरणधर्मी कसे झालो ?
तथागत म्हणतात कि जर ईश्वर शिवस्वरूप आहे तर माणसे  खुनी चोर व्यभिचारी खोटे बोलणारी निंदक बकवास  करणारी लोभी द्वेषी विकृत अश का होतात यांचे कारणही ईश्वराच असलापाहिजे शिवस्वरूप ईश्वर आपल्या लेकरांना दुर्गुणी का होवू देतो जर कुणी महान सृष्टीकर्ता असेल आणि न्यायी दयाळू असेल तर मग जगात इतका अन्याय  का फैलावतो ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवतालचे किळसवाणे दृश्ये दृष्टीस नाही का पडत ब्रह्म आपली रचना का सुधारत नाही जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर  त्याचे हात कल्याणकारी काम करण्यासाठी का सरसावत नाही त्याने निर्माण केलेली पृथ्वी आज दुःखात क आहे  तो सर्वाना सुख  का देत नाही अफरातफरी चोरी अज्ञान का फैलावतो सत्यावर असत्य का मात करते सत्य आणि न्याय पराभूत का होतात मश्यपते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा तुमचा ब्रह्मा अन्यायी ठरतो भगवान बुद्ध धार्मिक क्रया करण्याच्या विरोधी होते ते याच्याविरोधात असल्याचे कारण म्हणजे क्रियाकलाप भरमक समजुतीचे भांडारच असते भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व संम दिठ्ठी  हिच्या त्या शत्रू आहेत 
४ } ईश्वरावर विश्वास ठेवणे हि भयानक गोष्ट आहे
१ ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांच्या उत्पादक आहे पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेमधून पुरोहितपद निर्माण होते कारण पुरोहित हा असा दृष्ट बुद्धी आहे कि तो सर्व प्रकारच्या खुल्या समजुती निर्माण  करतो आणि त्यामुळे सम्यक दृष्टी चा विकास होणे अशक्य होते  २ भगवान बुद्धाजवल ईश्वराच्या अस्तित्वाला मारक असा विचार होता तो निःसंदेह देवावरील विश्वासाने खंडन करणारा आहे हा विचार प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे  ३ ह्या महत्वाच्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही त्याचप्रमाणे ईश्वराने हि सृष्टी बनवली  किंवा नाही हाही  मुख्य प्रश्न नाही खरा प्रश्न आहे निर्मात्याने सृष्टी निर्माण केली कशी   ४ महत्वाचा प्रश्न असा कि सृष्टी ईश्वराने भवपासून  निर्माण केली कि अभव पासून केली   ५ काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले  गेले यावर विश्वास ठेवता येत नाही  ६ तथाकथित ईश्वराने काहीतरी  हे काही नाही मधून निर्माण केले असे म्हटले तर ज्या काहीतरी मधून जे नवे निर्माण केले ते निर्मितीपुर्वीच अस्तित्वात असले पाहिजे म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काही तरी चा निर्माता म्हणता येत नाही  ७ जर ईश्वराने काही वस्तू निर्माण केले असेल तर ईश्वर निर्माता अथवा आदिकारण म्हणता येणार नाही {जशे ब्रह्मा अस्तित्वात येण्याच्या पूर्वी तो संपूर्ण पाण्याने भरलेल्या ब्रह्मांडातील अंड्यात होता आणि एक हजार वर्षाने इतर देवता बरोबर अंडे फोडून बाहेर आला असा वैदिक ब्राह्मण धर्माचा सिद्धांत आहे पण ब्रह्मांड भरून पाणी आणि त्यातील अंडे या गोष्टी अगोदरच अस्तित्वात होत्या म्हणून ब्रह्मा सृष्टी निर्मितीचे कारण अशुच शकत नाही } ८ ईश्वर हा संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे ती मिथ्यादृष्टी आहे हा विश्वास केवळ असल्याचा विश्वास ठरतो
५} आत्म्यावरील विश्वास  हा अधर्म आहे
१ भगवान बुद्धाने म्हटले आहे कि आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनेवर आधारलेला धर्म आहे  २ आत्म्याला कोणीही पहिले नाही किंवा त्याच्याशी कुणी संभाषण केले नाही आत्मा हि गोष्टी अज्ञात आणि अदृश्य आहे  ३ जी गोष्ट वास्तव आहे ती आत्मा नसून मन आहे मन हे आत्म्यापासून वेगळे आहे तथागत म्हणतात कि आत्म्यावर विश्वास ठेवणे काहीच उपयोगाचे नाही म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्या उपयोगाचा नाही   ४ असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो   ५ भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत नाहीत आत्म्या सबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद म्हणतात  ६ आत्म्याच्या बाबतीत भगवन बुद्धाचे असे मत होते कि देवाच्या अस्तित्वावरील विश्वास सम्यक दृष्टीला जेवढा बाधक आहे तेवढाच आत्म्यावरील विश्वास बाधक आहे  ७ देवाच्या अस्तित्वावरील विश्वास ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतीनं कारणीभूत होतो तथागतांच्या मते आत्म्याचा अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या वरील विश्वासापेक्षा भयंकर आहे कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो भ्रामक होतो भ्रामक समजुतीचे पेव फुटतात एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत सत्ता गाजवण्याचा अधिकारच बहाल करतो  ८ आत्म्याविरुद्ध भगवान बुद्धाने अगदी खास अशी खंडन कारक विचारसरणी मांडली  आहे भगवान बुधाने आत्म्याला वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांता विरुद्ध आपला नामरूप सिद्धांत मांडला  ९ नामरूप हि प्राण्याच्या सामुहिक संज्ञा  आहे १० भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी काही भौतिक तत्वे आणि मानसिक तत्वे यांच्या मिश्रणाचा परिणाम आहे या भौतिक तत्वांना स्कंध म्हणतात  ११ रुपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी जल वायू आणि तेज या चार तत्वांचा परिणाम आहे हे स्कंध रूप अथवा शरीराचे घटक आहेत १२ रूपस्कंधा शिवाय नामस्कंध हि एक गोष्ट आहे तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहेत या नामस्कंधाला विज्ञान किंवा चेतना असे म्हणतात या नामस्कंधात तीन मानसिक तत्वे आहेत ती म्हणजे वेदना { सहा इंद्रियांच्या त्यांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती } संज्ञा  आणि संस्कार  चेतना या तीन नामस्कंधात समाविष्ट केले जाते आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल कि विज्ञान हाच मानसिक क्रियांचा मुल स्त्रोत आहे विज्ञान कोणत्याही प्राण्यांचा केंद्रबिंदू आहे
१३ पृथ्वी जल तेज आणि वायू या चार तत्वांच्या मिश्रणातून विज्ञान उत्पन्न होते या सिद्धांतावर आक्षेप घेणाऱ्या तथागत बुद्धाने स्पष्टपणे उत्तर दले आहे कि जेथे  शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह नामकाया हि राहत असते
१४ यावर आधुनिक विज्ञानातील  एक उदाहरण देत येईल जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र हि असतेच हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण झाले हे कोणालाही माहित नाही परंतु ते नेहमी विद्युत क्षेत्राबरोबर असते
१५ शरीर आणि विज्ञान यांच्यात याच प्रकारचा सबंध आहे असे म्हणता येते
१६ जेव्हा विज्ञानाचा { चित्त आणि चेतना } उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो म्हणून विज्ञान हे मानव जीवनातील मुख्य वस्तू आहे
१७ यावरून स्पष्ट होते कि प्राणी  जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो
१८ भगवान बुद्ध आत्मा मानणार्यांना असा प्रश्न करायचे कि आत्म्याने करावयाचे कोणते कार्य आहे ? आत्म्याची म्हणून जी कार्ये मानली जातात ती सर्व विज्ञानाद्वारे च होत असतात
१९ आत्मा मानणाऱ्या च्या धर्मग्रंथात असे म्हटले आहे कि पुरुषाच्या शुक्राणू आणि स्त्रीचे अंडानु यांच्या संयोगाने स्त्रीच्या गर्भाशयात शरीर निर्माण होते आणि नंतर बाहेरून गर्भाशयात आत्मा प्रवेश करतो हा अत्मावाद्यांचा सिद्धांत बुद्धी संगत  तर्क संगत  आणि विज्ञान संगत  आहे का ? भगवान बुद्धाने हा सिद्धांत अमान्य केला आहे
२० भगवान बुद्ध म्हणतात कि नुसत्या स्त्री पुरुषाच्या मिलनाने शरीर निर्माण होत नाही तर त्याबरोबर तिसरी घटना घडते त्याला च्युतिचित्त { deceased  conciousness } असे म्हटले जाते 
२१ मृत्युच्या वेळी शरीर जे चित्त सोडते तेच च्युती चित्त होय आणि हे सूक्ष्म कानाच्या रुपात  असते आणि हे चित्त शरीर संपादन करण्यासाठी तरंगाच्या रुपात फिरत असते जे खालीवर फिरत असते त्यालाच विज्ञान असे म्हणतात आणि हे च्युतिचित्त  कोणत्याही प्राण्याचे असू शकते  त्यामुळे काही लोकांचा गैरसमज होवू  हे चित्त आहे तर त्यालाच आत्मा  कशावरून म्हणत नसेल तर त्यांसाठी आत्मा हि  विधान  फक्त मानव प्राण्यासाठी आहे कोणत्याही प्राण्यासाठी नाही
२२ भगवान बुद्ध म्हणतात कि च्युतिचित्त हे ;देखील तृष्णा युक्त असते  शुक्राणू अंडानु आणि च्युतिचित्त कार्यरत होते या तृष्णे मुले च्युतीचीत्ताचा शुक्राणू आणि अंडानु यांच्याबरोबर संयोग होतो म्हणजे शरीराची निर्मिती होते त्याच वेळी त्या शरीरात चेतना निर्माण होते आणि या गोष्टी एकाच वेळी घडून येतात आणि त्यावेळी या च्युतीचीत्ताचा  अंत होतो या सार्या प्रक्रियेला निषेचन {fertilization }म्हणतात
२३  याला बीजाचे उदाहरण देत येत माती आणि पाणी यांच्या सहयोगाने बीज अंकुरले जाते त्याचे रोपटे बनते पण बीज मारून जाते म्हणजेच बीज पाणी आणि माती या तिन्हीच्या संयोगानेच निषेचन  बनतो जसे अंकुराला जन्म देवून बीज मारून जाते त्याच प्रमाणे शुक्राणू आणि अंडाणु आणि च्युतिचित्त यांच्या एकत्र येण्याने जीव निर्माण होतो आणि बीजाप्रमाणे नंतर च्युतिचित्त मरून  जाते च्युतिचित्तचे कामही बीजाप्रमाणे संपून जाते
जीवन विज्ञानाचे वरील विश्लेषण  अडीच हजार वर्षापूर्वी करून सांगणारे भगवन बुद्ध वैज्ञानिक विचारांचे आद्य जनक आणि जगातील पहिला वैज्ञानिक या नामाभिधानास सूर्याप्रमाणे शोभून दिसतात
२४ ब्रह्मांड निर्मिती आणि जीव निर्मितीचेच ज्ञान भगवान बुद्धाच्या प्रतीत्य समुत्पाद  या जगप्रसिद्ध सिद्धांतात काठोकाठ भरलेले आहे प्रतीत्य म्हणजे कारण असल्यामुळेच समुत्पाद  म्हणजे कार्य उत्पन्न होते म्हणजेच कारणामुळेच कार्य ब घडून येते यालाच कार्यकारणभाव असेही म्हणतात कारण आणि कार्याची अशीच शृंखला असते उर्जा आणि सोबत असलेली चेतना हे मुल कारण असल्यामुळेच ब्रह्मांड आणि जीवसृष्टी  अस्तित्वात आली भगवान बुद्ध उर्जेला अनंत आणि चेतनेला जाणीव असे म्हणतात उर्जा अमर असलेले अविनाशी तत्व आहे ऊर्जेपासून जशी ब्रह्मांडाची उत्पत्ती होवून त्याचा विकासझाला आहे तसेच ब्रह्मांडामधील प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती झाली सृष्टीत  कारणाशिवाय काहीच घडू शकत नाही निर्माण होणार्या प्रत्येक कार्याला कारण प्रत्यय किंवा हेतू असतोच हेतू जर नष्ट झाला तर उत्पत्ती हि नष्ट  होताना वाटते पण जगात [पूर्णपणे काहीच नष्ट होत नाही तर एवढेच म्हणता येते कि ते अनित्य आणि परिवर्तनशील आहे  कोणत्याही उत्पत्तीत कोणत्याही तथाकथित ईश्वराचा सहभाग दाखविणे एक  कल्पना आहे ऋग्वेद ईश्वराचे अस्तित्व नाकारतो हे  घ्यावे 
२५ प्रतीत्य समुत्पाद  म्हणजे प्रत्येक उत्पत्तीचा सिद्धांत होय अभिधम्म पिटकाच्या पट्ठाण या अजूनही सहा हजार पृष्ठे पृष्ठे  ग्रंथात भगवान बुद्धाचा सूक्ष्म आणि सविस्तरपणे  सांगितलेला समुत्पाद  सिद्धांत हा बुद्धाला जगातील पहिला वैज्ञानिक म्हणून गौरविन्यास परिपूर्ण आहे
आता आपण जर हा सिद्धांत पाहिल्यावर मग आता ईश्वराचे अस्तित्व मानायचे का आपण  बुद्धाच्या सिद्धांतानुसार जर चालायचे म्हटले तर आम्हाला प्रथम प्रतीत्य समुत्पाद  हा सिद्धांत  तरच आपण सारे बुद्ध तत्वज्ञान जणू शकतो आणि बाबासाहेबांनी नेमका हाच सिद्धांत गृहीत धरून जगासमोर खरा बुद्ध मांडला पण लोकांनी त्यांना आंबेडकरांचा बुद्ध म्हणून  म्हटले  दुःखाची बाब आहे आज बौद्ध लोक दैववादाकडे  झुकले आहेत बुद्धाचे सोडा यांनी बाबासाहेबा सुद्धा नाही सोडलं काय म्हणतात  दरदिवशी भीम स्तुती गातो काय म्हणतो दिव्यप्रभ रत्न तू साधू वरदान तू आद्य कुल भुष तू भीमराजा हे तू
आता मला सांगा बाबासाहेब हे कोणत्याही दिव्य रत्ना पेक्षा कमी नाहीतच आणि त्यांना साधू वरदान तू साधूने वरदान दिले नसते तर बाबासाहेब जन्माला आलेच नसते का भिमाई ला जी १३ अपत्ये पहिली झाली त्यांना का नः साधूने वरदान दिले म्हणजे कोनेकरुन यांनी बाबासाहेबांचेही  चारित्र्य दैव वादी  केले दुसरीकडे छत्रपती शिवराय त्यांच्या आयुष्यात भवानी ला आणले भवानीने त्यांना तलवार  दिली नसती तर राजे पराक्रम करूच शकले नसते का हा दैववाद आहे आता बुद्धालाही त्या दैव वादाकडे झुकवले बुद्धाने ईश्वराचे अतित्व नाकारत असताना बुद्ध चारित्र्यात कथा काय बुद्ध हे २८ वे बुद्ध आहेत त्यांच्यापूर्वी २७ बुद्ध होवून गेले आणि २९ बुद्ध  नाव मैत्रेय बुद्ध आहे आता कोणाच्या घरात जन्माला येणार आहे हे मात्र सांगत नाही आणि  जर बुद्ध अवतार घेत असतील तर विष्णू का नाही घेवू शकत का हिंदूंचे देवही अवतार घेवू शकतात ना मग त्यांना  दोष का देतात बौद्ध लोक हा प्रश्न  आहे बुद्धाने स्वताला अवतारी पुरुष मानले नसताना त्यांच्या चारित्र्यात २७ बुद्ध झाल्याचे सांगण्यात येते बुद्ध वंश आहे  सांगण्यात येते असे का होते त्यालाही कारण आहे बुद्ध धम्माच्या संघात जे ब्राह्मण भिक्षु झाले त्यांचा हा प्रताप आहे हे मानावेच लागते कारण सत्याची शोध करण्यासाठी बुद्धाने अतिपरिश्रम घेतले आणि शेवटी त्यांच्या निर्वाणा नंतर मात्र त्यांना अवतारी पुरुष दाखवण्यात आले असे का झाले  याचे उत्तर बौद्ध लोक देत नाहीत कसे उत्तर देणार मानायचं तरी कस बुद्धाने अवतार घेतले आता बाकीच्या बुद्धांनी कोणत्या देशात अवतार घेतले असतील हे नक्की सांगता  येणार नाही किती भयानक गोष्ट आहे जेव्हा स्वत बुद्ध म्हणतात कि मी मानवाच्या पोटी जन्माला आलो आहे माझे मत पिता प्राकृत आहेत तरीही बुद्धाच्या कथेत  सुमेध बोधिसत्व आले म्हणाले मला शेवटचा जन्म तुझ्या पोटी घ्यायच्या आहे असे महामाया यांना म्हणतात आणि आमचा बौद्ध लोक म्हणतात कि अजून एक बुद्ध जन्मास येणार आहे जसा  विष्णूचा १० वा अवतार जन्माला येणार आहे जसे ख्रिस्त्यांचा देवाचे राज्य येणार आहे तसे बौद्ध हि म्हणतात आमचा मैत्रेय बुद्ध जन्मला येणार आहे 
आपण बुद्धाचे सारे सिद्धांत पाहूया मग ठरवू कि काय खरच बुद्ध अवतारी आहे कि नाही ते  एक तर  पहिला प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांत काय आहे ते आता दुसरा पाहू कम्म सिद्धांत काय आहे तो
भगवान बुद्धाचा कर्म{कम्म } सिद्धांत
१}चांगल्या कर्मासाठी नैतिकतेची आवश्यकता
१ वैदिक धर्मातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद नैतिकतेबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही पण अनैतिकता मात्र ओसंडून वाहत आहे ज्या धर्मग्रंथात नैतिक आचरणाच्या कथा किंवा उदाहरणे नसतील नैतिकते विषयी मार्गदर्शन नसेल तर धर्मातील जनतेने कोणाकडे पाहायचे / ऋग्वेदात नैतिकतेचा अभाव असला तरी दारू पिणे गुरढोरा चे येथेच्छ मांस खाणे कोणत्याही स्त्रीशी संभोग करणे याबाबतीत मात्र ऋग्वेदरुपी महासागर तुडुंब भरला आहे
२ म्हणूनच वेदविशयि आपले मत व्यक्त करताना भगवान बुद्धाने म्हटले आहे मानवाच्या नैतिक उत्थानाकरिता  वेद कुचकामी आहेत वेद हे ओसाड वाळवंट  आणि पथहिन जंगल आहे
३ अनैतिकतेच्या संबंधाने विष्णू देवतेचे नाव सर्वात वर आहे विष्णूने बहुजन राजा बळी चे राज्य कपटाने बळकावून त्याचा वध केला मुलनिवाशी राजा जालंधर रूप घेवून जालंधर पत्नी तारा चे सतीत्व नष्ट केले शिवाने मोहिनीच्या मागे लागून वीर्य स्खलन केले ब्रह्माने मुलीशी अनैतिक कर्म केल्यामुळे महात्मा ज्योतीबांच्या नजरेत तो बेटीचोद  ठरला गौतम ऋषीचे रूप घेवून इंद्राने ऋषीपत्नी अहिल्येशि व्यभिचार केला गुरु बृहस्पतीचा शिष्य चंद्राने गुरुपत्नी तारा चे अपहरण करून तिला बुध नावाचा पुत्र करून दिला सूर्य राजाने कुंतीला कुमारी माता बनवून कर्णास जन्माला घातले
४ वादिक धर्माचा महापुरुष कृष्णाने नग्न पने अंघोळी करीत असलेल्या गोपींची वस्त्रे चोरली त्यांना कपाळावर ओंजळ बांधून व वाकून स्वतःला  नमस्कार करण्यास भाग पाडले  आणि नंतरच त्यांची वस्त्रे दिली {भागवत १०-२२-१९} आजच्या   सिनेमातील नंगानाचाला लाजवणारी कृष्णाची गोपिसोबत यमुना नदीत रासलीला आहे
असे अनेक प्रकारचे सबंध आणि कर्म वैदिक धर्म ग्रंथात आहेत
२ हिंदू आणि बौद्ध कर्म सिद्धांत एक नाहीत
१ वैदिक ब्राह्मणी धर्माचा कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर  आधारलेला आहे उलटपक्षी बौद्ध धम्म आत्म्याचे अस्तित्वच मानत नाही त्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नः वैदिक कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मावर आधारलेला आहे
२आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे वैदिक धर्म मानीत असल्यामुळे कर्म हे जन्माजन्मांतरी चालूच असते
३ बौद्ध धम्मात आत्माच मनात नसल्यामुळे जन्माजन्मांतरीचा नियम बौद्ध कर्म सिद्धांतास लागू होत नाही
४ देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर वैदिक धर्म आधारलेला आहे देह मृत झाला तरी आत्मा मरत  नाही आत्मा देहातून निघून जातो हि वैदिक धर्माची विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत ५ कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो असे वैदिक धर्म मानतो जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात
६ या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते हिंदूंचा हा सिद्धांत आत्मा न मानणाऱ्या बौद्ध कर्म सिद्धांताशी विसंगत आहे म्हणून दोन्ही धर्माचे कर्म सिद्धांत हे एकाच आहेत असे मानणे  चूक आहे यापासून आत्मा न मानणार्यांनी सावध असावे
३}बुद्धाचा कर्मसिद्धांत गत  जन्माशी सबंधित नाही
१ आत्मा आणि ईश्वर कोणीही कधीही पाहिलेले नाही त्यांचे अस्तित्व कोणीही छातीठोकपणे सिद्ध करू शकत नाही गतजन्मी कोणी चांगली कर्मे केलीत आणि कोणी वाईट कर्मे केलीत हे कोणीही सांगू शकत नाही मह गतजन्मी च्या कृत्यावरून चांगला वाईट जन्म मिळतो यावर विश्वास कसा ठेवायचा कुणला स्वर्ग मिळाला आणि कोणाला नरक मिळाला हा सर्व काल्पनिक प्रकार आहे कारण वर आकाशात पृथ्विलोकांशी सबंध येणारा कोणताच लोक नाही स्वर्ग नरक या पर्शिया देशाच्या इंद्र आणि यम राजांच्या राज्ये आहेत आणि ती जमिनीवरील राज्ये आहेत याला श्रीमदभागवत देखील साक्षी आहे मुल निवाशि भारतीयांना मूर्ख बनवण्यासाठी विदेशी आर्य ब्राह्मण लोकांनी तसे खोटे खोटेच ग्रंथात लिहून ठेवलाय
२ भगवान बुद्धाने जो कर्म सिद्धांत सांगितला आहे त्यात कराल तसेभराल असे म्हटले आहे असे सांगणारा महामानव बुद्ध पहिला महापुरुष आहे
३  भगवन बुद्धाचा कर्म सिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर होणारा परिणाम या पुरताच मर्यादित आहे पूर्व जन्माचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर बुद्धाचा विश्वास नव्हता
४ जन्म हा मत्यपित्या मुळे होतो म्हणूनच बालकाच्या जन्माला जो वारसा लाभतो तो त्याच्या आईवडिलांकडून च मिळतो असे तथागत मानतात
५ माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालीच्या परस्थितीवर अधिक अवलंबून असते बुद्धाला चांगल्या आणि वाईट कर्माचा सबंध फक्त वर्तमान काळाच्या कर्माशी सांगायचा आहे
४} कर्म म्हणजे काय
१ कर्म म्हणजे सामान्य अर्थाने कार्य क्रिया किंवा आचरण होय शरीराने वचनाने  आणि मनाने हेतुपूर्वक केलेले कोणतेही कार्य म्हणजे कर्म होय सर्व प्रकारचे कर्म चांगले किंवा वाईट कर्माच्या अंतर्गत येतात कर्म आणि पुनर्जन्म एकमेकांशी सबंधित आहेत कर्म आणि पुनर्जन्म बौद्ध धम्माचे मौलिक सिद्धांत आहेत
२ बौद्ध धम्मात कर्म एका अशा मानशिक प्रवृत्तीला म्हणतात जी कार्य उत्पन्न करते भगवान बुद्धांच्या शब्दात सांगयचे म्हणजे चेतना किंवा चैतसिक कार्य हेच कर्म आहे अन्य कर्मे हि क्रिया समजल्या जातात
३ बौद्ध धम्मात प्रत्येक कार्य आणि क्रियेला कर्म म्हटले जात नाही परंतु चेतन आणि चेतनाकृतलाच कर्म म्हटले जाते त्याचेच कर्मपथ असते त्याच फळ कर्मफळ असते आणि भाव असते चेतना मानस कर्म आहे आणि चेतनेद्वरे जे उत्पन्न होते ते चैतसिक कर्म होय याच कर्मामुळे जगात विविधता निर्माण होतात
४ विश्वातील सर्व घटना कारण शिवाय घडत नाही वैदिक धर्मात याला भाग्य किंवा भाग्यवाद म्हणतात बौद्ध धम्मात  याला भावाची शृंखला किंवा कार्यकारण भाव म्हणतात यात केवळ कर्माबद्दल च स्पष्टीकरण करण्यात  आले नसून एकीकडे आनंदमय आणि दुसरीकडे दुःखमय फळ का देतो हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे याच कार्यकारण सिद्धांताची माहिती भिख्खू अश्वजीत कडून ऐकून सारीपुत्त  आणि मोदगल्यायन अतिशय प्रफुल्लीत आणि रोमांचित झाले
५ समस्त कर्माचा हेतू किंवा कारण असते सदाचरण शीलाचे पालन करून उत्पन्न झालेल्या कार्याला कुशल कर्म म्हटले जाते दुराचरण आणि शीलाच्या उल्लंघनाचे उत्पन्न होणार्या कार्याला अकुशल  कर्म म्हटले जाते जगातील कुणालाही कारणाशिवाय काहीच होत नाही ते तसेच होते जसे कि कारण त्यांना बनविते जगात आढळून येणारी असमानता विचित्रता वैगरे लोक वैचीत्रताचे सर्व कर्मामुळे असते
६ बौद्ध धाम्मानुसार असमानतेचे कारण कर्म आहे दुसर्याशब्दात आम्ही म्हणू शकतो कि भूतकाळात आपल्याकडून केल्या गेलेल्या कर्माचे फळ वर्तमान काळात प्राप्त करतो आपण आपल्या सुख किंवा दुःखासाठी स्वतःच उत्तरदायी आहोत आपण आपला नरक स्वतःच बनवतो आपण चांगल्या किंवा वाईट कर्माचे स्वतः निर्माते आहोत
५ आधुनिक युगात स्वर्गलोक आणि नरकलोक याचा अर्थ
१ वैदिक धर्मग्रंथ यात स्वर्ग आणि नरक या कलपनिक गोष्टींचे वर्णन आहे हे वर्णन साडेतीन हजार वर्षापूर्वी भारतात आल्यावर इराणी आर्यांनी लिहून  ठेवले आहे स्वर्गलोक आणि नरकलोक हि  पूर्वीची पर्शिया देशातील राजांची राज्ये होती त्यांचीच आधुनिक नवे म्हणजे इराण इराक जीप्त तुर्कस्थान वैगरे आहेत { यासाठी पहा पर्शियाचा इतिहास भाग १ आणि  कितने खरे हमारे आदर्श }
२ यमलोकात व नरकलोकात जाण्याचा मार्ग वाळवंटातून असल्याचे वर्णन आहे स्वर्गलोक व नरकलोक आणि यमलोक जर आकाशात असते तर ते आधुनिक युगातील वाहनांना दिसले असते बरे आकाशात जाताना वाळवंटातून जावे लगणार नाही आकाशात वळवंत कोणते येणार ? म्हणजे भागवतातील वाळवंटी मार्ग हा इराणकडे  जाणारा होता हे लक्षात येते  लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे खोटे लिहिले होते हे मान्य करावे लागते त्यासाठी वाळवंटी मार्ग हा सत्याचा पुरावा आहे स्वर्ग नरकाच्या नादी लागून बहुजनांनी ब्राह्मण पुरोहित वर्गाकडून यज्ञ पूजा अर्चा दानधर्म अश्या गोष्टी मोक्षप्राप्तीसाठी करीत राहावी यामुळे ब्राह्मण पुरोहित यांचा  फायदाच  फायदाच आणि बहुजनांचे आर्थिक नुकसान सतत होत राहावे व त्यांनी कफल्लक बनावे हा विदेशी  आर्यांचा कुटील डाव लक्षात घेणे आवश्यक आहे
३ यातून मार्ग काढायचा आपण नरक लोकच अर्थ असा करायचा कि नरक लोक या विश्वात  असा आकाशात नाही स्वर्ग आणि नरक या चे निर्माते आपणच आहोत जेव्हा कोणी व्यक्ती विपरीत परिस्थितीमुळे  उत्पन्न होवून दुःखमय  जीवन व्यतीत करीत असेल किंवा अविद्येमुळे त्याला चांगल्या वाईट कर्माचे  ज्ञान होत नाही आणि  तो वाईट कर्मे करण्यात मग्न होतो आणि दुर्दशेला जातो तर तशा स्थितीला नरक समजावे
४ दुसरी बाजू अशी कि कोणीव्यक्ती अनुकूल परिस्थितीमध्ये उत्पन्न होवून सुखाने भरलेल्या जीवनाचा आनंद घेतो किंवा जेव्हा त्याला प्रज्ञा प्राप्त होते म्हणजेच सम्यक दृष्टी प्राप्त होते तेव्हा तो सदाचाराने वागतो शीलाचा आस्वाद घेतो तेव्हा कुशल कर्म करतो ज्यामुळे त्याला स्वतःला सुख प्राप्त होते आणि जो कोणी त्याच्या संपर्कात येतो त्यालाही ती व्यक्ती चांगले मार्गदर्शन करून सुखी बनविते  आणि अश्या स्थितीला स्वर्ग समजायचा हि बुद्धाची शिकवण होती बुद्धाचा स्वर्ग हा काही कोठे आकाशात किंवा कोठे पाताळात नाही तो माणसाच्या चांगल्या परिस्थितीला म्हटले आहे तरीही स्वर्ग हि कल्पना बौद्ध धम्मात मनात नाही स्वर्गाची जी कल्पना वैदिक लोकांनी मंडळी होती ती म्हणजे जिथे सुखाचा भाग ते स्वर्ग असा त्याचा अर्थ आहे
५ प्रतिकूल परिस्थतीत जन्म घेवूनही आपल्या साहसावर व कर्तुत्वावर विश्वास ठेवून आणि नीतीपूर्ण आचरण ठेवून बुद्धिमान मनुष्य अनुकूल परिस्थती निर्माण करू  शकतो त्याचप्रमाणे अनुकूल परिस्थितीत जन्म घेवूनही अनितीपूर्ण  आचरण करून मनुष्य अधोगतीस जावू  शकतो पण बौद्ध धम्मात मतानुसार मनुष्य दैव नशीब वैगरे च्या आधारावर नसतो  जर माणसाचे भाग्य देव नशीब वैगरे ईश्वराने निश्चित केले असते तर मानवाला ते कशानेही बदलत आले नसते असा अर्थ आहे तर मग ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक ईश्वराच्या मंदिरात जावून पूजा अर्चा का करतात ईश्वराने त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल तेच भोगावे लागणार ना पण भगवान बुद्ध म्हणतात कि मनुष्य आपले दृष्ट कर्म शुद्ध आचरणाने शीलाचा अंगीकार करून बदलवून टाकतो जसे डाकू अंगुलीमाल तथागताला शरण आला आणि अर्हत पदाला  पोहचला
६ भगवान बुद्ध म्हणतात कि शीलाच्या आणि शुद्ध आचरणाच्या मार्गाने मनुष्य  आपले भविष्याचा निर्माता बनू शकतो किंवा अशुद्ध आचरणाने मनुष्य आपल्याकरीत नरक म्हणजे दुःखमय जग निर्माण करू शकतो यातनामय जीवन हा या ठिकाणी नरक शब्दाची व्याप्ती बौद्ध धम्मात आहे हेच विचार आणि कार्य कर्म नावाच्या संज्ञा  बनतात या जगात आपल्या विचारण  काळात एक जीवनातून दुसर्या जीवनात आपण श्रेष्टता किंवा हीनता प्रदान करतो
७ जेव्हा  काही विपरीत होते तर संकट अपयश किंवा वाईट वेळेचा सामना करावा लागतो अश्या  स्थितीत एक प्रज्ञावान बौद्ध हेच समजतो कि तो कपात आहे जे त्याने पेरले आहे परंतु जेव्हा तो स्वतःला भाग्याच्या भरवश्यावर सोडण्यापेक्षा तो करुनरुपि मुलांना उपटून फेकण्यासाठी कठोर प्रयत्न करतो आणि त्याऐवजी शील आचरणाचे बीज पेरतो तेव्हा भविष्य त्याच्या हातात असते
६}कर्म आणि त्याचा परिणाम
१ मनाने  वाणीने आणि कायेने स्वतः इच्छेनुसार केले गेलेले कार्य हेच कर्म आहे मग कुशल असो व अकुशल असो जर ती कार्ये नकळत केलेली असतील तर  कार्ये  कर्माच्या अंतर्गत येत नाहीत परंतु त्याचे फळ कर्त्याला भोगावेच लागणार जरी त्याचा प्रभाव नगण्य असला तरी सर्व कर्माचे प्रधान चित्त आहे चित्त हेच आपली वाणी व कार्याला स्वरूप प्रदान करते
२ जेव्हा चित्त असंतुलित असते वाणी असंतुलित असते आणि शारीरिक क्रिया असंतुलितअसते तेव्हा आपले विचार हि असंतुलित असतात पण जेव्हा आपले चित्त संतुलित वाणी संतुलित असते आणि  शारीरिक क्रिया संतुलित असते तेव्हा विचारही संतुलीतच असतात
३ कारण आणि त्याचा प्रभाव यांचा नियम हाच कर्मसिद्धांत आहे कर्म क्रिया आहे त्याचा विपाक हेच त्याची प्रतिक्रिया आहे जसे प्रत्येक प्रण्यासोबत त्याची सावली असते तसेच प्राण्याद्वारे केलेल्या कर्माचे सोबतच त्याचा परिणाम देखील असतो जमिनीत पेरलेल बीज कर्म आहे आणि त्या बीजापासून बनलेला वृक्ष चे फळ हा त्याचा परिणाम आहे
४ कर्म चांगले अथवा वाईट असेही असेल तसेच त्याचा विपाक असतो सयुंक्त निकाय प्रमाणे जसे बीज पेरले तसेच त्याचे फळ कापावे लागते जर मित्र चांगले  बीज पेरेल किंवा चांगले रोपटे लावले गेले तर त्याची चांगली फळे मिळतील प्राणीमात्रांना मिळणाऱ्या सुखाचे किंवा दुःखाचे हेच कारण आहे त्यात कोण्या चमत्कारीत शक्तीचा सबंध नसतो
५ भगवान बुद्धांनी म्हटले आहे कि पापकर्म आपणच करतो आणि माणूस अशुद्ध होतो म्हणून तो स्वताला पापकर्म करण्यापासून दूर ठेवू शकतो आपणही आपली शुद्धी कर्तु शकतो पाप किंवा पुण्य ह्या दोन्ही गोष्टी स्वतःवरच अवलंबून आहेत कोणी दुसरा शुद्र करून देत नाही
६ मुख्य कर्म तीन प्रकारची असतात १ तत्काळ फळ देणारे कर्म आणि २ कालांतराने फळ देणारे फळ ३ अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म
तत्काळ फळ देणारे  कर्म
एक शिकारी शिकारीसाठी जंगलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येताना त्याला एक भिख्खू दिसला तो भिक्षेसाठी गावाकडे जात होता त्याला  त्या दिवशी शिकार्याला शिकार मिळाली नाही म्हणून तो रिकाम्या हाताने गावाकडे जात असताना तोच भिख्खू उलट येताना दिसला त्याने आपला राग भिक्खुवर काढण्यासाठी त्याला अपशब्दाने  बोलू लागला भिक्खुने आपण  निर्दोष आहे असे सांगूनही तो त्याला मारण्यासाठी त्याने कुत्रे भिक्षु च्या अंगावर सोडले भिक्षूला कोणताच उपाय   न दिसल्याने ते झाडावर चढले म्हणून तो  शिकारी देखील झाडावर चढला तो तिक्ष्ण बाणाने भिक्खु च्या पायाला टोचु  लागला त्यामुळे भिक्षु च्या शरीराची हालचाल  जलद  झाली आणि परिणाम असा झाला कि त्यांच्या अंगावरील भगवे वस्त्र हे शिकार्यावर पडले कुत्र्याला वाटले  भिक्षु च आहे म्हणून त्याने मालकाची चिरफाड करून टाकले त्यात त्या मालकाचा मृत्यू झाला याला त्याच्या कर्माचे फळ तत्काळ  मिळाले असे म्हणत  येईल
केलेले कर्म कोठे राहते : या संदर्भात पहिले असता सतत बदल होत असणाऱ्या शरीरात कर्म साठवून ठेवण्यासाठी कोठेच जागा नाही ते मनाच्या माध्यमातून  साठवले जाते  कारण मनुष्य हा नेहमी मनाच्या माध्यमातून चांगले वाईट कर्म कोणते हे जणू शकतो या वर नागसेन राजा मिलिंद ला उत्तर देताना सांगतात कि हे  राजन या अनित्य चेतेनेत किंवा शरीराच्या कोणत्याच भागात कर्माला ठेवण्यासाठी स्थान  नाही  परंतु चित्त आणि  चार महाभूत यांच्यावर निर्भर राहून वेळ येताच ती कर्मे दिसू लागतात जसे अम्रावृक्षाच्या आत काही आंबे नसतात परंतु आंब्याच्या वृक्षावर निर्भर राहून हंगाम येताच चेतनेने आंबे तयार होतात
कधी कधी मनुष्य असे काही पापकर्म करुन बसतो त्याचा परिणाम दुःख निर्माण होते तसेच काही लोक रस तृष्णेत लिप्त  राहतात आणि पापकर्म करून जातात  त्याचे फळ ते  हळू हळू भोगत असतात  पापकर्म आणि पुण्यकर्म याबाबत तथागत बुद्धांचा उपदेश पाहू या
पापकर्म काय आहे लोभ करणे हेच पापाचे मुल कारण आहे  त्यातून द्वेष आणि क्रोध निर्माण होतो हे पापाचे कारण ठरते तसेच यामुळे मिठ्यादृष्टी ठेवली जाते जे पापाचे कारण आहे त्यामुळे लोभ हा अधर्माकडे नेणारा आहे आणि जिथे अधर्म आहे तिथे पाप आहे आणि जिथे पाप आहे तिथे  दुःख आहे
आता पुण्यकर्म बाबत तथागत आपल्या भिक्षु संघाला सांगतात भिख्खुनो सदाचरण हे पुण्याचे मुल कारण आहे सदाचरण असल्यास मनुष्य लोभाच्या आहारी जात नाही म्हणजे  पुण्याचे मुल  कारण आहे लोभ नसणे द्वेष नसणे मोह नसणे त्याच प्रमाणे हे भिख्खुनो जो दुःखाला जाणतो तो दुःख समुद्याला जाणतो दुःख निवारण्याच्या मार्गाला जाणतो तो दुःख निरोधाकडे जाणाऱ्या मार्गाला जाणतो तो  या ज्ञानामुळे सांयक दृष्टी प्राप्त केलेला असतो भगवान बुद्धाने स्रावास्तीमध्ये अनाथपिंडक जेतवन इथे भिक्षुंना संबोधित हि  गाथा म्हटली आहे
, यस्स पावं  कतं कम्मं विधिय्यती
सो मं लोकं प्रभासेति अबभा मुत्तो व नद्रीमा ।। धम्मपद १७३
अर्थ : जो व्यक्ती केलेल्या पापकर्मिला पुण्याने झाकून टाकतो तो मेघापासून मोकळ्या झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकाला प्रकाशित करतो
याचप्रमाणे पुण्याकर्माचा प्रकाश पापकर्माच्या अंधाराला आपल्या तेजाने नष्ट करतो आणि त्यावेळी त्याच्या जीवनात प्रकशाच  प्रकाश असतो याच परिस्थितीला आनंदाची स्थिती म्हणतात  यात आपल्याला उदाहरणे द्यायची झाली तर सम्राट अशोक आहे आम्रपाली आहे यांनी आपल्या पुर्व कर्माला आपल्या नवीन कर्माने नष्ट करून टाकले 
अश्या प्रकारे तथागत बुद्धाचा हा सिद्धांत मावळ आशादायी आहे बाकी हिंदू धर्मानुसार  यात पूर्वकर्म जर वाईट असेल तर ते वाईट  कर्म आपल्याला नष्ट करता  येत नाही किंवा त्या  व्यक्तीला त्या अवस्थेतून उठण्याची काहीच सोय नसते मात्र बुद्ध इथे हा  अधिकार्त देतात ते म्हणतात कि जो मनुष्य जर एखाद्या वाईट अवस्थेत आहेत त्याला त्या अवस्थेतून उठण्याचा पूर्ण  अधिकार आहे हाच फरक आहे हिंदू धर्म आणि बौद्ध  धम्मात 
एक उदाहरण आहे एका शीलवान भिक्षु ला गावकऱ्यांच्या सहाय्याने एका टेकडीवर राहण्यासाठी झोपडी बांधून  दिली गेली आणि काही  दिवसांनी एक साधू तिथे राहायला लोकांनी त्या साधूला भिक्षु कडे पाठवले तो साधू त्या  भिक्षु    कडे आल्यावर त्यांनी त्याला राहायला दिले पण हा साधू त्या भिक्षुवर जलु लागले व त्यातून त्याने ती झोपडी जाळून टाकले रात्री झोपताना थंडीने तो साधू कुडकुड करू लागला पण त्याची कंबल त्या झोपडीत जळाल्याने तो थंडीत राहिला त्यावेळी त्या भिक्षूने त्याला आपले चीवर दिले ते पाहून साधूला आपल्या कर्माची लाज वाटली त्याने पश्चाताप झाला त्याने स्वतःला दंड देण्यासाठी भिक्षु  ला विनवू लागला  तेव्हा त्या साधूला तो प्रज्ञावान भिखू म्हणाला धम्मबन्धु   या अनित्य आणि क्षण क्षण बदलणाऱ्या जगात आपले स्वताचे काय असू शकते त्या अग्नीच्या सोबत पश्चातापामुळे तुझ्या मनात निर्माण झालेली दुष्प्रवृत्ती जाळून  गेली  आपल्या  मधील चांगल्या कर्माने मनुष्य दुसर्या वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा बदल करू शकेल
आता सर्व कर्माचे मुल हे मन आहे  हे तथागत बुद्धाने सांगितले आहे मन हे मूळ  आहे असे सांगणारे तथागत बुद्ध हे जगातील पहिले मनोवैज्ञानिक आहेत
आता या  वरील सिद्धाता नुसार तथागत बुद्धाच्या धम्माला जे दैवतीकरण दिले जाते याचा नेमका अर्थ  कसा लावायचा हेच समाजाने शक्य नाही  आज बुद्ध  विकृत झालेला पाहून असे मनात येत कि काय बौद्ध धम्म दैव वादाकडे जातो का?
सर्व आपण विस्तृत पहिले आहे तरी हि बुद्ध धम्म दैववाद जवळ करतो आहे का हा महत्वाचा आजचा मुद्धा आहे वास्तविक पाहता बाबासाहेब यांचा बुद्ध जवळचा वाटतो हे नाकारता येत नाही बाबसाहेब यांनी बुद्धाचा पुनर्जन्म चा सिद्धांत काय आहे ते सांगितले आहे ते हि  पाहूया पुनर्जन्म नक्की कोणाचा होतो 

पुनर्जन्म कशाचा होतो

पुनर्जन्म कशाचा होतो जेव्हा कि पुनर्जन्म घडवून आणणारी आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही अस्तित्वात असल्याचे सिद्ध होत नाही त्या अत्त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो हा ईश्वरवादी धर्माचा सिद्धांत मान्य करण्यासारखा नाही म्हणून भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी नाकारल्या आहेत म्हणून पुनर्जन्म कोणाचा आणि कशाचा होतो या दोन प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे म्हणून आपण प्रथम पुनर्जन्म कशाचा होतो यावर विचार करू
भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पृथ्वी जल तेज आणि वायू हे होत प्रश्न असा आहे कि मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय काही म्हणतात होय काही म्हणतात होय पण तथागत बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थ आकाशात तरंगणाऱ्या त्याच पदार्थाच्या समूहाला मिळतात तेव्हा विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली म्हणजे च्युतीचीत्त अंदाणु आणि शुक्राणू मिळाल्यावर नवा जन्म होतो
या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या घटक कुणीतरी एका विशिष्ट मृत शरीरातील आशु शकतील येथे एक गोष्ट लक्षात ठेवले पाहिजे कि शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक सदैव जगत असतात म्हणजेच चेतना जल उष्णता आणि विज्ञान या गोष्टी मृत शरीराला सोडून जातात मृत शरीरातील काया वाचा आणि मन यांच्या क्रिया थांबलेल्या असतात उष्णता म्हणजे उर्जा म्हणजेच शरीर उर्जा निर्माण करणे थांबवते
विज्ञान म्हणजे उर्जेचा कधीही नाश होत नाही मृत्युनंतर सर्व नाश पावते मागे काहीच उरत नाही हि विचारसरणी भौतिक शास्त्राच्या विरुद्ध आहे उर्जेचे सातत्य आहे अविनाशी आहे उर्जेसोबत विज्ञान असते
पुनर्जन्म कोणाचा होतो
या बाबतीत सर्वात बिकट प्रश्न आहे कि पुनर्जन्म कोणाचा होतो एकदा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो काय ? मृताच्या पुनर्जन्मावर बुद्धाचा विश्वास नव्हता मृत मनुष्याचे सर्व भौतिक घटक त्याच प्रमाणात तेवढ्याच संखेने एकत्र आले आणि त्यांनी नवा देह धारण केला तर त्याच मृत मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे म्हणता येईल पण तेवढ्याच संखेने घटक पुन्हा एकत्र येणे हि दुर्मिळ गोष्ट आहे
जसा नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणातून बनला असेल तर त्याला पुनर्जन्म म्हणता येत नाही आणि ते शक्य नाही परतू तो एकाच मनुष्याचा पुनर्जन्म आशु शकत नाही आणि आता हे भौतिक घटक फक्त मानवाचेच असू शकतील असे नाही जेवढे सजीव प्राणी असो वा वनस्पती त्यांच्यातही हे गुणधर्म असतात त्यामुळे मानवाचा पुनर्जन्म शक्य नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बाबासाहेब म्हणतात कि पित्याच्या शुक्राणू आईचे अंडानु यांच्या संयोगाने विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली कि एक नवा जन्मं होतो
पुनर्जन्म च्युतीचीत्ताचा होतो आत्मा वा मनुष्याचा नाही
च्युतीचीत्त म्हणजे decceased conciousness होय प्राण्याच्या मृत्युच्या वेळी शरीर एक सूक्ष्म कण बाहेर सोडते त्यालाच च्युतीचीत्त म्हणतात हे च्युतीचीत्त आस्त्रवाणी { ऋणात्मक चैतसिक स्थितीज उर्जा }युक्त असते आस्त्रावाचा अनुरूप हे च्युतीचीत्त जीव लोकात भ्रमण करून नवे शरीर धारण करण्याच्या स्थळी चैतसिक तरंगाच्या रुपात पोहचते तेथे नराचे शुक्राणू आणि मादीचे अंडानु यांच्याशी संपर्क करून नवीन रूप धारण करते
प्राणी शरीर शोडते वेळी सूक्ष्म कणाच्या रूपाने च्युतीचीत्त जे बाहेर पडते ते मृताच्या संचय केलेल्या कर्मविपाकाच्या परिणाम होय अंडानु आणि शुक्राणू च्या संयोगाने वेळी उपस्तीत असणारे च्युतीचीत्त तरंग रूप धारण करते त्याला गंधर्व चित्त म्हणतात हे गंधर्व चित्त जायगोटशी संपर्क केल्यावर निषेचन होते निषेचनाचेवेली संयोग करणाऱ्या गंधर्व चित्ताला संधी चित्त म्हणतात नवा जन्म देवून च्युतीचीत्त मरून जाते जशे बीजातून अंकुर बाहेर पडले कि बीज तसेच च्युतीचीत्तचे आहे
च्युतीचीत्ताच्या संयोगाने नवीन जन्म होतो तो च्युतीत्ताच्या पुनर्जन्म आहे मृत मनुष्याचा नाही नवीन येणाऱ्या बालकाचा तो जन्म आहे पुनर्जन्म नाही निषेचन हाच पुनर्जन्म आहे असे जगातील पहिले वैज्ञानिक भगवान बुद्ध म्हणतात यालाच भव म्हणतात भगवंताच्या ज्ञानाच्या वैज्ञानिक अनुसरण चित्त शुक्राणू अंडानु चा संयोग मिलन एकात्मता संयोजन यालाच निषेचन म्हटले जाते न कि अंडानु शुक्राणूच्या संयोगाला प्रत्येक सजीवाचे चित्त हे दुसर्यापेक्षा वेगळे असते म्हणून हे मान्य करावेच लागते कि प्रत्येक चित्ताचा आधार जीन आहेत
जीन आपल्या काही कर्म फळाचे वाहक आहेत विशेष प्रकारचे जीन चित्तासोबत संयोग करतात जीन माणसाच्या बर्याच गुणांचा आधार आहेत परंतु अमिरी गरिबी आणि उच्च नीचतेचा आधार नाहीत म्हणून कर्म या गोष्ट्शी कोणताही सबंध ठेवत नाही काही बिमार्या मात्र माणसाच्या कर्मफलाच परिणाम असतात
या मध्ये आपण पहिले कि कसा  सजीवाचा पुनर्जन्म तथागत बुद्धाना मान्य होता हे पहिले आता कोण अजून काही म्हणतील वरील एकच सिद्धांत तथागत बुद्धालादैववादा पासून बाजूला करतो तो म्हणजे प्रतीत्य सामुत्पद सिद्धांत जगात बुद्धाच्या अनेक सिद्धांत आहेत त्यातील आपण ठराविक घेतले एकच सिद्धांत  बाकीच्या सर्व सिद्धांताचे मूळ  आहे म्हणून तथागत बुद्धाच्या या धम्माचे विकृतीकरण  थांबवले पाहिजे  बाबासाहेब यांचा हाच हेतू होता कि कैसे हि करून धम्म तरला पाहिजे  भारतातून बौद्ध धम्म हद्दपार झाल त्याचे कारण धम्मात आलेली दैव वादी कल्पना जिने बुद्धाला विकृत केल इतर देशांनी जरी स्वीकारला तरी बुद्धाचा मार्ग नाही बदलत आला त्यांनी अनेक पर्यंत  केलेपण त्रिशरण नाही बदलू शकले पंचशीला नाही बदलू शाळे  पारमिता नाही बदलू शकले बुद्धाचा बुद्ध होण्याचा मार्ग  नाही बदलू शकले कारण ते शास्वत सत्य आहे जे इतरांच्या बदलाने बदलत नसते बाकीचे बदलले कारण त्यांचे सत्य नव्हते कारण जे बुद्धाने सांगितले ते आज प्रकृतीच्या सहाय्याने दिसत आहे आज विज्ञान सुद्धा सांगत आहे  काही महाभाग म्हतैल कि विज्ञान कधी निर्माण झाले आहे जे बुद्धाचा सत्य सांगू शकतील पनं ते महाभाग बाबासाहेब यांच्या इतके ज्ञानी नाहीत हे समजावून घ्यावे जगात बुद्धानंतर ज्ञानी मनुष्य म्हणून बाबासाहेब आहेत नाही येशु आहे ना पैगंबर इथे बाबासाहेब आहेत म्हणून बाबासाहेब यांचा धम्म दिला तो बुद्धाचा धम्म लोकांनी हि स्वीकारला पाहिजे आज  बुद्ध धम्म दैववादाकडे झुकतो आहे का याचे सर्वाना चांगले प्रकारे समजले असेल कारण ज्यांना समजले नसेल त्यांनी फक्त बुद्धाचा प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत जाणून घ्या लवकर कळेल यात अजून एक भाग पाहूया बुद्धाचा मध्यम मार्ग काय आहे तो यावरून तुम्हला अजून एक पुरावा भेटेल कि बुद्ध धम्म हा  विकशिल धम्मं आहे ते 
मध्यम मार्ग :
                      सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाने सारनाथ येथे आपल्या नाविन्यपूर्ण धम्माचा प्रथम उपदेश करून जगाला बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माचे चक्र घुमवले त्यांचे ते भाषण धम्मचक्कप्पवत्तन सुत्त नावने प्रसिद्ध आहे . त्यामुळे हे सुत्त म्हणजे भगवान बुद्धाच्या जाहीरनामा होय धम्मचक्कप्पवत्तन सुत्त म्हणजे नेमक़्के की हे आपण जाणून घेवूया भगवान बुद्ध वाराणसीच्या ऋशिपतनात हरणांच्या बागेत विहार करत असताना ते आपल्या पंचवर्गीय भिक्खुणा उद्देशून ते म्हणाले भिक्खुनो प्रव्रज्जीताने या दोनटोकाने जावू नये १ विषय सुखात लोळत राहणे हा असून तो हीन नीच लोकांच्या लायकीचा अनर्थक आहे २देह दंडण करणे तो दुख्खादायक आणि अनर्थकारक आहे त मित्रानो या दोन्ही टोकांच्या स्वकाराबाबत एक वेगळा मार्ग शोधला त्याला मध्यम मार्ग असे म्हणतात

तथागताने जो मध्यम मार्ग शोधला त्या मध्ये तो मार्ग जो दृष्ठीदायक व ज्ञानदायक असून उपशमाला शांततेला दिव्याज्ञानाला सम्बोधाला आणि निर्वाणाला पोहोचविणारा आहे यालाच परम अष्टांगिक मार्ग होय १ सम्यक दृष्टी २ सम्यक संकल्प ३ सम्यक वाचा ४ सम्यक कर्मान्त ५ सम्यक आजीविका ६ सम्यक व्यायाम ७ सम्यक स्मृती ८ सम्यक समाधी यामध्ये मानवाला निर्वाण प्राप्त करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो तथागत बुद्धाने यापुढे जावून चार परम सत्ये सांगितली आहेत ती अशी

१ दु:ख परम सत्य : तथागत आपल्या शिष्यांना सांगतात कि भिक्खुनो या जगात दु:ख आहे हे परमसत्य आहे वृद्धत्व दु:खकारक आहे रोग दु:खकारक आहे मृत्यू दु:खकारक आहे थोडक्यात पाच उपादान स्कंधच दु:खकारक आहेत

२ दु:ख समुदय परमसत्य : भिक्खुनो दु:ख समुदय हे परम सत्य आहे पुन्हा पुन्हा जन्म घेणारी तृष्णा हि मोहयुक्त असते जी नेहमी सुखाच्या शोधत असते काम तृष्णा भवतृष्णा विभव तृष्णा

३ दु:ख निरोध परमसत्य: भिक्खुनो दु:ख निरोध हे परम सत्य आहे जेत्या तृष्णेच्या परम वैराग्याने निरोध त्याग प्रती निसर्ग मुक्ती आणि अनासक्ती आहे

४ दु:ख निरोधगामिनी मार्ग परमसत्य : भिक्खुनो आर्य अस्थांगिक मार्ग हाच दु:खाचे निरोधागामिनी मार्ग आहे

भगवान बुद्धाचा प्रतीत्य समुत्पाद हा सिद्धांत केंद्रबिंदू आहे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय अस्तित्वात येत नाही कारणाशिवाय अन्य कुणी हि काल्पनिक शक्ती आपल्या तेजाने किंवा चमत्काराने काहीही निर्माण करू शकत नाही काल्पनिक शक्तीचा बागुलबुवा विशिष्ट वर्गाने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केला जादुगार काही गोष्टी जादूने निर्माण केल्याचा भास निर्माण करतात त्यात ते तीन गोष्टींचा उपयोग करतात हातचलाखी आणि रासायनिक पदार्थाचा उपयोग करूनच प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले जात जगात जादू नाही हे स्वतः जादूगाराला माहित असते आणि त्याला ते मान्य हि असते जादूगाराच्या बडबडी पेक्षा त्याच्या हाताकडे लक्ष दिले तर त्याचे पितळ उघडे करता येते

भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी स्पष्टपणे नाकारल्या आहेत म्हणूनच त्यांच्या सिद्धांतामधून प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत हे तत्व स्पष्ट तत्व सिद्ध होते कि कोणतेही गोष्ट कारणाशिवाय निर्माण होवू शकत नाही ज्या ज्या कारणांचा प्रभाव कार्याच्या रूपाने संपूर्ण ब्रह्मांडावर आणि जीवसृष्टीवर पडतो त्याचे कारण आत्मा किंवा ईश्वर नाही तर निसर्गनियम आहेत

म्हणूनच बुद्ध म्हणतात कि मनुष्यप्राणी जी कोणती कार्ये करतो ती मनाच्या द्वारे करतो सर्व कर्माचे मुल हे मन आहे मन हे स्वामी आहे मन हेच कारण आहेमनात दृष्ट विचार असतील तर माणसाचे विचार हे दृष्ट असतात ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याचप्रमाणे वाईट कर्मामुळे निर्माण झालेली दुःखे माणसाचा पाठपुरावा करीत असतात मन हे सर्व कर्माचे मुल आहे तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते मनात सदविचार असतील माणसाचे शब्द आणि कार्य दोन्ही चांगले असतात सदाचाराच्या आचरणाने उदभवणारे सुख मनुष्याच्या सावलीप्रमाणे सदोदित त्याच्या पाठीमागे जातात

मन घडविते तसा मनुष्य बनतो सत्याचा शोध करण्यासाठी मनच सांगत असतो हा संस्कार पुण्यामार्गातील पहिले पाऊल होय बौद्ध जीवनामार्गाचीहि मुख्य शिकवण आहे मन हे ओढाळ चंचल दुर्निवार आणि दुर्धर आहे बाण बनविणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान माणूस मनाला एकाग्र आणि सरळ करतो पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याचप्रमाणे माराच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकूळ असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखकारक असते पापापासून दूर राहा पुण्य करीत राहा स्वतःचे विचार शुद्ध करीत रहा हि भगवान बुद्धाची शिकवण आहे

मध्यम मार्गाचा अवलंब मनावरच अवलंबून आहे

१] भगवन्न बुद्धाचा मध्यम मार्ग हा ऐकायला सोपा वाटतो मात्र हा सोपा वाटणारा मध्यम मार्ग स्वीकारला तर सर्वच बाबतीत मनुष्य सुखी होवू शकतो हे सर्व सुख मनावरच आधारभूत आहे

२] वाल्मिकी रामायणात वानरराज वालीच्या मुखातून भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग सांगितलेला आहे रामाने झाडाआड लपून मारलेल्या बनणे घायाळ होवून बहुजन राजा वानरराज वाली धरणीवर शेवटची घटका मोजीत असताना त्यावेळी त्याचे आप्तजन गोल झाले त्याचा तरुण पुत्र अंगद हि त्याच्याजवळ येवून बसला व शोक करू लागला तेव्हा वाली त्याला समजावताना वा रामायण श्लोक ४-२२-२३ मध्ये म्हणतो कोणालाही सोबत अतिशय प्रेम करू नकोस आणि प्रेमाचा पूर्णपणे अभावदेखील होवू देवू नकोस कारण हे दोन्ही महान दोष आहेत म्हणून सदैव मध्यम स्थितीवर दृष्टीठेव पहा श्लोक

'' न चातीप्रणय: कार्यः कर्तव्योप्रनयश्च ते ।

उभयं हि महादोषं तस्मादंतरदुग भव '' ।। वा रा ४-२२-२३

३] दुखाचे मुल कारण तृष्णा आहे म्हणून मध्यम मार्गाचा उपदेश करताना भगवान बुद्ध म्हणतात अतिशय प्रेम करणे हे देखील दुःखाच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे ते म्हणत कि आपण ज्याच्यावर अतिशय प्रेम करतो त्याचाजर अकस्मात मृत्यू झाला तर किंवा त्याचे काही बरेवाईट झाले तर आपल्याला दुःख होते म्हणून आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीवर प्रेम अतिशय जास्त करू नये किंवा अतिशय कमी हि करू नये कारण या दोन्ही गोष्टी महादोष आहे प्रेम जास्त किंवा कमी केरु नये पण त्या व्यक्तीच्या प्रती आपले कर्तव्य पूर्णपणे पारपडले पाहिजे

भगवान बुद्ध स्वतः कोणावर प्रेम करीत नव्हते पण पण ते सर्वावर करुन दृष्टी ठेवीत असत

४]भगवान बुद्ध २४ - २४ तास समाधी लावून बसत असत म्हणून कुणी शिष्य त्यांना विचारीत असे कि भन्ते आम्ही ४-५ तास समाधी लावली तरी आमची कंबर दुखायला लागते पण आपण २४ तास समाधी लावून बसता तरी आपली कंबर का दुखत नाही यावर तथागत म्हणतात

५] माणसाचे शरीर हे खूप साऱ्या धातूंचे बनलेले असते म्हणून माणसाचे शरीर धर्म कसे असतील याचा निर्णय त्याच्या शरीरातील धातू करतात शरीर पातळ कि लठ्ठ आळशी कि स्पुर्तीदायक विद्वान कि कमी विद्वान चंचल कि कमी चंचल या सर्व गोष्टी शरीराला मिळणाऱ्या धातूवर अवलंबून असते

६] भगवान बुद्धाने शरीराची रचना पुष्कळशा धातूपासून बनली असल्याचे सांगितले त्यांनी शरीराच्या स्वभावावर धातूंचा प्रभाव असल्याचे सांगितले आणि त्यावेळचे तथागातांचे धातूविषयक असणारे विचार हे आज विज्ञान मान्य करत आहे

७] वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले आहे कि शरीर निरनिराळ्या तत्वांचे बनलेले आहे यात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नाइट्रोजन लोह कल्शियम फॉस्फोरस हे मुख्य आहेत तथागताच्या संशोधनाप्रमाणे विज्ञान देखील शोध केला आहे कि वरील तत्व आवश्यक मात्रेत शरीरात पोहचले पाहिजे या तत्वांची कमी किंवा अधिकता निश्चितपणे शरीराला प्रभावित करते विज्ञानाची हि मान्यता बुद्धाने मध्यम मार्गातून अगोदर सांगितली आहे

८] विज्ञानाने म्हटले आहे कि कोणत्या तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कोणकोणते रोग होवू शकतात आणि त्या धातूंची शरीरातील कमतरता दूर केली तर कोणते रोग बरे केले जातात आणि कोण्या धातूंची मात्रा वाढली तर कोणते रोग होतात आणि त्यासाठी विज्ञान माणसाला संतुलित आहार घ्यायला सांगते विज्ञानाचा हा साल बुद्धाने अडीच हजार वर्षापूवी मध्यम मार्गातून मानवाला दिला आहे

कमी किंवा अधिकच वापर शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे करावा

भगवान बुद्धाने जीवन सुखी करण्यासाठी मध्यम मार्ग सांगितला आहे कमी किंवा जास्त या दोन्ही गोष्टीचा अतिरेकि आहे म्हणून दोन्ही गोष्टीच्या अतिरेकापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे जसे एखादे तंतू वाड्याचे तार कमी जास्त अधिक आवरल्यास त्यातून गोड आवाज निघणार नाही शरीराचे किंवा जीवनाचे हि असेच आहे कोणाला जेवणात कोणता पदार्थ जास्त आवडतो तर कोणाला आवडत नाही पण त्या आवडलेल्या पदार्थात योग्य तत्व आहेच असे नाही आणि काही जास्त प्रमाणात तत्वे असतील तर त्याचा परिणाम वेगळा होतो

बौद्ध धम्म हि जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे जिच्यात मानवास अत्मानियमन करण्याची शिकवण देते ह्यासाठी प्रगतीशील जगाला हि सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे
 हे सार बुद्धाच तत्वज्ञान पाहिल्यावर कोणता मनुष्य २८ बुद्धांची संकल्पना मान्य करेल कधीच नाही म्हणून प्रथम बुद्ध धम्म जाणून घेणे आवश्यक आहे जशे आपण  पाहतो काही लोक म्हणतात कि मग हे लोक सांगतात ते काय चुकीच असेल पण वास्तविक आपण पहिले  कि जे लोक सांगतात  त्यावर आपण आपली बुद्धी वापरून निष्कर्ष नाही का काढू शकत एवढेच  सांगणे आहे 
विचारवंत असतील त्यांना लगेच समजेल बाकीच्यांनी हि प्रयत्न करणे आवश्यक आहे बहुजन  जागा व्हायला पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे  इथे वरील सर्व सिद्धांत पाहून बुद्ध  बाबासाहेब यांनी जो सांगितला तो कसा विकृत करण्याचा प्रयत्न केला जातो याचे आपण अनेक उदाहरणे  पाहत आहोत आता या बौद्ध ब्राह्मणा पासून बहुजना सावध व्हा असे म्हणावे लागत आहे 
जय शिवराय जय भीमराय  

तिरंगा

तिरंगा

आज काल बाबासाहेबांचे अनुयायी देखील भारताच्या तिरंगी झेंड्याला चौरंगा म्हणू लागलेत आणि यावर लिहीन म्हटले होते म्हणून आज लिहिण्याची गरज वाटली कि बाबासाहेब यांनी या ध्वजाला चक्रांकित तिरंगा का म्हटले होते याचे आज हि लोकांना माहित नाही या संबंधीचे सर्व पुरावे आपण पाहणार आहोत प्रथम हा तिरंगा निर्माण कसा झाला याचा विचार  करावा लागेल तर भारताच्या या झेंड्याची सुरुवात १८५७ ला झाली
भारताचा प्रथम ध्वज : सन १८५७  ला निर्माण केला गेला हा  ध्वज रेशमी कापडाचा पोपटी रंगाचा चौकोनी आकाराचा होता त्याची किनार पिवळी व निळी होती यात वरच्या टोकाला लाल कमल आणि खाली लाल चंद्र अंकित होते 
भारताचा दुसरा ध्वज : सन १९०६ हा ध्वज    भगव्या रंगाचा चौकोनी आकाराचा असून त्याच्या किनारी १०८ पिवळ्या रंगाच्या ज्योती छापल्या होत्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे इंद्राच्या वज्राचे चिन्ह असून बाजूला बंगाली भाषेत   वन्दे मातरम  लिहिले  होते 
भारताचा तिसरा ध्वज : सन १९०६  हा ध्वज  रंगाच्या पट्ट्यांच्या चौकांनी आकाराचा व ३. २ प्रमाणाचा होता वर हिरवा  रंगाचा व त्यावर भारतात असणाऱ्या आठ प्रांतांचे प्रतिक म्हणून पांढऱ्या रंगाचे आठ अविकसित कमल काढले होते मधला रंग पिवळा व त्यावर हिरव्या रंगाने  वन्दे मातरम  नागरी लिपीत लीगले होते व खाली लाल रंगाच्या पट्ट्यात उजव्या टिकला सूर्य तर डाव्या टोकाला चंद्रकोर पांढऱ्या रंगत काढले होते 
हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून अधिवेशनात फडकवला आला   होता व वन्दे मातरम हे आनंदमठ  नावाच्या नाट्य कादंबरी मधील हे गीत बकिम चंद्र चटोपाध्याय  यांचे लिखित भारताचे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले व तेव्हा पासून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वन्दे मातरम हा जयघोष चालू झाला 
भारताचा चौथा ध्वज : सन १९०७  हा ध्वज   मैडम कामा हिने १९०७ ला जागतिक सोशलिस्ट कॉन्फरन्स चे आयोजन सोबियात साम्यवादी पक्षाच्या तर्फे घेण्यात आले तेव्हा हिने स्वतः लोकरीने विणून आणलेला  ध्वज भारताचा प्रतिनिधी म्हणून फडकवला तो राष्ट्रध्वज म्हणून जाहीर केला हा ध्वज तीन समान पट्ट्यांचा  चौकोनी असून लांबी रुंदी ३:२  प्रमाणात होता  वरच्या हिरव्या पट्ट्यावर भारतातील आठ प्रांतातील आठ पांढऱ्या रंगाचे कमल होते मधल्या  पिवळ्या पट्ट्यांचे  नागरी लिपीत वन्दे मातरम पांढऱ्या रंगाने लिहिले होते व खालच्या लाल पट्ट्यावर  उजवीकडे सूर्य व डावीकडे चंद्र कोर पांढऱ्या रंगाने काढले होते 
भारताचा पाचवा ध्वज : १९१७ ला कॉंग्रेस चे अधिवेषण कोलकाता येथे घेण्यात आले आणी त्यावेळी बेझंट  या अध्यक्ष झाल्या होत्या आणि त्या प्रथम महिला अध्यक्ष झाल्याचा बहुमान हि मिळाला होता त्यावेळी एक ध्वज निर्माण केला होता तो असा  होता पाच लाल रंगाचे व  चार हिरव्या रंगाचे  नऊ समांतर पट्टे होते यत्र सात तारे पांढऱ्या रंगाने होते ध्वजाच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात ब्रिटीशांचा झेंडा होता आणि डाव्या बाजूस चंद्र आणि तारा होता
आता हा ध्वज फक्त अधिवेशन पुरता राहिला कारण त्यावर आक्षेप घेण्यात आले कि हि ब्रिटीश महिला आहे म्हणून हिने ब्रिटीश लोकांचा  झेंडा सुद्धा अंकित केला आहे त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण  होईल म्हणून हा झेंडा तसाच राहिला
भारताचा सहावा ध्वज : १९२१
राष्ट्रीय कॉंग्रेस चे अधिवेशन विजयवाडा  अहमदाबाद इथे झाले तेव्हा हकीम अजमल खॉ होते आणि यामध्ये गांधी सुद्धा होते हा मध्ये आंध्र चे एक युवक पिंगल वैकय्या यांनी १९१६ ला  भारतीय झेंडा मिशन हि संस्था स्थपन केली होती त्याने एक राष्ट्रध्वज तयार करून दिला होता हा ध्वज दोन रंगांचा होता वर हिरवा व खाली लाल यावर पिंगळे म्हणाले कि हिरवा मुस्लिम आणि लाल  हिंदूचा त्यावर गांधी म्हणाले कि या देशात अनेक धर्माचे लोक राहतात त्यांच्यासाठी पांढरा रंग घ्या व ग्रामोद्योगाचे प्रतिक म्हणून  निळ्या रंगात चरखा तिन्ही  रंगाला धरून तयार करा अश्या प्रकारे तिरंगा ध्वज तयार झाला याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता देवून फडकवण्यात आला याला चरखाअंकित तिरंगा म्हणून संबोधले जावू लागले
भारताचा सातवा  ध्वज : २० जुलै १९३१ ला कॉंग्रेस ने एक विशेष सभा बोलावली होती दिल्लीला सभेचे अध्यक्षपटेल होते यापूर्वी मुंबई मध्ये सुद्धा एक सभा घेण्यात आली होती आणि यामध्ये स्वतंत्र राष्ट्रध्वज असावा यासाठी सूचना आली होती आणि भगव्या रंगाचा ध्वज निर्माण करण्यात आला होता हे काम राष्ट्रध्वज निर्माण समिती तयार करून केले होते यात पट्टाभिसितारामय्या  यांनी हा सातवा ध्वज बनवला होता याला आपली संस्कृती सांगणारा हिंदू  लोकांचे परंपरा सांगणारा आहे म्हणून मान्यता देण्यात आली होती पण या २०जुलै १९३१ च्या  सभेत काही लोकांनी नापसंती दर्शवली होती त्यामुळे काही प्रश्नावली तयार करून विचार व्यक्त करण्यासाबंधी  विचारणा झाली नेहरू म्हणाले कि भगवा रंग भारताच्या संस्कृतीशी सबंधित आहे त्यामुळे याला  तिरंगा ध्वजात स्थान मिळाले तर सन्मानांची भावना निर्माण होईल म्हणून एक तिरंगा ध्वज निर्माण व्हावा आणि प्रचलित ध्वजाचा रंग न बदलत क्रम बदलून नवीन ध्वज निर्माण करावा अशी सूचना करण्यात आली आणि ध्वज समिती आपलीने आपलि संमती दर्शवली आणि  नवीन ध्वज निर्माण करण्यात आला तो आठवा ध्वज आहे भारताचा आठवा ध्वज : ३० ऑगस्ट १९३१ ला या ध्वजाची निर्मिती करण्यात आली हा ध्वज तीन रंगाचा लांबी रुंदी ३:२ चा प्रमाणात होता ध्वजाचा वरचा  रंग केसरी  म्हणेज भगवा मानण्यात आला हा कोणत्या धर्माचा न मानता शौर्य आणि त्यागाचे प्रतिक मानावे ध्वजाच्या पांढरा रंग हा सत्य आणि सत्य आणि शांततेचे प्रतिक राहील व हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतिक मानावे म्हणून आणि त्यामध्ये निळ्या रंगाचे चरखा हे चिन्ह छापण्यात येईल ज्याची निमुळती बाजू डावीकडे राहील आणि चरखा हे  मुल्योद्यागाचे प्रतिक मानले जाईल आणि  हा ध्वज निर्माण केल्यावर ३० ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून पाळण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली
भारताचा नववा ध्वज ; स्वतंत्र भारताचा ध्वज
भारताचा तिरंगा ध्वज हा ३० ऑगस्ट १९३१ लाच तयार केला होता पण त्यामध्ये तेव्हा चरखा होता आता तिरंगा हे परंतु हा ध्वजाची निर्मिती परत व्हावी म्हणून अजून एक समिती नेमण्यात आली त्यात राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक ध्वज समिती नेमण्यात आली त्यात प्रामुख्याने मौलाना अब्दुल कलाम आझाद सरोजनी नायडू सी राजगोपालाचारी के एम मुंशी  आणि बाबासाहेब आंबेडकर होते  महत्वाची गोष्ट म्हणजे खास करून मराठी माणसासाठी आहे ती म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असणारा शिवरायांचा भगवा ध्वज  याची शिफारस भारताचा ध्वज म्हणून करावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे त्यांच्या  घरी काही लोक त्यांना भेटण्यास आले त्यावेळी  त्यांच्याकडे भगव्या झेंड्याची मागणी करण्यासाबंधी चर्चा झाली बाबासाहेब १० जुलै १९४७ ला दिल्लीला जाण्याच्या वेळी विमानतळावर हिंदू महासभा चे अनंतराव गद्रे राव बहादूर बोले मराठा मंदिर चे गावंडे ई भित्रे हे बाबासाहेब यांचे स्वागत केले  आणि बाबासाहेब यांना दोन भगवे झेंडे  पण दिले होते  आणि बाबसाहेब यांना दिल्लीला पाठींबा देण्याचे अभिवचन दिले पुढे संसदेत बाबासाहेब यांनी  वचन दिल्याप्रमाणे भगव्या झेंड्याचा प्रस्ताव टाकला पण हिंदू महासभेच्या कोणीच त्याला पाठींबा दिला नाही याचे एक कारण असू शकते कि एक तर बाबासाहेब हे अस्पृश्य वर्गातील हे त्याना खटकले आणी दुसरी बाब आहे ते म्हणजे बाबासाहेब यांनी मांडलेला  भगवा हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा ध्वज होता त्यामुळे  त्या भगव्यात समानता दिसत  होती आणि नेमके हेच यांना खटकलेले दिसते
संसदेत  तीन रंगाचा ध्वज त्यात अशोक चक्र अंकित करून मान्यता मिळवण्याचे काम बाबासाहेब यांनी  निभावून दिले बाबासाहेब यांना कल्पना होती कि जर या देशात समता स्थापित करायची असेल तर बुद्धाच्या धम्मचक्र याला गती देणे आवश्यक आहे आणि तीरांग्यावर असणार हे चक्र आज हि त्याची साक्ष देत आहे
आता चार रंग असताना तीन रंगच का म्हणतात यासाठी पाहू  या
प्रथम यासाठी रंगशास्त्र पाहणे आवश्यक त्यासाठी रंगशास्त्र पाहू या
मापन पट्टी
१} करडी मापन पट्टी : या मध्ये छटेची पट्टी ११ विभागांची असते सर्वात वरचा विभाग हा शुद्ध पांढऱ्या व खालचा शुद्ध काला  असतो मधल्या नऊ भागांचे तीन भाग पडतात  १ उच्च छटा  २ मध्यम छटा ३ नीच छटा  असे भाग पडतात
२} रंग मापन पट्टी : रंगमापन पट्टी तयार करताना करड्या रंगाचे स्थान निश्चित करावे
या रंग मापन पट्टीत पांढरा व काळा हे द्रावण कोणत्याही रंगात मिश्रण केले असता त्याचा उजळ व गडद छटा  निर्माण होतात
३} काळ्या व पांढऱ्या पासून तयार केलेली रंगसंगती म्हणजे रंगकांती विरहित रंगसंगती होय { achromatic  harmony }
४} काळा + पांढरा + कोणत्याही रंगाचे मिश्रण केले असता एक रंगसंगती रंगकांतीयुक्त रंग संवाद { chromatic hormony }
यामध्ये ज्या रंगाचा वापर करतो त्याचा रंग उदा . तांबडा रंगाचा तांबडेपणा न बदलता value scale तयार करणे
पांढरा रंग नाही हे समजून घेण्यासाठी रंग विषयाची रूपरेषा समजून घेणे आवश्यक आहे
पांढरा   = पांढरा  १००%
पहिली पट्टी = पांढरा ९०% व काळा १० % = उच्च प्रकाश
दुसरी पट्टी = पांढरा ८० % व काळा  २०% = प्रकाश                                       उच्च छटा
 तिसरी पट्टी= पांढरा ७० % व  काळा  ३०% = नीच प्रकाश

चौथी पट्टी = पांढरा ६० % व काळा  ४०% =  उच्च मध्यम
पाचवी पट्टी = पांढरा ५०% व कळा ५०% = मध्यम                                         मध्यम छटा  
सहावी पट्टी= पांढरा ४० % व काळा ६०% = नीच मध्यम

सातवी पट्टी  = पांढरा ३०% व काळा  ७० % = उच्च गडद
आठवी पट्टी = पांढरा २०%  व काळा  ८० %  = गडद                                       नीच छटा  
नववी पट्टी = पांढरा  १०% व काळा  ९० % = नीच गडद

काळा  =  काळा  १०० %
यामध्ये पांढरा आणि काला रंग हे रंग नाहीत म्हणून यांना करडी मापन पट्टी म्हटले  जाते
आता रंग ज्ञान होण्याची महत्वाचे घटक कोणते हे पाहूया
महत्वाचे तीन घटक आहेत १ प्रकाश २ डोळा ३ मन हे महत्वाचे घटक आहेत
१} प्रकाश : प्रकाश वातावरणातील धुळीकणांमुळे दिसू शकतो रंगीत पदार्थाचे अस्तित्व नसून त्या रंगाच्या पृष्ठभागावरील रचनेमुळे पप्रकाश किरणातील काही रंग किरणांच्या लहरी शोषून घेवून फक्त काही विशेष रंग किरणांच्या लहरी तो पृष्ठभागावर परावर्तीत करतो त्यामुळे त्या वस्तूचा रंग कोणता हे कळते परंतु  काही पदार्थ्यांच्या पृष्ठभागाची रचना अशी असते कि प्रकाशातील सर्व किरणांचे परिवर्तत होते तेव्हा तो पंधरा दिसतो तर काही पदार्थ रंग  किरण शोषून घेतो तेव्हा ते काळे दिसतात
२} डोळा : डोळ्याच्या विशिष्ट रचनेमुळे आपणास रंगाची संवेदना  होते  डोळ्यांच्या अन्तर्रचनेत नेत्रपटलाच्या मध्यावर व सभोवती सुमारे १३ लक्ष कोटी ७० लक्ष अश्या असंख्य अतिसूक्ष्म रंगसंवेदना देणाऱ्या पेशी असतात या दोन प्रकारच्या असतात
१ दंडगोल व २ शंकू
दंडगोल ह्या कांड्यांच्या  आकाराच्या पेशी असतात म्हणून त्यांना दंडगोल [पेशी म्हणतात या पेशीमुळे छाया प्रकाशाचे ज्ञान होते या पेशी अशक्त किंवा निष्क्रिय झाल्यास रत आंधळेपणा येण्याची शक्यता असते
 शंकू पेशी या शंकू आकाराच्या पेशी असतात यांचे दोन भाग असतात त्यात एका प्रकाराच्या पेशी ना पिवळ्या आणि निळ्या रंगाचे संवेदना होतात तर दुसऱ्या प्रकाराच्या पेशींना तांबड्या आणि हिरव्या रंगाचे ज्ञान होते या दोन्ही पेशीची संख्या जर कमी झाली किंवा त्या अकार्यक्षम झाल्या तर अरंग अंधत्व येते
आता महत्वाचे म्हणजे   पांढरा  रंग का नाही हे समजण्यासाठी पदार्थाच्या पृष्टभागाची रचना अशी असते कि प्रकाशातील सर्व रंगकिरणांचे परावर्तन होते तेव्हा तो रंग पांढरा दिसतो तर काही पदार्थ  सर्व रंग किरण शोषून घेतात व कोठलाच रंगकीरण परावर्तीत करत नाहीत तेव्हा असे पदार्थ काळे दिसतात
सूर्यापासून येणारा प्रकाश हा अदृश्य असतो पण हवेत धुलीकण यामुळे तो दृश्य होतो या प्रकाश लहरी एका सेकंदाला सुमारे १,८६,००० मैल प्रवास करतात एवढा प्रचंड वेग असतो हा प्रकाश पदार्थावर पडतो पडलेला  प्रकाश  हा परावर्तित होतो या परावर्तीत होणाऱ्या भिन्न भिन्न लांबीच्या लाटा मानवी डोळ्यात शिरतात व मेंदूला  जी संवेदना होते ती म्हणजे रंग या भिन्न  भिन्न लाटांमुळे रंग दिसतात { सूर्यापासून येणारा प्रकाश किरण एका सेकंदाला १ लाख ८६ हजार मैल प्रवास करतात म्हणजे सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास ८ मिनिटे २२ सेकेंद वेळ लागतो आपल्याला दिसू शकतील असे २. लक्ष रंग आहेत असे शास्त्रज्ञ सांगतात आणी या प्रत्येकी विद्युत लहरी लांबी  दुसऱ्या सर्व रंगाहून निराळी असते
मानवाला आकाशात दिसणारे इंद्र धनुष्य { हे नाव लोकांनी का ठेवले याचा पत्ता आता पर्यंत लागलेला नाही } व त्याचे आकर्षक रंग पाहून अचंबा वाटतो हे रंग आले कुठून हे रंग दिसतात कासे याचा शास्त्रीय उत्तर १६६० पर्यंत कोणालाच नव्हते १७ व्या शतकात याचे उत्तर सर ऐझक न्यूटन यांनी जगाला सांगितले यांनी १६६०  च्या सुमारास प्रकाश किरणांचे पृथक्करण करून  प्रकाश हा वेगवेगळ्या रंगीत किरणांनी बनलेला  आहे  हे सप्रमाण सिद्ध केले त्यायोगे त्यांनी प्रकाश आणि रंग्शास्त्र यात मोलाची भर टाकली न्यूटन ने अंधाऱ्या खोलीत गवाक्षा द्वारे एकच सूर्याचे किरण येईल याची व्यवस्था  प्रकाश किरण काचेच्या त्रिकोणी लोलकामधुन जाऊ दिला  तेव्हा त्या किरणांचे वक्रीभवन झाले व प्रकाशकिरण यांचे पृथ्थकरण होवून समोर ठेवलेल्या पांढऱ्या पडद्यावर इंद्र धनुष्यासारखा एक रंगीत पट्टी तयार झाला त्याला वर्णपट म्हणतात 
आता पांढरा रंग तेव्हाच दिसला जातो जेव्हा या सर्व रंगांचे एकत्रीकरण असते आणि त्यामुळेच पांढरा प्रकाश दिसतो
निसर्गात  दिसतात पण हे केवळ प्रकाशामुळेच शक्य होते प्रकाश  नसेल तर रंग दिसले जात नाही
आता महत्वाचे म्हणजे पांढरा हा रंग  नसून  त्याला प्रकाश रंग म्हणतात कारण प्रकाशामुळे  बाकीचे रंग जाणवतात पण    पांढरा रंग तेव्हाच दिसतो  जेव्हा संपूर्ण प्रकाश किरण पूर्ण परिवर्तित होतात यामध्ये असणारे सारे रंगकिरण परिवर्तित होतात आणि पांढरा रंग ज्ञात होतो असा हा रंग थियरी चा भाग आहे आहे
आत प्रश्न येतो तो भारतीय झेंड्याचा घटनेत याला राष्ट्रध्वज म्हटले आहे परंतु प्रत्येक देशाच्या घटनेत झेंड्याला राष्ट्रध्वज च म्हटले जाते कारण तो राष्ट्रातील जनतेचे नेतृत्व करणारा असतो म्हणून  प्रत्येक देशाला  त्याच्या  झेंड्यांची वेगळी नावे आपणाला पाहायला मिळतात भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा म्हटले  जाते हा अशोकचक्र अंकित तिरंगा म्हणून त्याला म्हटले जाते
हा एकूण भारताच्या राष्ट्रध्वजाचा प्रवास आहे आज ला  जी फडकताना दिसतो तो कसा  तीनच रंगाचा आहे हे रंग थियरी च्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे


जय शिवराय जय भीमराय 

एका न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट - अनाहत

एका न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट - अनाहत

स्रोत: विवेक मराठी    दिनांक21-Apr-2020  



एका न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट - अनाहतव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्राच्या हातून अग्निसंस्कार आणि पिंडदान झाले नाही, तर त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. पुत्रप्राप्तीशिवाय इहलोकीचे आणि परलोकीचे कल्याण प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून भारतीय संस्कृतीत गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विवाह हे गृहस्थाश्रमाचे प्रवेशद्वार म्हणून विवाह हा अत्यावश्यक मानला गेला.

काही विशिष्ट उद्धिष्टांसाठी विवाह न करण्याचे स्वातंत्र्य पुरुषाला होते, पण पुत्रनिर्मितीसाठी स्त्रीची गरज असल्याने स्त्रीसाठी विवाह हा बंधनकारक मानला गेला.मूल न होऊ शकणाऱ्या स्त्रीचा त्याग करण्याचे स्वातंत्र्य पुरुषाला होते. पण जर एखादा पुरुष पुत्रनिर्मितीसाठी सक्षम नसेल तर काय! असाध्य रोग, क्लीबत्व, निर्बीजत्व या कारणांमुळे पुत्राला जन्म देण्यास एखादा पुरुष असमर्थ असेल, तर त्याच्या पत्नीला केवळ पुत्रप्राप्तीसाठी अन्य पुरुषाशी विधिपूर्वक समागम करण्याची धर्माने मुभा दिली होती. या प्रथेला 'नियोग'असे नाव आहे. नियोग या शब्दात आज्ञा, नियुक्ती व कर्तव्य हे तिन्ही अर्थ सामावले आहेत. पतीने पत्नीला आज्ञा देऊन योग्य पुरुषाची नियुक्ती करायची आणि नंतर त्या स्त्री-पुरुषांनी ‘कर्तव्य’भावनेने समागम करून पुत्र जन्माला घालायचा, ही प्रक्रिया म्हणजे नियोग. नियोग हा व्यभिचार नाही, कारण त्यात कामपूर्तीला स्थान नाही.नियोग म्हणजे पुनर्विवाह नव्हे. उलट, स्त्रीने पुनर्विवाह करून परक्या कुलात जाऊ नये यासाठी नियोगाचा पर्याय होता. एक प्रकारे स्त्रीचे मूल्य म्हणजे तिचे गर्भाशय हे अधोरेखित करणारी प्रक्रिया म्हणजे नियोग.


वैदिक काळातील समाज स्त्रियांच्या बाबतीत उदार होता असे म्हटले जाते. पण कुंतीसारखी काही उदाहरणे सोडली, तर नियोग ही लादलेली प्रक्रिया होती. केवळ वंशवृद्धीसाठी वडीलधाऱ्यांनी किंवा पतीने ठरवलेल्या माणसाशी समागम, ज्यात तिच्या इच्छेला काहीही महत्त्व नव्हते.

अमोल पालेकर दिग्दर्शित 'अनाहत' ही दहाव्या शतकात मल्लकुळात घडवून आणलेल्या अशाच एका नियोगाची कथा. 'अनाहत' (भाषा - मराठी).

---------

खरे तर कथा साधीच. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पुरुषाची आणि स्त्रीची. त्यांना संगीताची आवड आहे,त्यांचे सोबती सारखे आहेत. एक गोष्ट मात्र वेगळी आहे.हे जोडपे एका राज्याचे राजा आणि राणी आहेत. या अधिकारामुळेच त्यांची कर्तव्ये त्यांच्या खाजगी आयुष्यापेक्षा महत्त्वाची आहेत. प्रजेप्रती असलेल्या कर्तव्यात राजाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे ते वंशसंवर्धन. गादीला वारस देणे. हेच कर्तव्य पूर्ण करायला राजा असमर्थ आहे.



चित्रपटाची सुरुवात होते ती मुख्य पुजारी, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान यांच्या प्रार्थनेने. महालात दासींची लगबग आहे. राणीच्या खोलीत फुलांची सजावट केली आहे. तलम वस्त्रे, उंची आभूषणे तयार केली जात आहेत. तरीही हलक्या आवाजात कुजबुज चालू आहे.राजा आपल्या महालात संगीताचा रियाज करत आहे,पण त्याचे मन मात्र दुसरीकडे आहे. सवयीने हात चालू असले, तरीही सुरांना आत्म्याची साथ लागते. त्याच्या गुरूंना हे समजल्याने ते राजाचा निरोप घेतात. सांगीतिक कक्षातून राजा आपल्या खाजगी महालात परत येतो,पण मनाची अस्वस्थता काही कमी होत नाही. “हे सगळे पूर्वनिर्धारित आहे” असे सांगून त्याची दासी, महत्तरिका त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. पण राजाचे दुःख सांत्वन करण्याच्या पलीकडे आहे. आज राणीच्या नियोगाची रात्र आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाने घेतलेला असून आता केवळ राजाच्या संमतीची मोहोर लागायची बाकी आहे. राजाच्या मनाची, त्याच्या वेदनेची मंत्रीमंडळाला जाणीव आहे, पण हे कर्तव्य पार पाडणे तितकेच आवश्यक आहे.

नियोगाला सामोरे जाण्याच्या प्रक्रियेला आता एकच तास उरतो. पण राणी शिलावती उद्विग्न आहे. बाहेर घोषणा ऐकू येते. श्रावस्ती नगरातील नागरिकांसाठी ही घोषणा असते. “ज्या कुणा निरोगी पुरुषाला राणीशी समागम करणे मान्य आहे, त्याला राजमहालात येण्याचे आमंत्रण आहे.” राणीच्या भविष्याचा परस्पर निर्णय घेतला गेला आहे. तो सर्व नागरिकांनासुद्धा सांगितला आहे, जो त्यांनी एकमताने मान्य केला आहे. राणीचा होकार गृहीत धरला आहे.




अशा वेळी महत्तरिका राणीच्या कक्षात प्रवेश करते.मनाने खचलेली. या भलत्याच प्रसंगाला तोंड देण्यास असमर्थ असलेली शिलावती आता कोसळते.महत्तरिकेकडे ती राजाला भेटण्याचा आग्रह धरते.राजाने तर आपली असमर्थता, आपले नैराश्य लपवण्यासाठी संगीताचा आधार घेतला आहे. पण राणीच्या मनाचे काय! तिचा उपयोग फक्त तिच्या जननप्रक्रियेसाठीच आहे? या प्रश्नाचे उत्तर तिला राजाकडून नाही, तर तिच्या पतीकडून अपेक्षित आहे.मला जो नको, त्यालाही नाकारण्याचा अधिकार नाही का? राणीचा संताप आता उफाळून येतो. शेवटी ती काही कुणी सामान्य स्त्री नाही.. ती या मल्ल साम्राज्याची सम्राज्ञी आहे. बाहेर मंत्रिगण चिंतित आहेत. "राजकारणात भावनेला स्थान नाही. राणीच्या पदाला काही जबाबदाऱ्या चिकटलेल्या आहेत. जी गोष्ट तिला अन्यायकारक वाटत आहे, ती या भूमीची रीत आहे. काय योग्य आहे हे सापेक्ष आहे. काय न्याय्य हे अंगीकारले पाहिजे." इति पंतप्रधान. “ही धर्माची आज्ञा आहे”महत्तरिका तिला हे पटवून देण्याचा असफल प्रयत्न करते.

स्त्रीचा धर्म काय असावा? राष्ट्रधर्म का पातिव्रताधर्म? हा प्रश्न शिलावतीला छळतोय. राजाला आपल्या निर्बीजपणाची चिंता आहे. राज्यसभेचे म्हणणे जर शिलावतीला मान्य असेल, तर मी काय करू शकतो? हा प्रश्न विचारून तो स्वतःची सुटका करून घेतो. राणीला भेटणे टाळतो.

राजाच्या नकाराने शिलावती दुखावते, संतापते. तिने कधी कर्तव्यात कसूर केली? एक राणी म्हणून, एक पत्नी म्हणून, एक स्त्री म्हणून नेहमीच तिने आपले कर्तव्य पार पाडले असताना असा एकांगी निर्णय राजा कसा घेऊ शकतो? तो फक्त राजा नाही, तर तो तिचा पतीही आहे.पत्नीपेक्षा राजमुकुट राजाला महत्त्वाचा का वाटावा? हे सारे प्रश्न बोचरे.


घटिका जवळ येत असते. आता भीती दाटून आली आहे.अनोळखी व्यक्ती, अनोळखी पलंग आणि नको वाटणारी जवळीक. “स्त्रीचे मुख्य कर्तव्य आहे ते वंशाला जन्म देणे. हीच धर्माची आज्ञा आहे. हीच जगाची रीत आहे.”सभेचा निर्णय झालेला असतो. “आणि जर मुलगी झाली तर! मला किती वेळ या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल?”राणीच्या या प्रश्नाला उत्तर नसते.

रात्र सुरू होते.

प्रत्येकासाठी ही रात्र वेगळे प्रश्न उभे करते.

स्वतःमधील कमतरता, जी राणीला समजली नसते,कदाचित शरीराच्या ज्या सुखाविषयी ती अनभिज्ञ असते,ते गूढ तिला समजेल का? ही भीती राजाला भेडसावते.

रात्र संथ पावलांनी पुढे सरकत असते. तास संपतात.नियोग हे कर्तव्य आहे. ती रतिक्रीडा नाही. मग राणी पूर्ण रात्र या अनोळखी माणसाबरोबर काय करत आहे?भीतीबरोबर आता संशयाचे भूत जागे होते. ह्या रात्रीचा अंत कसा असेल?

सूर्याच्या पहिल्या किरणांनी आकाश उजळून येते. आता हे वादळ संपेल. जग पुन्हा पूर्ववत होईल. एकीकडे महत्तरिकाला हायसे वाटत असतानाच एक आशंका तिच्या मनाला कुरतडते.. सगळे काही उलगडून सांगणारी ही रात्र खरेच संपणार आहे की नवीन रात्रीला जन्म देणार आहे?

भूपाळीचे सूर वातावरणात पसरत असताना राणी परतते. दरबारी, मंत्रीमंडळ, दास-दासी या सर्वांनाच तिच्याबद्दल सहानुभूती असते. राणीचा नूर मात्र वेगळा असतो. एक अतिशय अनोखा अनुभव या रात्रीने तिला दिलेला असतो. ”हे असे दुखरे सुख पुरुषाच्या सहवासात मिळते हे तू मला कधी सांगितले का नाहीस? कालची रात्र एक स्त्री म्हणून मला पूर्णत्व देऊन गेली.” ती महत्तरिकाला विचारते.

महत्तरिकाची भीती खरी ठरते. 'स्त्रीला सुख घेण्याचा,सुखाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार नसतो. मूल जन्माला घालणे हे तिचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य म्हणून तितक्याच तटस्थतेने पार पाडायला हवे, नाहीतर तो व्यभिचार ठरेल' ही मंत्रीमंडळाची भूमिका असते.

राजा आणि प्रजा, राणीच्या या प्रश्नांना कसे सामोरे जाईल? का राणीच आपल्या प्रश्नांना मूठमाती देऊन रूढींना शरण जाईल? एक स्त्री म्हणून तिच्या गरजांचाही विचार करण्याएवढा राजा प्रगल्भ होईल? मंत्रीमंडळ राणीकडे कोणत्या नजरेने पाहील?

चित्रपटाच्या शेवटी, स्वतःच्या अपेक्षांची, गरजांची आणि सुखाची जाणीव आलेली राणी नियोगाच्या दोन रात्रींची मागणी करते, कारण रूढींनी तिला तो अधिकार दिलेला आहे. राणी शिलावतीची भूमिका सोनाली बेंद्रे हिने वठवली आहे. सुरुवातीची निराश, भेदरलेली राणी ते स्वतःला ओळखून, स्वतःच्या अपेक्षा स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलून दाखवणारी स्त्री हा फरक सोनालीने फार सुंदर दाखवला आहे. दुबळा आणि निर्बीज,न्यूनगंडाने खचलेला राजा अनंत नागने उभा केला आहे.राणीच्या सुखाचा त्याला राग येतो, कारण त्याला ती प्रतारणा वाटते. तिच्या आत्मविश्वासाची त्याला भीती वाटते, तरीही एका बाजूने त्याचे तिच्यावर प्रेम आहे. हे असे दुभंगलेले व्यक्तिमत्त्व एवढे समर्थपणे साकार झाले आहे की प्रेक्षकांना त्याची दया येते. तिसरी महत्त्वाची भूमिका आहे ती राजा आणि राणी यांना समजून घेणाऱ्या दीप्ती नवल हिने साकार केलेल्या महत्तरिकाची. ती केवळ दासी नाही. राजाला तिने लहानपणापासून पाहिले आहे. राणीच्या विश्वासाला ती पात्र आहे. समंजस, शांत अशी ती, दोहोंना समजून घेण्याएवढी विचारी आहे.

समाजाने ठरवून दिलेली मूल्ये आणि व्यक्तिस्वातंत्र्य यामधला हा संघर्ष आहे. स्त्रीचे शरीर ही नक्की कुणाची मालमत्ता असावी? तिला तिच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्याचा अधिकार असावा का? मूल जन्माला घालण्याच्या किंवा न घालण्याच्या निर्णयात तिची संमती असणे महत्त्वाचे असावे का? हा चित्रपट या प्रश्नांकडे वेगळ्या नजरेने पाहायला प्रवृत्त करतो, कारण काळ बदलला तरी प्रश्न तेच आहेत.

  

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...